Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 28 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘पाकिस्तानला उद्ध्वस्त करु फक्त…’ ; बलुच सैनिकांची भारताकडे मोठी मागणी

भारतासोबतच्या युद्धबंदीच्या काळात बलुचिस्तानच्या सैनिकांनी पाकिस्तानविरोधात मोठी घोषणा केली आहे. बलुच सैनिकांनी पाकिस्तानला आम्ही नष्ट करु असे म्हटले आहे. त्यांच्या या व्यक्तव्याने खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 12, 2025 | 02:54 PM
pakistan news Baloch Liberation Army Pledges Support to India

pakistan news Baloch Liberation Army Pledges Support to India

Follow Us
Follow Us:

इस्लामाबाद: पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तमावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान ७ मे ते१० पर्यंत दोन्ही देशांमध्ये सुरु असलेला संघर्ष अखेर थांबला आहे. १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमोने चर्चा करुन युद्धविराम करण्यात आला आहे. दरम्यान भारतासोबतच्या युद्धबंदीच्या काळात बलुचिस्तानच्या सैनिकांनी पाकिस्तानविरोधात मोठी घोषणा केली आहे. बलुच सैनिकांनी पाकिस्तानला आम्ही नष्ट करु असे म्हटले आहे. त्यांच्या या व्यक्तव्याने खळबळ उडाली आहे.

याच वेळी बलुच सैनिकांनी भारताकडे देखील मोठी मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बलुच सैनिकांनीा भारताकडे 3 गोष्टी मागतिल्या आहे. या गोष्टी मिळाल्या तर पाकिस्तानला नष्ट करु असा दावा बलुच सैनिकांनी केला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- बेडरूम-सोफा ते आलिशान बाथरूमपर्यंत…; डोनाल्ड ट्रम्प यांना कतारकडून ३३ अब्ज किमतीचे विमान भेट?

द बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर बलुच सैनिकांनी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात बलुच सैनिकांनी म्हटले आहे की, पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसतो, त्यांच्याशी कोणतेही राजनैतिक संबंध ठेवणे मूर्खपणाचे आहे. जर भारताला पाकिस्तानला धडा शिकवायचा आहे, तर पाकिस्तानविरुद्ध लढण्यास आम्हाला मदत करावी. आम्ही पाकिस्तानला योग्य धडा शिकवू असे बलुच लिबरेशन आर्मीने म्हटले आहे.

#BREAKING Baloch Liberation Army Pledges Support to India In a powerful statement, BLA says if India strikes Pakistan, it will launch attacks from the western front The group calls itself an independent national force — not a proxy — and labels Pakistan a “terrorist state” for… pic.twitter.com/CHDp18FGFx — Nabila Jamal (@nabilajamal_) May 11, 2025


बलुच सैनिकांनी केली या तीन गोष्टींची मागणी

बीएलएने म्हटले आहे की, आम्हाला भारताकडून राजकीय, राजनैतिक आणि संरक्षण पाठिंबा मिळाल्यास आम्ही दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला पूर्णपण नष्ट करु. बीएलएने जगातील इतर देशांकडून देखील मदतीची मागणी केली आहे. बुलच लिबरेशन आर्मीच्या सैनिकांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान पूर्णत: नष्ट करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे, बीएलएने म्हटले आहे की, पाकिस्तानला संपवले नाही तर जगासाठी आणखी धोका वाढण्याची शक्यता आहे.

तसेच बीएलएने असेही म्हटले आहे की, भारताने पाकिस्तानचे तुकडे करण्याचा निर्णय घेतला असले तर आमचे समर्थन पहिले असलेय बीएलएने म्हटले की, भारताच्या या निर्णयानंतर लगेचच त्यांचे सैनिक पाकिस्तानाल वेढा घातलतील.

बीएलएने म्हटले आहे की, पाकिस्तान अण्वस्त्रांची धमक देण्याच्या बहाण्याने दहशतवाद्यांचे पालनपोषण करतो. दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतो. हा केळ अनेक वर्षापासून सुरु आहे. यामुळे हा खेळ संपवण्यासाठी बुलच आर्मीने म्हटेल आहे की, पाकिस्तानला फक्त तेच संपवू शकता. यासाठी पाकिस्तान पूर्ण उद्ध्वस्त करावा लागेलय

बीएलएचा पाकिस्तानला अल्टीमेट

दरम्यान बीएलएने पाकिस्तान सरकारला अल्टीमेटम दिला आहे. बीएलएने स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी केली आहे. जगातील कोणतीही शक्ती याला थांबवू शकणार नाही अस बीएलएने म्हटले आहे. नाहीतर रक्तपात होईल असा अल्टीमेटम बीएलएने पाकिस्तानला दिला आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- ‘आमचे ड्रोन भारताच्या राजधानीपर्यंत…’, पाकिस्तानी सैन्याचा पोकळ दावा; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

Web Title: Pakistan news baloch liberation army pledges support to india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Nepal Flood: नेपाळ जलप्रलय! 13,000 सुरक्षा कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात, 469 मृतदेह सापडले, दयनीय अवस्था
1

Nepal Flood: नेपाळ जलप्रलय! 13,000 सुरक्षा कर्मचारी बचावकार्यासाठी तैनात, 469 मृतदेह सापडले, दयनीय अवस्था

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप
2

Imran Khan: ‘जीवानिशी मारण्याचा शहबाज सरकारचा प्रयत्न…’, इमरान खानच्या मुलांचा घणाघाती आरोप

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग
3

India-China सीमावादावर मोठा निर्णय; अजित डोवाल अन् वांग यी यांच्या बैठकीत 8 मुद्द्यांवर ऐतिहासिक करार, LACवर शांततेचे नवे युग

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट
4

India Japan: जपानी तंत्रज्ञान अन् भारतीय कौशल्य! पियुष गोयल यांचा जपान दौरा यशस्वी; 67 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.