
crime (फोटो सौजन्य: social media)
आता अपघातग्रस्त वाहनं बाजूला घेण्यात आली असून मिसिंग लिंक पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुदैवाने या अपघाताने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र मुंबई-पुणे मिसिंग लिंक पुन्हा एकदा अपघातावरून चर्चेत आला आहे.
Solapur Crime: सख्ख्या भावाचा क्रूर अंत! गाढ झोपेत असताना डोक्यात दगडी पाटा घालून हत्या
शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; एसटी बसची एर्टिगा कारला जोरदार धडक, 2 जणांचा मृत्यू, 15 गंभीर जखमी
अहिल्यानगर येथून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. शिर्डी-नाशिक महामार्गावर एसटी बस आणि एर्टिगा कारदरम्यान भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले. या घटनेने अहिल्यानगरात खळबळ उडाली आहे.
पनवेलहून शिर्डीकडे नियमित वेळेप्रेमाणे एस टी बस येत होती. तेव्हा एर्टींगा कार नाशिकच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. सावळीविहीर परिसरात दोन्ही वाहनांमध्ये अचानक भीषण धडक झाली. ही धडक इतकी तीव्र होती की, एर्टीगा कारचा चक्काचूर झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर १५ जण गंभीर जखमी झाले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; अट्टल घरफोड्या आरोपी जेरबंद, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त
Ans: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर फूड मॉलजवळ हा अपघात घडला.
Ans: दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले.
Ans: मुंबईकडे जाणारी मिसिंग लिंक सुमारे दोन तास बंद ठेवण्यात आली आणि वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली.