केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी २०२६ पर्यंत देशाला नक्षलमुक्त करण्याची घोषणा केली. 'अर्बन नक्षल' आणि नक्षलवादाला वैचारिक पाठिंबा देणाऱ्यांवरही त्यांनी जोरदार निशाणा साधला.
पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर असलेले गृहमंत्री अमित शहा कोलकात्यातील कालीघाट मंदिरात प्रार्थना केली आणि दुर्गा पूजा पंडालचे उद्घाटन केले. ऑपरेशन सिंदूर या थीम असलेल्या या पंडालमध्ये श्रद्धांजली वाहिली.
भारताच्या बँकिंग क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने अनेक धोरणात्मक सुधारणा केल्या आहेत. याच सुधारणांचा परिपाक म्हणून भारताचा विकासदर सहा ते सात टक्के ठेवण्यात यश आले आहे.
Next PM Of India News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशाचे पंतप्रधान कोण होऊ शकतो, यावर एक सर्व्हे करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) पुढील पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असू…
२० सप्टेंबर रोजी दिल्लीत एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत BCCI वरिष्ठ अधिकारी आणि भाजपच्या ज्येष्ठ सदस्यांमध्ये आगामी नेतृत्वाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
Raj Thackeray cartoon Art : पहलगाम हल्ल्यानंतर देखील भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना खेळवण्यात आला. याबाबत मनसे नेते राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून टीका केली आहे.
Narendra Modi 75th Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दिल्लीत 15 विकास प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी मुंबई दौऱ्यावर आले असून, नेहमीप्रमाणे यंदाही त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी शाह कुटुंबातील तीन पिढ्या एकत्र बाप्पाच्या चरणी लीन झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
लालबागच्या राजाला भेट दिल्यानंतर शाह महाराष्ट्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बीएमसीसह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीची आढावा बैठक घेणार असल्याची माहिती आहे.
अमित शाहांनी तावडे यांच्याकडून मुंबईत सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबतही शाह माहिती घेतली. त्यामुळे या बैठकीत नक्की काय ठरलं आणि चालू आंदोलनावर काही तोडगा निघतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोणत्याही नेत्याला तुरुंगातून सरकार चालवू देण्यास अजिबात तयार नाहीत. जर अमित शहांना हवे असेल तर ते शाहजहानचे उदाहरण देऊ शकतात ज्यांची संपूर्ण सत्ता तुरुंगात जाताच संपली.
पंतप्रधान मुख्यमंत्री तुरुंगामध्ये असतील तर त्यांना पद सोडण्यावरुन विधेयक मांडण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. यावरुन अरविंद केजरीवाल यांनी अमित शाहांना प्रश्न विचारले आहेत.
Amit Shah on Jagdeep Dhankhar Resignation : भाजपमधील अंतर्गत कलहामुळे जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली.
संविधान दुरुस्ती विधेयकावरुन देसामध्ये राजकारण तापले आहे. यामागून अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जीसारखे विरोधी नेते या विधेयकाचे लक्ष्य असू शकतात अशी टीका सरकारवर केली जात आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीच्या एक दिवस आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत तीन वादग्रस्त विधेयके सादर केली आहेत. यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणानंतर हे गट स्थापन करण्यात आले आहेत. जिथे त्यांनी त्यांच्या भाषणात पुढील पिढीतील सुधारणांच्या गरजेवर भर दिला आणि टास्क फोर्सची स्थापना करण्याची घोषणा केली.