
crime (फोटो सौजन्य: social media)
Pune Crime: फेसबुकवरून ओळख, लग्न आणि संशय; आळंदीत चिमुकलीसह वृद्धेची निर्घृण हत्या
महिला थोडक्यात बचावली
उमरझरीमध्ये जाणाऱ्या शाळेत पाठवायला नागरिक आता घाबरत आहेत. वाघाला पकडण्यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहेत. मात्र कारवाई करण्यास वन विभाग उशीर करत अस इथल्या स्थानिकांचा आरोप आहे. ४६ ट्रॅप कॅमेरे, ४ ड्रोन आणि १८० कर्मचारी हे गस्त घालत आहेत. मात्र वाघ हा सतत आपली जागा बदलत आहे. त्यामुळे वन विभागाला त्याला ट्रॅप करणे अवघड बनत चालल आहे. घनदाट जंगल असल्याने फिरायला पण अडचण येत आहेत. वाघाला डॉट मारून बेशुद्ध करण्यासाठी कर्मचारी प्रयत्न करत आहेत. वाघाने १५ दिवसात दोन जणांचा बळी घेतला मात्र त्याने एका महिलेवर पण हल्ला करायचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून महिला थोडक्यात बचावली आहे. मात्र ती गंभीर जखमी झाली आहे.
भीतीचे वातावरण
साकोली तालुक्यात वाघांच्या भीतीने नागरिक वैतागले आहेत. लवकर वाघावर जेरबंद करावी अशी मागणी करण्यात येत आहे. येत्या तीन दिवसात जर वाघाला जेरबंद केल नाही तर मग मात्र तीव्र आंदोलन करू इशारा देण्यात आला आहे. जर वन विभागाने कारवाई केली नाही तर आम्ही चौक्या ताब्यात घेवू अशी थेट इशारा गावकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. कारण १५ दिवसात २ जणांचा जीव वाघाच्या हल्ल्यात झाला आहे.
पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
Ans: 15 दिवसांत 2 जणांचा मृत्यू झाला.
Ans: भंडारा जिल्ह्यातील साकोली परिसरात.
Ans: ट्रॅप कॅमेरे, ड्रोन व कर्मचारी तैनात करून वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.