Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले

Naxalists: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना मोठा इशारा दिला आहे. नक्षलवाद्यांनी पाठवलेला शांततेचा प्रस्ताव केंद्र सरकारने धुडकावून लावला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 29, 2025 | 01:00 PM
"गोळ्यांचे शिकार व्हा किंवा..."; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले

"गोळ्यांचे शिकार व्हा किंवा..."; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले

Follow Us
Close
Follow Us:

३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल – अमित शहा 
नक्षलवाद्यांच्याविरुद्ध केंद्र सरकारची मोहीम तीव्र 
आत्मसमर्पण किंवा मृत्यू हे दोनच पर्याय

भारत सरकारने गेल्या काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांच्या विरुद्ध मोठी मोहीम राबवत आहे. भारतीय सुरक्षा दलांनी आपली कारवाई तीव्र केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून पूर्णपणे मुक्त होईल, असे मोठे विधान केले आहे. दरम्यान नक्षलवाद्यांनी केंद्र सरकारकडे युद्धविराम करण्याचा प्रस्ताव धाडला होता. हा प्रस्ताव आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धुडकावून लावला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांना मोठा इशारा दिला आहे. नक्षलवाद्यांनी पाठवलेला शांततेचा प्रस्ताव केंद्र सरकारने धुडकावून लावला आहे. सरकार युद्धविराम करण्याच्या बाजूने नसल्याने अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. एकतर शस्त्रे टाकून आत्मसमर्पण करावे किंवा सुरक्षादलांच्या गोळ्यांचे शिकार व्हा, हे दोनच पर्याय नक्षलवाद्यांच्यासमोर असल्याचे अमित शहा म्हणाले आहे.

अमित शहा म्हणाले, “नुकतेच एक पत्र लिहून गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. या पत्रात युद्धविराम होयला हवा असे सांगण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा युद्धविराम होणार नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. आत्मसमर्पण करायचे असेल तर युद्धविरामाची आवश्यकता नाही. मात्र आता बोलणी नाही तर कठोर कारवाई केली जाणार आहे. ज्याचे लक्ष्य नक्षलवाद्यांना नष्ट करणे हाच आहे.

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान

गृहमंत्री अमित शहा यांनी मानवाधिकार संस्था आणि विचारवंतांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “पीडित आदिवासींच्या मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी या स्वयंसेवी संस्था पुढे का येत नाहीत? लांबलचक लेख लिहिणारे हे सर्व लोक आदिवासी पीडितांसाठी कधी लेख लिहितात का? त्यांना काळजी का नाही?” असे विचारत, त्यांनी त्यांची सहानुभूती ‘निवडक’ असल्याचा आरोप केला.

नक्षलवादाची सुरुवात विकासाच्या अभावामुळे झाली, असे म्हणणाऱ्यांना अमित शहा यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, “डाव्या विचारसरणीचा अतिरेक विकासामुळे सुरू झाला नाही. डाव्या विचारसरणीच्या अतिरेकांमुळे विकास थांबला.” आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी त्यांनी आकडेवारी दिली. २०१४ ते २०२५ या काळात नक्षलग्रस्त भागात १२,००० किलोमीटर रस्ते बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Modi government amit shah warn to naxalists surrender or face armed securities action

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 12:56 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Naxalist

संबंधित बातम्या

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान
1

Amit Shah on Naxalism: ‘३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल’, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मोठे विधान

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?
2

Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ‘ स्पेशल ४५’ प्लॅन?

अमित शहा यांचा नवरात्रीदरम्यान बंगाल दौरा! दैवीशक्तीच्या साक्षीने राजकीय शक्तीप्रदर्शन
3

अमित शहा यांचा नवरात्रीदरम्यान बंगाल दौरा! दैवीशक्तीच्या साक्षीने राजकीय शक्तीप्रदर्शन

Amit Shah : बँकांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करावे, अमित शाह यांचे आवाहन
4

Amit Shah : बँकांनी सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्राला अर्थसहाय्य करावे, अमित शाह यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.