Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संयुक्त राष्ट्रात PAK च्या ४० वर्षाच्या राजवटीचा पर्दाफाश; पाकिस्तानच्या प्रत्येक कुरापतींना भारताचे उत्तर

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. दरम्यान शनिवारी दहशतवादला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्रांमध्ये खरा चेहरा उघड झाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 24, 2025 | 04:30 PM
More Than 20,000 Indians lost their lives in terrorist attacks, India Blasts Pakistan At UN

More Than 20,000 Indians lost their lives in terrorist attacks, India Blasts Pakistan At UN

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण संबंध आहेत. दिवसेंदिवस हा तणाव वाढत चालला आहे. दरम्यान शनिवारी दहशतवादला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानचा संयुक्त राष्ट्रांमध्ये खरा चेहरा उघड झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतावर अनेक खोटे आरोप केले आहे. या आरोपांवर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकता नाही या विधानाच्या अनुषंगाने भारताने संयुक्त राष्ट्रांत सिंधू जल करारावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताने पाकिस्तानवप कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानने भारतविरोधी युद्ध पुकारले आणि हजारो दहशतवादी हल्ले केल्याचे म्हटले आहे. भारताने पाकिस्तानचे आरोप, दावे, आणि खोटे प्रचार फेटाळून लावले आहेत. सिंधू जल करारावर भारताने ” आम्ही आमच्या नागरिकांचे रक्त सांडणाऱ्याला पाणी देऊ शकत नाही, असे स्पष्ट आणि ठोस शब्दात सांगितले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बेल्जियमच्या भावी राणी एलिझाबेथ यांच्या शैक्षणिक प्रवासात अडथळा; ट्रम्प यांच्या निर्णयाने राजघराण्यात चिंतेचे वातावरण

पाकिस्तानच्या दिशाभूल करणाऱ्या प्रचारावर भारताचे ठोस उत्तर

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात भूमिका घेतली होती. भारताने सिंधू जल करार स्थगित केला होता. यानंतर पाकिस्तान तिथर बिथर झाला होता. चवथाळलेल्या अवस्थेत पाकिस्तानने सिंधू जल करारावर भारतविरोधी चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पाकिस्तानी मंत्र्यांनी धमक्याही दिल्या होत्या. दरम्यान भारताने पाकिस्तानच्या प्रत्येत चुकीच्या माहिती आणि धमक्यांना कडाडून उत्तर दिले आहे. भारताने स्पष्ट केले आहे की, भारत एक अपस्ट्रीम देश आहे, भारत नेहमीच जबाबदारीने वागत आला आहे आणि राहील.

४० वर्षात २० हजारांहून अधिक भारतीयांचा मृत्यू

संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताने स्पष्ट केले की, भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार सद्भावना आणि मैत्रीच्या आधारावर स्वीकाकला होता. परंतु पाकिस्तानने अनेक वेळा कराराचे उल्लंघन केले. या ६५ वर्षांच्या काळात भारतावर अनेक दहशतवादी हल्ले पाकिस्तानकडून केले गेले. यामध्ये २० हजारांहून अधिक निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला. तसेच भारताने संयुक्त राष्ट्रांत नुकताच झालेल्या पहलगाम दहशतवादी भ्याड दहशतवादी हल्ल्यावर भर दिला.

दरम्यान या वेळी भारताने कोणत्याही प्रकारचा दहशतवाद सहन केला जाणार नाही हे स्पष्ट केले आहे. भारताचे राजदूत पी. हरीश यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ले नाहीत भारताच्या विविध प्रकल्पांना ही लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. यामुळे भारताच्या उर्जा उत्पादन आणि हवामान बदलांवर गंभीर परिणाम झाल्याचे हरीश यांनी सांगितले. २०१२ मध्ये जम्मू आणि काश्मीरच्या तुळबुल मधील जलविद्युत प्रकल्पावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

दरम्यान राजदूत पी. हरीश यांनी पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देत नाही हे मान्य करणे कठीण असल्याचे म्हटले आहे. तसेच भारतासाठी पाकिस्तान एक गंभीर धोका आहे. यामुळे जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला आणि दहशतवाद्यांना आसरा देणे थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जल करार स्थगितच राहील असे भारताने म्हटले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- जर्मनीत मोठी दुर्घटना! हॅम्बुर्ग रेल्वे स्थानकावर लोकांवर हल्ला ; अनेकजण जखमी, संशयिताला अटक

Web Title: More than 20 thousand indians lost their lives in terrorist attacks india blasts pakistan at un

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2025 | 04:30 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?
1

गाझामधे पसरतोय खतरनाक व्हायरस, तब्बल १०० हून अधिक लहान मुलांना लागण.. काय आहे प्रकरण?

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली
2

मध्यपूर्वेत युद्धाची चाहूल! अमेरिका-इस्रायलकडून मिळाले इराणवर हल्ल्याचे संकेत; तेहरानमध्येही लष्करी हालचाली

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?
3

सुरक्षा हमीच्या बदल्यात अमेरिकेकडून तब्बल ८ लाख कोटींची शस्त्रे खरेदी करणार युक्रेन? काय आहे करार?

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर
4

चीनचे परराष्ट्र मंत्री आज पंतप्रधान मोदींना भेटणार; दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यावर देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.