Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंगात नाही बळ न चिमटा काढून पळ; पाकिस्तानची औरंगजेबाचा दाखला देत भारताच्या अखंडतेवर टीका

Pakistan on India : पाकिस्तान काही सुधारण्याचे नाव घेईना सतत भारतविरोधी विधान करत असतो. सध्या पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी भारताच्या एकतेवर टीका केला आहे. त्यांच्या विधानाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 08, 2025 | 07:01 PM
Pakistan Defence minister Khawaja Asif

Pakistan Defence minister Khawaja Asif

Follow Us
Close
Follow Us:
  • पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांची भारतावर टीका
  • भारत कधीही एकजुटीने राहणार देश नव्हता – ख्वाजा यांचा दावा
  • ख्वाजा यांच्या वादग्रस्त विधानाने सर्व खळबळ
India Pakistan News in Marathi : नवी दिल्ली/इस्लामाबाद : पाकिस्तान (Pakistan) आणि भारताची शत्रूता सध्या सतत चर्चेत येत आहे. पाकिस्तानचे मंत्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरुन भारवर वादग्रस्त विधाने करतायेत. नुकतेच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी भारताबद्दर वादग्रस्त विधान केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. स्वत:तुकड्या तुकड्यांमध्ये विभागला गेलेला पाक भारताच्या अखंडतेवर टीका करत आहे.

औरंगजेबाचे पाकिस्तानकडून कौतुक

ख्वाजा यांनी एका मुलाखती दरम्यान भारताच्या अखंडतेवर टीका करत, भारत कधीही एकसंघ राष्ट्र नव्हता, केवळ मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळातच भारत एकत्र आला होता असे म्हटले आहे. ख्वाज यांनी औरगजेबाचे कौतुक करत भारताची थट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ख्वाजा यांनी पुढे असेही म्हटले की, भारताकडून त्यांच्या देशाला अजूनही धोका आहे, पण पाकिस्तान त्यासाठी सज्ज आहे.

त्यांनी म्हटले की, पाकिस्तानला युद्ध नको आहे, पण धोका अजूनही टळलेला नाही. यावेळी जर कोणीही त्यांच्यावर हल्ला केला तर त्यांचा विजय होईल अशी बढाई मारली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांचे राष्ट्र हे अल्लाहच्या नावावर स्थापन झालेले आहे. त्यांच्या मते, पाकिस्तानच्या लोकांमध्ये मतभेद असले तर भारताविरुद्ध सर्व एकत्र येतात.

TTP Attack on Pakistan Army: आधी बॉम्बस्फोट, नंतर गोळ्यांचा वर्षाव…पाकिस्तानी सैन्यावर भयानक हल्ला; तर…

भारतानेही दिले चोख प्रत्युत्तर

ख्वाजा यांच्या विधानावर भारताने देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताने नुकतेच स्पष्ट केले होते की, पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन दिले, तर भारत यावेळी कोणताही संयम बाळगणार नाही, तर दहशतवाद आणि पाकिस्तानविरोधात योग्य ती कारवाई करेल.

पहलगाम हल्ला

भारताच्या जम्मू-काश्मीरच्या पहलगाम (Pahalgam Attack) येथे २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये २६ नागरिकांना त्यांचा धर्म विचारुन ठार करण्यात आले होते. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली होती. आजही या कारवाईची दहशत पाकिस्तानात आहे.

“Chances of war with India are real and I am not denying that”: Khawaja Asif, PaK Def Min “History shows that India was never one united nation, except briefly under Aurangzeb. Pakistan was created in the name of Allah. At home we argue and compete. In a fight with India we… pic.twitter.com/e1yAxSTSSx — OsintTV 📺 (@OsintTV) October 8, 2025

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. पाकिस्तानचे मंत्री आसिफ ख्वाजा यांनी भारताबद्दल काय व्यक्तव्य केलं?

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री आसिफ ख्वाजा यांनी भारताच्या अखंडतेवर टीका करत, भारत कधीही एकसंघ राष्ट्र नव्हता, केवळ मुघल सम्राट औरंगजेबाच्या काळातच भारत एकत्र आला होता असे म्हटले आहे.

प्रश्न २. भारताने ख्वाजा यांच्या विधानावर काय प्रतिक्रिया दिली?

आसिफ ख्वाजा यांच्या विधानावर भारताने चोख प्रत्युत्तर देत स्पष्ट केले होते की, पाकिस्तानने दहशतवादाला समर्थन दिले, तर भारत यावेळी कोणताही संयम बाळगणार नाही.

US PAK Deal : पळपुट्या पाकिस्तानवर अमेरिकेच्या वरदहस्त; दहशतवादी पाळणाऱ्यांना देणार AMRAAM मिसाईल

Web Title: Pakistans khawaja asif makes provocative remark says india only united under aurangzeb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 07:01 PM

Topics:  

  • Pakistan News
  • World news

संबंधित बातम्या

इराणमध्ये नरसंहार! खामेनेईंच्या आदेशानंतर सुरक्षा दलांचा आंदोलकांवर भीषण गोळीबार, हजोरांच्या अंत?
1

इराणमध्ये नरसंहार! खामेनेईंच्या आदेशानंतर सुरक्षा दलांचा आंदोलकांवर भीषण गोळीबार, हजोरांच्या अंत?

अवघ्या सेकंदाच होत्याचं नव्हतं झालं! कोलंबियात विमान कोसळून परदेशी लोकप्रिय गायकासह 6 जणांचा मृत्यू, थरारक VIDEO
2

अवघ्या सेकंदाच होत्याचं नव्हतं झालं! कोलंबियात विमान कोसळून परदेशी लोकप्रिय गायकासह 6 जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

कोण आहेत मुफ्ती नूर अहमद नूर? दिल्लीत अफगाण दूतावासाची संभाळणार कमान
3

कोण आहेत मुफ्ती नूर अहमद नूर? दिल्लीत अफगाण दूतावासाची संभाळणार कमान

Nobel पुरस्कारासाठी पुन्हा ट्रम्पची धडपड; भारत-पाकिस्तान अणु युद्ध थांबवल्याचा दावा
4

Nobel पुरस्कारासाठी पुन्हा ट्रम्पची धडपड; भारत-पाकिस्तान अणु युद्ध थांबवल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.