Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांच्याकडून भारताचे कौतुक ; PM मोदींकडे केली ‘ही’ खास मागणी

नोबेल शांतता पारितोषिक विजेत्या मारिया माचाडो यांनी भारताचे महान लोकशाही देश म्हणून वर्णन केले आहे. तसेच त्यांनी भारताकडून मोठ्या मदतीची आशा व्यक्त केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 25, 2025 | 02:53 PM
venezuela nobel prize winner maria machado praises India

venezuela nobel prize winner maria machado praises India

Follow Us
Close
Follow Us:
  • नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांनी केले भारताचे कौतुक
  • PM मोदींकडे केली खास मागणी
  • व्हेनेझुएलात मोठ्या गुंतवणूकीची आशा
Nobel Winner Maria Corina Machado : व्हेनेझुएलाच्या (Venezuala) नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी भारताचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे एक विशेष मागणी केली आहे. त्यांनी भारताला मदतीचे आवाहान केले आहे. व्हेनेझुएलामध्ये लोकाशाही पुनर्संचयित झाल्यानंतर मोठ्या गुंतवणूकीची आशा व्यक्त केली आहे.

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये वाढती जवळीक; सीमा शांतता चर्चेसाठी दोन्ही देश तुर्कीत पुन्हा आमने-सामने, भारताने घ्यावी खबरदारी?

काय म्हणाल्या मारिया मचाडो?

मारिया मचाडो यांनी म्हटले की, गेल्या १५ दिवसांपासून त्या एका गुप्त ठिकाणी लपलेल्या आहेत. त्यांनी भारताला महान लोकशाही देश अशा शब्दात कौतुक केले. तसेच त्यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याकडे त्यांचे आतिथ्य करण्याचा इच्छा व्यक्त केली. त्यां म्हणाल्या की, व्हेनेझुएला स्वतंत्र झाल्यावर भारत आमचा एक ‘महान मित्र’ बनू शकतो.

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मारिया यांनी हे विधान केले. तसेच त्यांनी दावा केला की, २८ जुलै २०२४ मध्ये व्हेनेझुएलात निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये विरोधकांना प्रचंड विजय मिळाला. त्यांच्यावर निवडणूक लढवण्यास बंद घालण्यात आला. त्यांनी एक राजनियक म्हणून ७० मतांनी विजयी होत संसदेत स्थान मिळवले. पण राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी सत्ता सोडली नाही आणि देशात दडपशाहीची क्रूर लाट आहे. यामुळे व्हेनेझुएलात मोठ्या प्रमाणात हिंसाचार वाढला आहे.

भारताचे केले कौतुक

मारिया यांनी म्हटले की, मी भारताचे मनापासून कौतुक करते. त्यांनी म्हटले की, भारताच्या राजकारणाचा मी बारकारईने अभ्यासह केला आहे. तसेच महात्मा गांधींच्या संघर्षाचा उल्लेख त्यांतून  मला प्रेरणा मिळते असेही म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, गांधीजींनी सर्व मानवजातीला अहिंसेच्या शक्तीचा प्रत्यय घडवला आणि दाखवून दिले की शांततेते सर्व समस्या सोडवल्या जाऊ शकतात.

भारकातडून केल्या मोठ्या अपेक्षा व्यक्त

दरम्यान त्यांनी म्हटले की, संपूर्ण जगाला मादुरो यांच्या गुन्ह्यांबद्दल आधीच माहिती आहे. अमेरिका, लॅटिन अमेरिका, युरोप आणि आशियातील देशांच्या पाठिंब्यांने त्यांना लोकशाहीच्या लढाईत साथ मिळाली असल्याचे म्हटले. तसेच त्यांनी भारताकडून व्हेनेझुएला स्वतंत्र झाल्यावर मोठ्या गुंतवणुकीची आशा व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, भारताकडे उर्जा, पायाभूत सुविधा आणि टेलिकॉम यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रचंड क्षमता आहे. आम्हाला यासाठी भारताची गरज असल्याचे मारिया यांनी म्हटले.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांनी भारताबद्दल काय म्हटले?

नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांनी भारताला एक महान लोकशाही देश म्हणून संबोधले आहे.

प्रश्न २. मारिया मचाडो यांनी भारताकडून कोणती अपेक्षा व्यक्त केली?

नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया मचाडो यांनी भारताकडूने व्हेनेझुएलात उर्जा, पायाभूत सुविधा आणि टेलिकॉम यांसारख्या क्षेत्रामध्ये मोठ्या गुंतवणूकीची आशा व्यक्त केली.

Explainer: अमेरिका आणि व्हेनेझुएला युद्धाच्या उंबरठ्यावर; अमेरिका व्हेनेझुएला हल्ला करेल का?

Web Title: Venezuela nobel prize winner maria machado praises india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • narendra modi
  • Venezuela
  • World news

संबंधित बातम्या

हज यात्रेला आता डिजिटल सुरक्षा; Nusuk Card शिवाय करता येणार नाही सौदीचा प्रवास, जाणून घ्या माहिती
1

हज यात्रेला आता डिजिटल सुरक्षा; Nusuk Card शिवाय करता येणार नाही सौदीचा प्रवास, जाणून घ्या माहिती

आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर? हे सहा देश आमने-सामने, जाणून घ्या कोणत्या देशात पेटला संघर्ष
2

आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर? हे सहा देश आमने-सामने, जाणून घ्या कोणत्या देशात पेटला संघर्ष

कोण चालवत आहे संपूर्ण जग? २०२५ मध्ये ‘हे’ आहेत जगातील सर्वात शक्तिशाली देश; यादीत भारताचे स्थान काय?
3

कोण चालवत आहे संपूर्ण जग? २०२५ मध्ये ‘हे’ आहेत जगातील सर्वात शक्तिशाली देश; यादीत भारताचे स्थान काय?

Wildfire Australia : ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला लागली भीषण आग ; अनेक घरे जळून खाक, १चा मृत्यू
4

Wildfire Australia : ऑस्ट्रेलियाच्या जंगलाला लागली भीषण आग ; अनेक घरे जळून खाक, १चा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.