• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Rbi Governor Shaktikanta Das Statement On Inflation Food Inflation

महागाईबाबत आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे विधान, वाचा… म्हणालेत

अन्नधान्य महागाई दर अधिक आहे. तर तुलनेने देशातील सर्वसाधारण महागाई कमी आहे. मग महागाई कमी झाली असे म्हणणे योग्य ठरणार नाही. ज्या लोकांच्या उत्पन्नातील 50 टक्के रक्कम अन्नपदार्थांवर खर्च करावी लागते. महागाई ठरवण्यासाठी अशा सामान्यांच्या दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे. असे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 20, 2024 | 06:43 PM
रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांचा बॅंकांना सतर्क राहण्याचा इशारा, वाचा... असे का म्हणाले गव्हर्नर शक्तिकांत दास!

रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरांचा बॅंकांना सतर्क राहण्याचा इशारा, वाचा... असे का म्हणाले गव्हर्नर शक्तिकांत दास!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी एक मोठे विधान केले आहे. ग्राहक किंमत निर्देशांकामधून भाजीपाला आणि खाद्यपदार्थांच्या किमती काढून घेत, महागाई कमी झाली आहे असे म्हटले. तर ते जनतेच्या दृष्टिकोनातून अजिबात योग्य ठरणार नाही. ज्या लोकांच्या उत्पन्नातील 50 टक्के रक्कम अन्नपदार्थांवर खर्च करावी लागते. महागाई ठरवण्यासाठी अशा सामान्यांच्या दृष्टीकोनातून विचार केला पाहिजे. असे आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.

काय म्हटलंय नेमके शक्तिकांत दास यांनी

एका नामांकित वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे. अन्नधान्य महागाई दर अधिक आहे. तर तुलनेने देशातील सर्वसाधारण महागाई कमी आहे. मग महागाई कमी झाली असे म्हणणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे जनतेच्या मनात हा प्रश्न येईल की, आमचा पगार इतका आहे. आम्हाला खाद्यपदार्थांवर आहे तितका खर्च करावा लागत आहे. मग महागाई कमी होत असल्याचे सरकार आणि आरबीआय कसे काय म्हणत आहेत? खाद्यपदार्थ हे महागाई लक्ष्याचा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहेत. अन्नधान्याच्या महागाईचा वाटा हा महागाईत ४६ टक्के आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या उत्पन्नातील 50 टक्के अन्नपदार्थांवर खर्च करावा लागतो. असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा… सरकारने दिले 3000 रुपये, हाती पडले 500, 1000 रुपये!

कधी होणार व्याजदरात कपात

आरबीआयच्या पॉलिसी दरातील कपातीवर म्हणजेच व्याजदरात कपात करण्याबाबत आरबीआय गव्हर्नर म्हणाले आहे की, व्याजदर कपात कधी होईल, हे भविष्यात येणाऱ्या माहितीवर अवलंबून असेल. देशभरात महागाई कमी होत असून, आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी 4.5 टक्के महागाई दराचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी पुढील सहा महिन्यांच्या आकडेवारीचा अभ्यास केला जाईल. आरबीआयने महागाई दर ४ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे. देशातील महागाईचा दर ४ टक्क्यांवर यावा आणि तो दीर्घकाळ या दराच्या जवळपास राहणे गरजेचे आहे. असेही गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे.

महागाई दर डेटाच्या अभ्यासासाठी समिती

केंद्र सरकारने सांख्यिकी मंत्रालयाच्या अंतर्गत एक समिती तयार केली आहे. ही समिती किरकोळ महागाई दराच्या डेटावर काम करत आहे. नवीन किरकोळ महागाईच्या आकडेवारीत खाद्यपदार्थांच्या महागाईचा वाटा कमी केला जाऊ शकतो. जेणेकरुन किरकोळ महागाईच्या वाढीमुळे अन्नधान्याच्या महागाईत होणारी वाढ रोखता येईल, असेही यावेळी म्हणाले आहे. सध्याच्या घडीला 2011-12 या आर्थिक वर्षाचा आधार मानून ग्राहक किंमत निर्देशांक तयार केला जातो.

Web Title: Rbi governor shaktikanta das statement on inflation food inflation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 06:43 PM

Topics:  

  • RBI governor

संबंधित बातम्या

मोदी सरकारमध्ये दबदबा कोणाचा? धनखड यांच्याआधी ‘या’ नेत्यांनी दिलेत तडकाफडकी राजीनामे
1

मोदी सरकारमध्ये दबदबा कोणाचा? धनखड यांच्याआधी ‘या’ नेत्यांनी दिलेत तडकाफडकी राजीनामे

India Forex Reserves : RBI कडून आनंदाची बातमी! भारताकडे 695 अब्ज डॉलर्सचा खजिना, पाकिस्तान मात्र हवालदिल
2

India Forex Reserves : RBI कडून आनंदाची बातमी! भारताकडे 695 अब्ज डॉलर्सचा खजिना, पाकिस्तान मात्र हवालदिल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.