Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ulhasnagar : मुसळधार पावसात पूल गेला वाहून ; नागरिकांचं आगळं वेगळं आंदोलन

गणेश नगर परिसरातील नाल्यावरील पूल जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात कोसळला

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 19, 2025 | 08:28 PM

Follow Us

गणेश नगर परिसरातील नाल्यावरील पूल जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात कोसळला. या घटनेला आज महिना उलटून गेला असला, तरी संबंधित पुलाची अद्याप पुनर्बांधणी करण्यात आलेली नाही. यामुळे परिसरातील नागरिकांत तीव्र नाराजी पसरली असून, सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण साठे यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. राधाकृष्ण साठे यांनी याआधीही अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, अद्याप पुलाच्या कामास सुरूवात झाली नाही. “टेंडरची फाईल तयार आहे, पण ती आयुक्तांच्या सहीवर अडकून आहे. जनता मात्र त्रास सहन करत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया साठे यांनी दिली.

Close

Follow Us:

गणेश नगर परिसरातील नाल्यावरील पूल जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात कोसळला. या घटनेला आज महिना उलटून गेला असला, तरी संबंधित पुलाची अद्याप पुनर्बांधणी करण्यात आलेली नाही. यामुळे परिसरातील नागरिकांत तीव्र नाराजी पसरली असून, सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण साठे यांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. राधाकृष्ण साठे यांनी याआधीही अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, अद्याप पुलाच्या कामास सुरूवात झाली नाही. “टेंडरची फाईल तयार आहे, पण ती आयुक्तांच्या सहीवर अडकून आहे. जनता मात्र त्रास सहन करत आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया साठे यांनी दिली.

Web Title: Ulhasnagar citizens lives in danger bridge washed away in heavy rain citizens stage another protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 08:27 PM

Topics:  

  • Marathi News
  • Ulhasnagar News

संबंधित बातम्या

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!
1

Ulhasnagar Cyber ​​Fraud: कमी गुंतवणुकीत जादा परतावा’चे गोड स्वप्न; उल्हासनगरमधील वृद्धाचे २८ लाखांनी बँक खाते रिकामे!

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
2

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण
3

समर-स्वानंदी आयुष्याला नवीन नात्याची सुरुवात! सत्यनारायण पूजेत जोडप्यांचा पहिला भावनिक क्षण

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात
4

‘अबब विठोबा बोलू लागला’ पुन्हा रंगभूमीवर! लिटिल थिएटरचे गाजलेले नाटक प्रेक्षकांसमोर नव्या दमात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.