Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“राहुल गांधी पाठ फिरवून पळून गेले..” संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणात राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाजपचा पलटवार

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील सुरक्षा भंगाबाबत दावा केला होता की, सभागृहात ही घटना घडली तेव्हा तेथे उपस्थित भाजप खासदारांनी पळ काढला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपने पलटवार केला आहे.146 खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर विरोधी पक्ष इंडिया अलायन्सने निदर्शने केली.

  • By Aparna
Updated On: Dec 22, 2023 | 07:30 PM
rahul gandhi asks what was prime minister narendra modi doing when bihars jawan was martyred

rahul gandhi asks what was prime minister narendra modi doing when bihars jawan was martyred

Follow Us
Close
Follow Us:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेतील सुरक्षा भंगाबाबत दावा केला होता की, सभागृहात ही घटना घडली तेव्हा तेथे उपस्थित भाजप खासदारांनी पळ काढला होता. त्यांच्या या वक्तव्यावर आता भाजपने पलटवार केला आहे.146 खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर विरोधी पक्ष इंडिया अलायन्सने निदर्शने केली. येथे राहुल गांधी म्हणाले की, काही तरुणांनी संसदेत घुसून स्मोक कॅनमधून धूर सोडला. हे पाहून भाजप खासदारांची पळापळ झाली. भाजपचे सर्व खासदार पळून गेले. भीतीने त्यांची घाबरगुंडी उडालेली.

खुद्द राहुल गांधी पाठ करून पळून गेले

भाजप नेते जगदंबिका पाल यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावर पलटवार करत राहुल गांधी खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. त्यांचे हे विधान अत्यंत लाजिरवाणे आहे. सार्वजनिक जीवनात नेता होण्यासाठीते योग्य नाही. ज्या ठिकाणी दोन्ही आरोपींनी संसदेत उडी मारली होती, तिथे फक्त भाजप खासदार आसनस्थ होते. आम्हीच त्याला पकडले. तेथे काँग्रेसचे लोकही दिसत नव्हते. आमच्या पक्षाची माणसे निधड्या छातीने उभे होते. आम्हीच त्यांना पकडले. तिथे काँग्रेसचा एकही खासदार नव्हता. खुद्द राहुल गांधींनी पाठ फिरवून पळ काढला होता.

पाल म्हणालया की, काँग्रेसने या घटनेचे राजकारण केले आहे. काँग्रेसने प्रथमच सर्व मर्यादा मोडल्या आहेत. त्यांनी सभागृहात विरोध केला, सभापतींचा अवमान केला. त्यांनी देशाला लाजवले आहे.

काय म्हणाले राहुल ?

काही तरुणांनी संसदेत घुसून पांढरा धूर सोडल्याचे राहुल गांधी यांनी जंतरमंतर येथे सांगितले होते. हे पाहून भाजप खासदारांची पळापळ झाली. भाजपचे सर्व खासदार पळून गेले. पुढे ते म्हणाले की, 13 डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेचा भंग झाल्याने घुसखोरांनी असे पाऊल का उचलले, असे काही प्रश्न उपस्थित होतआहेत. या घटनेमुळे सुरक्षेचा भंग झाल्याचा प्रश्न आहे, पण त्यांनी अशा प्रकारे आंदोलन का केले, असाही प्रश्न उपस्थित होत असल्याचे ते म्हणाले. प्रश्न खरे तर देशातील बेरोजगारीचा आहे, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: Rahul gandhi turned his back and ran away bjps response to rahul gandhis statement in the parliament security breach case nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2023 | 07:30 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • maharashtra news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: सत्ताधारीच भांडले! सातारा भाजपमध्ये मतभेद; उदयनराजे भोसले यांनी थेट…
1

Maharashtra Politics: सत्ताधारीच भांडले! सातारा भाजपमध्ये मतभेद; उदयनराजे भोसले यांनी थेट…

Satara Politics: सातारा पालिकेत सत्ताधाऱ्यांचाच रणसंग्राम! बनकर-खंदारे वादाने सभागृह तापले, दोन तासांच्या गदारोळात 15 विषय मंजूर
2

Satara Politics: सातारा पालिकेत सत्ताधाऱ्यांचाच रणसंग्राम! बनकर-खंदारे वादाने सभागृह तापले, दोन तासांच्या गदारोळात 15 विषय मंजूर

Water Crisis : माण-खटावमध्ये शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा, ४१ अंश तापमानातही शेतकरी रस्त्यावर
3

Water Crisis : माण-खटावमध्ये शेतकऱ्यांचा पाण्यासाठी आक्रोश मोर्चा, ४१ अंश तापमानातही शेतकरी रस्त्यावर

Matheran News : माथेरानच्या जंगलात अनधिकृत खोदकाम? वन विभागाची टोलवाटोलवी की ठेकेदाराला पाठीशी? आदिवासींचा संताप
4

Matheran News : माथेरानच्या जंगलात अनधिकृत खोदकाम? वन विभागाची टोलवाटोलवी की ठेकेदाराला पाठीशी? आदिवासींचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.