Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WARDHA “८ वर्षांची मेहनत वाया! शेतकऱ्याचा संताप! १५० संत्रा झाडांची तोडली

वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील जसापूर गावात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांने तब्बल दीडशे संत्रा झाडे तोडून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 08, 2025 | 02:35 PM

.

 

Follow Us

 

 

वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील जसापूर गावात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांने तब्बल दीडशे संत्रा झाडे तोडून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या हवामान बदलामुळे संत्रा पिकाला मृगबहारच येत नसल्याने युवा शेतकरी किशोर श्रावनजी बन्नगरे यांनी आपल्या शेतातील तब्बल १५० संत्रा झाडे स्वतः मशीनच्या सहाय्याने तोडून फेकली. कृषी पदविकाधारक असलेल्या किशोर यांच्याकडे साडेपाच एकर शेती आहे. पारंपरिक शेती न करता ते फळबाग, भाजीपाला आणि फुलशेतीवर भर देतात, त्यांनी ८ वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून हवामानातील सातत्याने होणारे बदल, अनियमित पावसाळा आणि बदलत्या ऋतूमानामुळे मृगबहार येत नसल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झाला.

.

 

Follow Us:

 

 

वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील जसापूर गावात निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांने तब्बल दीडशे संत्रा झाडे तोडून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सततच्या हवामान बदलामुळे संत्रा पिकाला मृगबहारच येत नसल्याने युवा शेतकरी किशोर श्रावनजी बन्नगरे यांनी आपल्या शेतातील तब्बल १५० संत्रा झाडे स्वतः मशीनच्या सहाय्याने तोडून फेकली. कृषी पदविकाधारक असलेल्या किशोर यांच्याकडे साडेपाच एकर शेती आहे. पारंपरिक शेती न करता ते फळबाग, भाजीपाला आणि फुलशेतीवर भर देतात, त्यांनी ८ वर्षांपूर्वी संत्र्याची लागवड केली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून हवामानातील सातत्याने होणारे बदल, अनियमित पावसाळा आणि बदलत्या ऋतूमानामुळे मृगबहार येत नसल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम झाला.

Web Title: Wardha 8 years of hard work wasted farmers anger 150 orange trees cut down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 02:35 PM

Topics:  

  • Climate Change
  • Farmers Issues
  • Orange Seller

संबंधित बातम्या

पुणेकरांनो सावधान ! पुढील तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट; मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज
1

पुणेकरांनो सावधान ! पुढील तीन दिवस पावसाचा रेड अलर्ट; मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पावसाचा अंदाज

काळजी घ्या ! देशातील हवामानात होतोय कमालीचा बदल; बालकांवर गंभीर परिणाम
2

काळजी घ्या ! देशातील हवामानात होतोय कमालीचा बदल; बालकांवर गंभीर परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.