Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तानला करायची ‘या’ तीन मुद्द्यांवर भारतासोबत चर्चा; संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी स्पष्टच सांगितलं

भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या लष्करी संघर्षावर अखेर विराम लागला आहे. शनिवारी (10 मे) दोन्ही देशांच्या डीजीएमओने युद्धबंदीच्या प्रस्तावावर चर्चा केली.

  • By स्वराली शहा
Updated On: May 11, 2025 | 07:22 PM
Pakistan signals willingness to resolve Kashmir issue, Indus Water Treaty, and terrorism with India

Pakistan signals willingness to resolve Kashmir issue, Indus Water Treaty, and terrorism with India

Follow Us
Close
Follow Us:

इस्लामाबाद: भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या लष्करी संघर्षावर अखेर विराम लागला आहे. शनिवारी (10 मे) दोन्ही देशांच्या डीजीएमओने युद्धबंदीच्या प्रस्तावावर चर्चा केली. दोन्ही देशांनी युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली. त्यानंतर  10 मे च्या सायंकाळी पाच वाजल्यापासून शस्त्रसंधी लागू करण्यात आली. सध्या तणावच्या भागांमध्ये परिस्थितीत शांत होत आहे. याच वेळी तणाव शांत होत असताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी मोठे खळबळजनतक विधान केले आहे.

या तीन मुद्द्यांवर पाकिस्तानला करायची आहे चर्चा

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी म्हटले आहे की, काश्मीर वाद, सिंधू पाणी करार आणि दहशतवाद या तीन मुद्द्यांवर शेजारी देश भारताशी चर्चा करायची आहे. भविष्यात या मुद्द्यांवर शेजारी देशांमध्ये चर्चा केली जाऊ शकते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- India-Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर जगातील प्रमुख देशांची प्रतिक्रिया; जाणून घ्या कोण काय म्हणाले?

काय म्हणाले आसिफ ख्वाजा?

पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी हे वक्तव्य भारतासोबतच्या शनिवारी (10 मे) झालेल्या युद्धबंदी करारानंतर आले. पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदी आणि शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर आसिफ ख्वाजा यांनी हे विधान केले. त्यांनी म्हटले की, पाकिस्तान भारतासोबतच्या युद्धबंदीसाठी सहमत आहे. मात्र काश्मीर, सिंधू पाणी करारा आणि दहशतवाद हे तीन गुंतागुतींचे मुद्दे आहेत. यावर चर्चा करणे महत्त्वाचे आहे.

पाकिस्तान भारतासोबत चर्चा करणार

भारताने पाकिस्तानसह युद्धबंदीसाठी चर्चा दर्शवली आहे. परंतु सिंधू पाणू करार रद्दच केला आहे. ख्वाजा यांनी म्हटले की, या मुद्द्यावंर भारताशी अनेक वेळा चर्चा झाली आहे. परंतु यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तसेच दहशतवाद आणि काश्मीर मुद्द्यावर देखील भारत आणि पाकिस्तानमध्ये नेहमीच वाद राहिला आहे. भविष्यात या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

युद्धबंदीमुळे शांततेचा मार्ग मोकळा झाला आहे आणि पाकिस्तान याचे स्वागत करतो. परंतु ख्वाजा यांनी निश्चितपणे काहीही सांगणे कठीण असल्याचेही म्हटले आहे. भारत आणि पाकिस्तानने युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर तणाव वाढला

भारताच्या जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात  निरापराध लोकांचा बळी गेला. यामध्ये दहशतवाद्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी संघर्ष सुरु झाली.

दरम्यान जागतिक स्तरावरुन दोन्ही देशांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला जात होता. अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, सौदी अरेबिया, यएई, या देशांनी पहलगामच्या हल्ल्याचा निषेध केला. तसेच भारत आणि पाकिस्तानला शांततेच्या मार्गाने संवाद सोडवण्यास सांगितला. तर चीन आणि तुर्की, अझरबैजान या देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- काश्मीर मुद्द्यात डोनाल्ड ट्रम्प यांची ढवळाढवळ; भारत पाकिस्तानची समस्या सोडवणार असल्याचा केला दावा

Web Title: Pakistan signals willingness to resolve kashmir issue indus water treaty and terrorism with india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 04:13 PM

Topics:  

  • Operation Sindoor
  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Earthquake: ऑस्ट्रेलियात 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप; क्वीन्सलँड हादरले, लोक घाबरून घराबाहेर
1

Earthquake: ऑस्ट्रेलियात 5.6 रिश्टर स्केलचा भूकंप; क्वीन्सलँड हादरले, लोक घाबरून घराबाहेर

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले
2

अवकाशातून येतोय मृत्यू…! ११६ दिवसांनंतर काय होणार आहे? शास्त्रज्ञाच्या दाव्याने जग हादरले

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
3

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक
4

Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.