Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांनी परत जाण्यासाठी उरला शेवटचा दिवस; डेडलाईन नंतरही भारतात थांबल्यास काय होणार कारवाई?

भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेत लोकांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानी नागरिकांसाठी अंतिम मुदत संपत आली असून त्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 28, 2025 | 11:45 PM
What will happen if Pakistanis do not return on timeKnow what will be India's next step

What will happen if Pakistanis do not return on timeKnow what will be India's next step

Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 17 जण गंभीर जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना टीआरएफने घेतली. या हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. भारत सरकारने पाकिस्तानविरोधत कडक कारवाई करत काही निर्णय घेतले आहेत. यामुळे पाकिस्तानन संतप्त झाला आहे.

भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पाऊल उचलत सिंधू जल करार स्थगित केला आहे. तसेच भारताने पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेत लोकांना देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय अटारी-वाघा बॉर्डर देखील 1 मे पर्यंत बंद करण्यात आली आहे. वैद्यकीय व्हिसा धारकांना देश सोडण्यासाठी निर्धारित वेळ देण्यात आला आहे. भारतात येणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची व्हिसाची मुदत रविवारी (27 एप्रिल) संपला आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, यानंतर पाकिस्तानी नागरिक भारतात आढळल्यास त्यांच्यावर इमिग्रेशन ॲड फॉरेनर्स ॲक्ट 2025 अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- युरोपमध्ये बॅल्कआऊट…, फ्रान्ससह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमानसेवेपासून मेट्रोपर्यंत सर्व ठप्प

चार दिवसांत इतके नागरिक पाकिस्तानात परतले

प्रोटोकॉल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारच्या आदेशानंतर रविवारपर्यंत 537 नागरिक पाकिस्तानत परतले आहेत. तसेच या काळात 1 हजार 387 भारतीय नागरिक पाकिस्तानातून मायदेशात परतले आहे. रविवारी 237 नागरिक अटारी-वाघा बॉर्डरवरुन परतले आहेत. तर 166 भारतीय नागरिक परत आले आहे. वैद्यकीय व्हिसा धारकांना 29 एप्रिलपर्यंत बारत सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

राजनैतिक संबंधही कमी

भारताने केवळ पाकिस्तानी नागरिकच नव्हे तर भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात तैनात असेलेल्या अधिकाऱ्यांना देखील देश सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत 13 पाकिस्तानी राजदूत आणि अधिकारी देश सोडून पाकिस्तानात परतले आहेत. भारत सरकारे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे म्हटले आहे.

व्हिसा मुदत

SAARC व्हिसा धारकांसाठी 26 एप्रिल ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. तर इतर सर्व व्हिसा धारकांना 27 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. वैद्यकीय व्हिसा धारकांना 19 एप्रिललपर्यंत देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते. गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि क्रेंद्रशासित प्रदेशांना पाकिस्तानी नागरिकांची ओळखपटवून त्यांना अंतिम मुदतीच्या आत भारत सोडण्याची खात्री करण्याचे आदेश जारी केले होते. गृहमंत्री अमित शाह यांनी स्वत: मुख्यमंत्र्यांशी बोलू या मुद्द्याची गांभीर्याने दखल घेण्यास सांगितले.

काय होईल कारवाई?

मिळालेल्या माहितीनुसार, निर्धारित वेळेपर्यंत पाकिस्तानी नागरिक त्यांच्या देशात परतले नाही तर त्यांना हद्दपार करण्यात येऊ शकते. तसेच त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागू शकतो. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाभ शकते. या मुद्द्यावर कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपण सहन केला जाणार नाही असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.

भारताची दहशतवाद्यांविरोधात कारवाई

दरम्यान भारताला पहलगामच्या हल्ल्यातील दहशतवाद्यांची पुरावे सापडले आहेत. यानंतर भारताने तातडीन कारवाई करत, दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली आहेत.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- पहलगाम हल्ल्यानंतर हादरला पाकिस्तान; पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, 7 जण ठार

Web Title: What will happen if pakistanis do not return on timeknow what will be indias next step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 11:45 PM

Topics:  

  • Pahalgam Terror Attack
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद
1

मुलांच्या सुरक्षिततेसाठी ‘या’ देशाच्या सरकाराचा मोठा निर्णय; १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया बंद

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा
2

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक
3

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी
4

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.