• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Government Schemes To Help Start A Business

व्यवसाय सुरु करायचंय? पुरेसे भांडवल नाहीये? सरकार देतो मदतीचा हात, उभे करा स्वतःचे साम्राज्य

व्यवसायासाठी लागणारे भांडवल पुरेसे नसल्याने अनेक व्यवसाय सुरु केले जात नाहीत. या कारणाने अनेक व्यवसाय सुरु होताच बंद होतात. हे थांबवण्यासाठी सरकार वित्तीय मदत पुरवते. काही योजना आहेत, नक्की वाचा.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 21, 2025 | 04:57 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हे जग स्पर्धेचे आहे. येथे बहुतेक जण मनमारून कामे करत असतात. या जगात प्रत्येकाला हवं ते मिळत नाही. हव्या त्या क्षेत्रात कामे करता येत नाही. याला हे स्पर्ध्येचे वातावरणही जबाबदार आहे. तसेच वाढत्या गर्दीमुळे कामात योग्य तो मोबदलाही मिळणे कठीण झाले आहे. अशा वेळी अनेक तरुण व्यवसाय क्षेत्राकडे वळत आहेत. व्यवसाय क्षेत्रात भरारी घेण्यासाठी आधी पैसे ओतावे लागतात. हे ही तितकेच खरे आहे. परंतु, यासाठी भांडवल आणायची कुठून? असा प्रश्न प्रत्येपक व्यावसायिकाला सुरुवातीला पडतो. जर तुम्हालाही व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवायचे आहे. परंतु, पुरेशी भांडवल नाही आहे. तर टेन्शन नॉट! भारत सरकारच्या या योजनांचा तुम्ही पुरेपूर लाभ घेऊ शकता आणि व्यवसाय क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊयात या योजनांबद्दल:

Baba Ramdev: बाबा रामदेव, आचार्य बाळकृष्ण यांच्याविरोधात कोर्टानं जारी केलं वॉरंट, नेमकं काय आहे प्रकरण?

स्टार्टअप इंडिया

भारतातील तरुणांना व्यवसाय क्षेत्रात करिअरची सुरुवात करून देण्यासाठी आणि त्याच्या स्टार्टअपला बळ देण्यासाठी भारत सरकारने स्टार्टअप इंडिया या योजनेला सुरुवात केली होती. मुळात, या योजनेच्यता माध्यमातून स्टार्टअपला टॅक्समध्ये दिलासा मिळतो. स्टार्टअपला परवाना काढण्यातही फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. अगदी सोप्या प्रक्रियेमध्ये परवाना काढता येतो. स्टार्टअप इंडिया योजनेच्या अंतर्गत देशात अनेक स्टार्ट अप तयार झाले आहेत.

प्रधानमंत्री मुद्रा योजना

भारत सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजनेची अमलबजावणी केली आहे. या योजनेचा लाभ अनेक छोट्या व्यावसायिकांना होत आहे. ही योजना व्यवसायाचा पाया मजबूत करण्यासाठी तसेच पाया उभा करण्यासाठी व्यावसायिकांना बळ देते. कोणत्याही गॅरेंटी शिवाय कर्ज पुरवण्यात येते. हे कर्ज १ लाखांपासून ते १० लाखांपर्यंत असू शकते.

आत्ननिर्भर भारत अभियान

देशातील प्रत्येकाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारत ही योजना भारत सरकारच्या महत्वाच्या योजनेपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत भारतीय सरकारने मोठा वित्तीय पॅकेज जाहीर केला होता. हा वित्तीय पॅकेज २० लाख कोटी रुपयांचा होता. या पॅकेजच्या माध्यमातून व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच कृषी क्षेत्र आणि इतर क्षेत्रातील लोकांना वित्तीय बळ देण्यात येत आहे.

Dixon Share Price : एका वर्षात गुंतवणूकदारांना मालामाल करणारा शेअर दरडीसारखा कोसळला, घसरण कशामुळे झाली?

या योजनांचा बहुतेक भारतीयांनी फायदा घेतला आहे आणि आपल्या व्यावसायीक क्षेत्रातील प्रवासाला गती दिली आहे. जर तुम्ही या क्षेत्रात स्वतःचे साम्राज्य बनवू इच्छित तर नक्कीच या योजनांचा लाभ घ्या आणि तुमच्या व्यवसायाला आणखीन बळ द्या. a

Web Title: Government schemes to help start a business

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2025 | 04:57 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दान करावे तर असे! पुराणांमधील ‘ते’ महादानी… “स्वतःचे राज्यच केले…”

दान करावे तर असे! पुराणांमधील ‘ते’ महादानी… “स्वतःचे राज्यच केले…”

ILT20 Auction : अश्विनला मोठा धक्का, 1.20 लाख डॉलर मूळ किंमत निश्चित केल्यानंतरही खरेदीदार सापडला नाही

ILT20 Auction : अश्विनला मोठा धक्का, 1.20 लाख डॉलर मूळ किंमत निश्चित केल्यानंतरही खरेदीदार सापडला नाही

Weekend Special : घरी बनवा केरळ स्टाईल मलबार चिकन फ्राय, मसालेदार आणि कुरकुरीत चव; लगेच तोंडाला आणेल पाणी

Weekend Special : घरी बनवा केरळ स्टाईल मलबार चिकन फ्राय, मसालेदार आणि कुरकुरीत चव; लगेच तोंडाला आणेल पाणी

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा

Israel जगाचा नाश करणार! ‘या’ देशाचा खेळ खल्लास; अमेरिकेतून नेत्यानाहूंनी दिला भयंकर इशारा

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी घरी आणा या गोष्टी, तुमच्यावर राहील रामाचा आशीर्वाद आणि जीवनात येईल सुख समृद्धी

Dussehra 2025: दसऱ्याच्या दिवशी घरी आणा या गोष्टी, तुमच्यावर राहील रामाचा आशीर्वाद आणि जीवनात येईल सुख समृद्धी

रावणाचे ‘हे’ सद्गुण सदैव लक्षात असू द्या! “रावणाची ‘ती’ बाजू” नक्की वाचा

रावणाचे ‘हे’ सद्गुण सदैव लक्षात असू द्या! “रावणाची ‘ती’ बाजू” नक्की वाचा

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.