Delhi Blast: दिल्लीमध्ये झालेला स्फोट संशयिताच्या भीतीमुळे झाला. बॉम्ब पूर्णपणे तयार नव्हता, तसेच स्फोटावेळी खड्डा निर्माण झाला नव्हता, तसेच असे कोणतेही प्रोजेक्टाइल वापरले गेले नव्हते.
दिल्लीमधील लाल किल्ला परिसरामध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला असून यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की हा स्फोट एका इको व्हॅनमध्ये झाला होता, ज्यामुळे जवळच उभ्या असलेल्या तीन वाहनांना आग लागली. या स्फोटामुळे संपूर्ण परिसरात घबराट आणि दहशत निर्माण…
14 नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होतील, तेव्हा एनडीए १६० हून अधिक जागा जिंकेल. या निवडणुकीत युतीतील सर्व पक्षांचा स्ट्राईक रेट चांगला असेल, असेही म्हटले आहे.
News18 च्या 'सबसे बड़ा दंगल बिहार' कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना अमित शाह म्हणाले, अचूक संख्या सांगणे कठीण आहे, पण मी सांगू इच्छितो की आम्ही बिहारमध्ये दोन-तृतीयांशपेक्षा जास्त बहुमत मिळवू.
अमित शाह यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना देखील अप्रत्यक्षपणे कोपरखळी दिली. यावरुन स्वाभिमान असेल तर दोन्ही नेत्यांनी सरकारमधून बाहेर पडावं असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.
Amit Shah: अमित शाह यांच्या हस्ते मुंबईमधील भाजप कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. चर्चगेट परिसरामध्ये असणाऱ्या या भाजपच्या कार्यालयाची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
BJP Mumbai Office land: केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते मुंबईतील भाजप कार्यालयाचे भूमीपूजन करण्यात आले. याच्या जमिनीवरुन खासदार संजय राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे.
Maharashtra Politics: केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा आज (दि.27) मुंबई दौरा असून आगामी निवडणुकीमुळे तो महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्याचबरोबर ठाकरे गटाचा निर्धार मेळावा देखील होणार आहे.
Bihar elections 2025: बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी बिहार दौरा केला आहे. प्रचारसभेमध्ये त्यांनी लालू प्रसाद यांच्या कुटुंबावर हल्लाबोल केला.
Naxalism in India: भूपतीसह भारतातील अनेक प्रमुख नक्षलवादी टोळ्यांच्या प्रमुखांनी आत्मसमर्पण केले आहे. यावरुन देशामध्ये नक्षलवाद संपत आला असून सर्वांनी संविधान स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे लक्षात येत आहे.
भारतीय जनता पक्षातील नेहमीच चर्चेत असणारे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गुजरातमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार सांभाळले.
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी गोपालगंज सदर मतदारसंघात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा निवळली आहे. भाजपच्या विद्यमान आमदार कुसुम देवी यांचे पक्षाने तिकीट नाकारल्याने त्यांनी उघडपणे बंडाचे झेंडे उभारले होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ५ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी राज्याच्या कृषीक्षेत्रासाठी मदत करण्याचे आश्वासनही दिले.
गेल्या काही महिन्यांमध्ये भारत सरकारने नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आत्मसमर्पण किंवा सुरक्षा दलांच्या गोळीचे शिकार हे दोनच पर्याय नक्षलवाद्यांच्या समोर ठेवले आहेत.
नितीश कुमार यांनी गेल्या २० वर्षांत राज्याला "जंगल राज" पासून मुक्त केले आहे. सारण जिल्ह्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना अमित शहा यांनी विरोधकांवर, विशेषत: राष्ट्रीय जनता दलावर (RJD) सडकून…
गुजरातमध्ये राजकीय उलथापालथ ही काही नवीन गोष्ट नाही. सत्ताविरोधी लाटेचा सामना करण्यासाठी भाजपने यापूर्वीही त्यांच्या राजकीय फेरबदलांच्या फॉर्म्युल्याचा वापर केला आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी फरार आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले, प्रत्येक राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विशेष तुरुंग निर्माण करण्याचे आणि रेड नोटिस जारी केल्यानंतर पासपोर्ट रद्द करण्याचे सुचवले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणाबाबत इंस्टाग्रामवर एक महत्त्वाची पोस्ट पोस्ट केली. त्यांनी लिहिले की, "नक्षलवादाच्या विरोधातल्या आपल्या लढाईतील हा एक ऐतिहासिक दिवस आहे.