
crime (फोटो सौजन्य: social media)
पैशांवर मारायचा डल्ला
लाखो रुपये दान हे पेटीत टाकले जात. मोठ्या श्रद्धेने भाविक हे सगळ करत असतात. मात्र याची कल्पना कोणालाही नव्हती. त्याने काही लाखो रुपये आपल्या घरात नेवून ठेवले. जेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. तेव्हा विश्वस्ताना ही धक्का बसला आहे. राजेंद्र उमाप यांनी घडल्या घटनेची कबुली दिली आहे. चोरी झाली आहे आणि आम्ही आता याची चौकशी करत आहोत. मात्र या घटनेला जबाबदार कोण आहे? एवढा विश्वास त्याच्यावर का टाकण्यात आला? हा सवाल आता विचारलं जात आहे. आळंदीच्या ग्रामस्थांनी एक बैठक घेतली आणि बैठक घेत त्यांनी पुढच्या काळात हा प्रकार घडणार नाही यासाठी चर्चा केली आहे. मात्र देवाच्या दारात सेवेकाऱ्याने पैसे सोडले नाही.
मुख्य कॅशियर आणि इतरांची चौकशी सुरू
आता या घटनेनंतर विश्वस्तांना जाग आली आहे. त्यांनी आता याची कॅशियर आणि इतरांची ज्या मध्ये मुख्य आचारी पण आहेत त्यांची चौकशी सुरू केली आहे. ही घटना कशी घडली? लेखी नोटीस देवून त्यांना खुलासा करायला सांगितला आहे. जर खुलासा केला नाही तर कारवाई केली जाणणार आहे. मात्र मंदिरात कोणत्याही महत्वाच्या पदावर नसणाऱ्या व्यक्तीने कसे काय? काम दिला जात होत? कॅशियरला याची कल्पना होती का? मंदिरच अंतर्गत व्यवस्थापन एवढा ढिसाळ का बनल आहे? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. या प्रकरणात मंदिर व्यवस्थापने आता कडक नियमावली बनवली आहे. या पुढे दान पेटी सुरक्षित असणार आहे. ही अशी घटना घडणार नाही यासाठी मंदिर प्रशासन खबरदारी घेत आहे. आता काही दिवसांवर वारी सोहळा येवून ठेवला आहे. त्या आधीच ही घटना घडली आहे. आता मंदिर प्रशासन काय कारवाई करत हे पहाव लागेल.
Vadgaon Maval : कान्हे फाटा येथे भीषण अपघात; जनगणनेच्या कामासाठी निघालेल्या शिक्षिकेचा जागीच मृत्यू
Ans: मुख्य दानपेटीतून लाखो रुपयांची रोकड लंपास झाल्याचा प्रकार उघड झाला.
Ans: संजय वारुळे नावाच्या व्यक्तीकडे पैसे जमा करण्याचे काम असल्याचे समोर आले.
Ans: कॅशियर व इतर संबंधितांची चौकशी सुरू करून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.