• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Upsc Exam Essay Writing Tips

UPSC च्या परीक्षेत निबंध लिहण्याचे टिप्स; अनुसरण करा, मिळवा चांगले गुण

UPSC मध्ये विविध प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांना उमेदवारांना फार विचार करून सोडवावे लागते. त्यात निबंध संबंधित काही प्रश्न असतात. हे प्रश्न आपण लहानपणापासून सोडवले असतानाही पण अनेक चुका करतो आणि कमी गुण आणतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 29, 2024 | 04:58 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)च्या परीक्षेसाठी तरुणांच्या मनामध्ये एक विशेष दर्जा आहार. या परीक्षेला देशातील एक अत्यंत कठीण परीक्षा मानली जाते. परंतु, या परीक्षेसाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांची संख्या तितकीच असते. दरवर्षी अनेक जण या परीक्षेसाठी उपस्थिओत राहतात. गेल्या वर्षी देशभरातून एकूण १३.४ लाख उमेदवार या भरतीसाठी इच्छुक होते. इतक्या जणांनी या परीक्षेसाठी उपस्थिती लावली होती. दरम्यान, UPSC मध्ये अनेक प्रश्न विचारले जातात. या प्रश्नांना पात्र करणे अनिवार्य असते. त्यातील निबंधाबाबत असलेला प्रश्न सगळ्यांची फजिती करून जातो. कारण, आपण लहानपणापासून निबंध लिहत असतो. त्यामुळे, आपल्याला एक आत्मविश्वास असतो कि आपण हा प्रश्न सहजरित्या सोडवू शकतो. आणि उत्तम मार्क मिळवू शकतो. पण कधी कधी हा आत्मविश्वास आपल्याला नडतो आणि आपण हातातले गुण गमवून बसतो.

हे देखील वाचा : National Housing Bank भरतीसाठी तात्काळ करा अर्ज ! वयोमर्यादा 23 ते 35, पगार 78230 रुपये

टाइम मॅनेजमेंट

फक्त निबंध लिहणे महत्वाचे नाही. चांगले गुण तेव्हाच मिळतात जेव्हा त्या उत्तरामध्ये क्वालिटी असते. क्वालिटी निबंध लिहण्यासाठी आपल्याकडे तसा वेळही हवा. वेळेच्या अभावामुळे अनेकदा आपले चांगले विचार आपल्या निबंधामध्ये मांडत येत नाही. त्यामुळे परीक्षेमध्ये वेळेचे नियोजन असणे फार महत्वाचे आहे. वेळेचे नियोजण करा आणि त्यानुसार पेपर सोडवा.

उत्तरात स्पष्टता असू द्या

तुमचे जे काही लिहत आहेत त्यामध्ये स्पष्टता हवी. उगाच वेळ कमी आहे म्हणून काहीही लिहून चालत नाही. तुमच्या निबंधामध्ये स्पष्टता पाहिजे. भस्साह सरळ पाहिजे. तुम्ही जी भाषा आणि भाषेचा टोन वापरत आहात तो साधा सरळ आणि समजण्यास सोपा पाहिजे. अन्यथा चेक करणाऱ्याला निबंधच कळाला नाही तर कोणत्या अपेक्षेवर तो तुम्हाला गुण देईल? याचा विचार करण्यात यावा.

विषयांना समजून घ्या

निबंध लिहताना आपण ज्या विषयाबद्दल लिहत आहे, त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आपल्याला एखाद्या विषयाबद्दल जितके माहिती, तितका तो विषय लिहण्यास सोपा असतो. आपल्याला माहित असल्यामुळे आपण त्याबद्दल अधिक सत्य आणि अधिकच लिहू शकतो. त्यामुळे पुरवण्यात आलेल्या विषयाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

उदहारण द्या

उदाहरण देणे फार महत्वाचं असते. एखादी गोष्ट समजवण्यासाठी उदाहरण देणे फार महत्वाचे असते. उदाहरणासहित गोष्ट लवकर समजून येते. त्यामुळे एखादी महत्वाची गोष्ट समजावताना, उदहरणासहीत समजवणे फार महत्वाचे ठरते.

हे देखील वाचा : बी.जी.देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेची घोषणा ! या तारखेपर्यंत घेता येणार सहभाग, वाचा स्पर्धेचे नियम

प्रूफरिड करा

आपल्या लीहण्यात त्रुटी येणे किंवा काही चुका आढलून येणे अतीशय सामान्य बाब आहे. परंतु, याला थांबवणे आपले काम आहे. आपले निबंध पूर्ण होताच. पुन्हा ते वाचून काढा. त्यावर लक्ष द्या. जर काही त्रुटी किंवा चुका आढळून आल्या तर त्यांना सुधारा. त्यांची दुरुस्ती करा, ज्यानेकरून पुढे गुणांमध्ये काही अडचणी यायला नको.

या सगळ्या बाबींचे अनुसरण करून आपण निबंध अगदी सोप्या पद्धतीने आणि प्रभावीपणे करू शकतो. जर आपणही UPSC परीक्षेची तयारी करत आहात तर या टीप्सचे जरूर अनुसरण करा आणि निबांधमध्ये उत्तम गुण मिळवा.

Web Title: Upsc exam essay writing tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2024 | 04:54 PM

Topics:  

  • exam tips

संबंधित बातम्या

ऑफिसमध्ये दिसा प्रोफेशनल! हे घ्या टिप्स, वापरात आणाल तर कॉन्फिडन्ट बनाल
1

ऑफिसमध्ये दिसा प्रोफेशनल! हे घ्या टिप्स, वापरात आणाल तर कॉन्फिडन्ट बनाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

‘अभिजात मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्मचा लोकार्पण सोहळा संपन्न

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे

US-Venezuela Tension: अमेरिकेची लढाऊ विमानं व युद्धनौका तैनात; व्हेनेझुएलासाठी पुढचे २४ तास तणावाचे

पाणीटंचाईवरून मीरा-भाईंदरमध्ये नागरिक आक्रमक; महिलांनी रस्त्यावर उतरुन व्यक्त केला संताप

पाणीटंचाईवरून मीरा-भाईंदरमध्ये नागरिक आक्रमक; महिलांनी रस्त्यावर उतरुन व्यक्त केला संताप

Shakti Cyclone: समुद्र खवळणार! अरबी समुद्रात ‘शक्ती’अधिक तीव्र होणार; गुजरातपासून फक्त…

Shakti Cyclone: समुद्र खवळणार! अरबी समुद्रात ‘शक्ती’अधिक तीव्र होणार; गुजरातपासून फक्त…

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato

व्हिडिओ

पुढे बघा
Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.