Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पाकिस्तानने माफी मागावी’ ; बांगलादेशने पाकच्या पंतप्रधानांनकडून केली मागणी, नेमकं प्रकरण काय?

Bangladesh-Pakistan Relations: सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती आहे. याच दरम्यान बांगलादेशकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 24, 2025 | 07:11 PM
Bangladesh-Pakistan Relations Bangladesh deserves an apology from Pakistan for 1971

Bangladesh-Pakistan Relations Bangladesh deserves an apology from Pakistan for 1971

Follow Us
Close
Follow Us:

ढाका: सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती आहे. याच दरम्यान बांगलादेशकडून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अलीकडेच परराष्ट्र सचिवांच्या बैठकीमध्ये पाकिस्तानने बांगलादेशसोबत बिघडलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला होता. बांगलादेशने कठोर भूमिका घेतली. बांगलादेशन 1971 च्या युद्धातील अत्याचारांचा उल्लेख करत पाकिस्तानकडून औपचारिक माफीची मागणी केली. तसेच 4.2 अब्ज डॉलर्स नुकसानीची भरपाई देखील मागितली.

काय आहे नेमकं प्रकरण?

1971 मध्ये पाकिस्तानने ऑपरेशन सर्चलाइटला सुरु केले होते. यामध्ये पाकिस्तानी सैन्याने पूर्व पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्य मिळवणाऱ्या बंगालींवर क्रूर लष्करी कारवाई केली होती. या कारवाईमध्ये 30 लाख लोक मारले गेले. तसेच 10 लाखांहून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करण्यात आले. या घटनेने बांगलादेश हादरला होता. आजही ही घटना बांगलादेशी नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करते. बांगलादेशने या घटनेला नरसंहार म्हणून संबोधले आहे. या घटनेवर बांगलादेशला कोणतीही तडजोड करायची इच्छा नसून पाकिस्तानकडे औपचारिक माफीची मागमी केली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘किंमत मोजावी लागेल…’ ; सिंधू स्ट्राईकनंतरही पाकिस्तानच्या कथित पंतप्रधानाची भारताला धमकी

पाकिस्तानचा संबंध सुधारण्यावर भर

पाकिस्तानने मात्र मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्त्वाखील स्थापन झालेल्या नवीन सरकारसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरु केले होते. यासाठी पाकिस्तानचे परराष्ट्र सचिवांनी ढाका भेट दिली. परंतु बांगलादेशने स्पष्ट शब्दा सांगितले की, पाकिस्तान माफी मागत नाही आणि नुकसान भरपाई देत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नाही.

बांगलादेशने 1971 मध्ये पूर्व बंगालमध्ये झालेल्या नरसंहाराची आठवण करुन देत माफीची मागणे केली. 1971 च्या पाकिस्तानच्या सर्चलाईट ऑपरेशनमुळेच बांगलादेश आणि पाकिस्तानमधील संबंध गेल्या अनेक दशकांपासून ताणलेले आहेत. यामुळे दोन्ही देशांमध्ये संवाद सुरु होतो त्यावेळी बांगलादेश पुन्हा 1971 च्या आठवणींचा उल्लेख करतो.

भारताची 1971 मध्ये बागंलादेशच्या स्वातंत्र्यात महत्वपूर्ण भूमिका

बांगलादेशला 1971 मध्ये पाकिस्तानपासून मिळालेल्या स्वातंत्र्यामध्ये भारताने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. 1971 च्या युद्धात भारताने बांगलादेशी लोकांना भारतात आश्रय दिला होता. एवढेच नव्हे तर पाकिस्तानी सैन्याविरुद्ध भारताने बांगलादेशची साथ देत निर्णायक भूमिक बजावली होती. पाकिस्तान आणि भारतामध्ये झालेल्या शिमला करारामुळे बांगलादेशची निर्मिती झाली होती.

सध्या भारत आणि बांगलादेशमधील संबंध बांगलादेशच्या हिंदू समुदायवरील हल्ल्यामुळे तणावपूर्ण आहेत, परंतु पाकिस्तानची राजनैतिक चालीमुळे हे संबंध अधिक बिघडण्याची शक्यता आहे. सध्या बांगलादेशने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तान भूतकाळाची जबाबदारी घेत नाही तोपर्यंत बांगलादेश माफ करणार नाही. बांगलादेशींसाठी, ऑपरेशन सर्चलाइटच्या आठवणी केवळ इतिहास नाहीत, तर त्यांच्या अस्तित्वाचा पाया आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘भारत-पाक सीमेच्या…’ पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिका सतर्क; नागरिकांसाठी जारी केले एड्वाइजरी

Web Title: Bangladesh pakistan relations bangladesh deserves an apology from pakistan for 1971

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 07:11 PM

Topics:  

  • Bangladesh
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

व्हेनेझुएलाच्या बदल्यात रशियाला मिळणार होता ‘हा’ देश; अमेरिकेशी केला होता गुप्त करार
1

व्हेनेझुएलाच्या बदल्यात रशियाला मिळणार होता ‘हा’ देश; अमेरिकेशी केला होता गुप्त करार

कधी भिकारी तर कधी पाकिस्तानी सैनिक! भारताच्या सुरक्षेसाठी आयुष्य पणाला लावणारे ‘हे’ ३ ‘धुरंधर’ तुम्हाला माहीत आहेत का?
2

कधी भिकारी तर कधी पाकिस्तानी सैनिक! भारताच्या सुरक्षेसाठी आयुष्य पणाला लावणारे ‘हे’ ३ ‘धुरंधर’ तुम्हाला माहीत आहेत का?

ट्रम्पचा व्हेनेझुएलावर दबाव वाढला! ‘या’ देशांसोबत आर्थिक संबंध तोडण्याचा दिला अल्टीमेटम
3

ट्रम्पचा व्हेनेझुएलावर दबाव वाढला! ‘या’ देशांसोबत आर्थिक संबंध तोडण्याचा दिला अल्टीमेटम

भारताकडून मार खाऊनही पाकिस्तान नफ्यात? JF-17 जेटवर आसिफ ख्वाजा यांनी केला ‘हा’ मोठा दावा
4

भारताकडून मार खाऊनही पाकिस्तान नफ्यात? JF-17 जेटवर आसिफ ख्वाजा यांनी केला ‘हा’ मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.