Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसंख्या नियंत्रण कायदा असता तर मला चार मुलं नसती, रवी किशन यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

आता लोकसंख्या नियंत्रणाचा विचार केला असता चार अपत्ये झाल्याचा पश्चाताप होत असल्याचेही त्यांनी मान्य केले.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 10, 2022 | 02:17 PM
लोकसंख्या नियंत्रण कायदा असता तर मला चार मुलं नसती, रवी किशन यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
Follow Us
Close
Follow Us:

पटना:  देशात गेल्या काही दिवसापासून लोकसंख्या नियंत्रण विधेयकाबाबत चर्चा सुरू आहे. देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे समाजात चिंता व्यक्त होत असताना भोजपुरी सुपरस्टार आणि भाजप खासदार रवी किशन (Ravi Kishan) यांनी वाढत्या लोकसंख्येबाबत विचित्र वक्तव्य केलं आहे. वाढत्या लोकसंख्येसाठी त्यांनी काँग्रेसला (Congress) जबाबदार धरले आहे. काँग्रेसने लोकसंख्या नियंत्रण विधेयक (Population Control Bill ) आणले असते तर आज चार मुलांचा बाप झाला नसतो, असे त्यांनी म्हण्टलंय.

[read_also content=”सिंगापूरमध्ये भारतीय वंशाच्या तरुणाला सहा महिन्यांची शिक्षा, एक्स गर्लफ्रेंडसोबत केलं होतं ‘हे’ कृत्य https://www.navarashtra.com/world/indian-origin-youth-sentenced-to-six-months-in-singapore-352397.html”]

काँग्रेसवरील आरोप काय

गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन म्हणाले की, ते चार मुलांचे वडील आहेत आणि वाढत्या लोकसंख्येची समस्येबाबत त्यांचा माहिती आहे. मला चार मुले आहेत, ही चूक नाही, असे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले. काँग्रेस सरकारने त्यावेळी विधेयक आणले असते आणि कायदा असता तर मला चार अपत्ये झाली नसती. आधीच्या सरकारने या बाबतीत सावधगिरी बाळगायला हवी होती, लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा केला असता तर त्यांना चार अपत्ये झाली नसती, असे ते म्हणाले. काँग्रेस सरकारमध्ये लोकसंख्या नियंत्रणाबाबत जनजागृती झाली नाही, त्यामुळे आता भाजप सरकारला लोकसंख्या नियंत्रण विधेयक आणावे लागले आहे.

चार मुले झाल्याचा पश्चाताप

रवी किशन पुढे म्हणाले की, या संदर्भात ते संसदेत प्रस्ताव मांडणार आहेत. याशिवाय आता लोकसंख्या नियंत्रणाचा विचार केला असता चार अपत्ये झाल्याचा पश्चाताप होत असल्याचेही त्यांनी मान्य केले. ते पुढे म्हणाले की, चीनने वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले आहे. आपल्या देशातील आधीच्या सरकारांनी विचार केला असता तर येणाऱ्या पिढ्यांना असा संघर्ष करावा लागला नसता.

Web Title: Ravi kishan criticized on congress over population control bill nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2022 | 02:14 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • ravi kishan

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
4

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.