PM Narendra Modi : या वर्षाच्या अखेरीस पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. शिवाय, या विधानसभा निवडणुकांनंतर लोकसभा निवडणुकाही जवळ आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांनी…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली साखर उद्योगाच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे अमित शहा यांची भेट घेतली. सुमारे दीड तास चाललेल्या बैठकीत साखर उद्योगासमोरील आर्थिक आणि धोरणात्मक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
राज्यातील शेतकरीवर्गाला मोठा दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रश्नांबाबत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (गुरुवार, २८ मे) नवी दिल्ली येथे भेट घेतली. राज्याच्या विकासावर यावेळी चर्चा करण्यात आली असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी महायुतीमधील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा आता जवळपास सुटला आहे. केवळ दोन ते तीन जागांवर अंतिम निर्णय होणे बाकी असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
राज्यात आता विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल वाजणार असून राज्यात एकूण १७ जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची देखील सुरुवात झाली आहे.
अवैध घुसखोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलत हाय लेव्हल समितीची स्थापना केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मेगा अभियान सुरू करण्यात आले असून, सीमावर्ती भागांतील सुरक्षा, ओळख…
Eknath Shinde Amit Shah meeting: या भेटीबाबत एक महत्त्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे तीन-चार दिवसांपू्र्वीच दिल्लीत गेले होते. एकनाथ शिंदे चार दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते. त्यांचा दौराही फक्त दोन दिवसांचा…
काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्टीय स्वयंसेवक संघ यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांना 'देशाचे गद्दार' म्हणून म्हणून संबोधले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील त्यांच्या विश्वासाचाच हा परिणाम आहे की जेव्हा-जेव्हा भाजपच्या निवडणुकीच्या तयारीचा प्रश्न येतो, तेव्हा संपूर्ण जबाबदारी अमित शाह यांच्या खांद्यावर असते.
Suvendu Adhikari Oth Ceremony: सुवेंदू अधिकारी यांचा कारकिर्दीचा आलेख अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी १९९५ मध्ये नगरसेवक म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात केली.
मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मोठी कारवाई करत ३४९ किलो कोकेन जप्त केले असून सुमारे १७४५ कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
एकटीच्या बळावर त्यांनी पक्ष काढला आणि एकहाती सत्ता आणली. त्यांची राहणी साधी असली तरी पक्षावर भ्रष्टाचार आणि हिंसाचाराचे आरोप झाले. काँग्रेसशी फारकत घेतली आणि कायम सत्तेत राहिल्या. यावेळी मात्र लढाई…
बंगालमध्ये गृहमंत्री अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान, हजारो लोक कडक उन्हात रस्त्यावर त्यांची वाट पाहत होते. सोशल मीडिया कमेंटला अमित शाह यांनी उत्तर दिले.
केंद्रीय गृहमंत्र्यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या भाषणादरम्यान, त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती, घुसखोरी आणि सध्याचे राजकीय वातावरण या संदर्भात अनेक गंभीर आरोप केले.
महाराष्ट्र राज्यातील साखर उद्योगाला आर्थिक उभारी देण्यासाठी राज्य सरकारने पाठवलेल्या प्रस्तावांपैकी ७ साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाने (एनसीडीसी) मोठा दणका दिला आहे.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, टीएमसीला पराभूत करण्याच्या बाबतीत बंगालची जनता भाजप कार्यकर्त्यांपेक्षा पुढे आहे. यावेळी त्यांनी मोठा दावा केला असून दीदी हरणार असल्याचे सांगितले आहे
Women Reservation Bill : लोकसभेत आज महिला आरक्षण सुधारणा विधेयकावर ऐतिहासिक चर्चेला सुरुवात झाली. १८ तास चालणाऱ्या या प्रदीर्घ चर्चेत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात जोरदार शाब्दिक होणार आहे.
Amit Shah News : महिला आरक्षणासाठी लोकसभेत विधेयकावरून गृहमंत्री अमित शाह आणि अखिलेश यादव आमने-सामने आले आहेत. अखिलेश यादव यांनी ओबीसी समाजातील महिला आणि मुस्लिम महिलांसाठी आरक्षणाची मागणी केली.