• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Lokmanya Tilak Launch Of Kesari Maratha Newspapers

लोकमान्य टिळक : केसरी, मराठा वृत्तपत्रांचा प्रारंभ

पत्रकारिता आणि टिळक यांचा खूप जुना संबंध आहे. पत्रकारिता क्षेत्रात कार्य करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. केसरी वृत्तपत्र मराठी भाषेत होते तर मराठा वृत्तपत्राची भाषा ही इंग्रजी होती. इ. स. १८८१ साली आगरकर, चिपळूणकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ही वृत्तपत्रे प्रसिद्ध केली होती.

  • By Priyanka
Updated On: Aug 01, 2020 | 03:18 PM
लोकमान्य टिळक : केसरी, मराठा वृत्तपत्रांचा प्रारंभ
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पत्रकारिता आणि टिळक यांचा खूप जुना संबंध आहे. पत्रकारिता क्षेत्रात  कार्य करण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. केसरी वृत्तपत्र मराठी भाषेत होते तर मराठा वृत्तपत्राची भाषा ही इंग्रजी होती. इ. स. १८८१ साली आगरकर,  चिपळूणकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ही वृत्तपत्रे प्रसिद्ध केली होती. आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचा भारतीय समाजाला निरपेक्ष ब अहवाल देणे हा केसरीचा मुख्य उद्देश होता तर मराठा वृत्तपत्र हे शिक्षित भारतीय समजासाठी होते. 

 जनतेला स्वातंत्र्य चळवळीसाठी उद्युक्त करणे व सामाजिक परिवर्तनांसाठी जनजागृती करणे या विचारांनी केसरी सुरू झाले. केसरीमधून त्या काळातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य तसेच समकालीन मराठी साहित्याची परीक्षणे प्रकाशित होत असत. मराठा वृत्तपत्र हे मुख्यत: शिक्षित भारतीय समाजासाठी होते. त्यामध्ये देश-विदेशातील घटना व त्यांवरील भाष्य छापून येत असे. दोन्ही वर्तमानपत्रे भारतीयांमध्ये खूप लवकर लोकप्रिय झाली. इ.स. १८८२च्या अखेरीस केसरी हे भारतातील सर्वाधिक खप असलेले प्रादेशिक वर्तमानपत्र बनले.

सुरुवातीला आगरकरांकडे ‘ केसरी ‘ चे संपादकपद तर टिळकांकडे ‘ मराठा ‘ या इंग्रजी नियतकालिकाची संपादकीय जबाबदारी होती. तरीही टिळकांचे अग्रलेख या काळातही ‘केसरी’ त प्रसिद्ध होत होतेच. पुढे दोघांत तात्त्विक मतभेद झाले आणि टिळकांनी कर्जासह ‘ केसरी ‘ चे संपादकपद स्वतःकडे घेतले. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत टिळकांचे अग्रलेख हाच ‘ केसरी ‘ चा आत्मा होता. १८८१ ते १९२० या चाळीस वर्षांच्या काळात टिळकांनी ५१३ अग्रलेख लिहिले. ‘ सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ‘, ‘ उजाडले पण सूर्य कुठे आहे ,’ ‘ टिळक सुटले पुढे काय ‘, ‘ प्रिन्सिपॉल , शिशुपाल की पशुपाल ‘, ‘ टोणग्याचे आचळ ‘, ‘हे आमचे गुरूच नव्हेत ‘, ‘ बादशहा ब्राह्मण झाले ‘ हे त्यांचे काही प्रसिद्ध अग्रलेख आहेत.

Web Title: Lokmanya tilak launch of kesari maratha newspapers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2020 | 03:18 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पदाची लालसा कोणाला नाही चुकली? कार्यकर्त्याला सतरंज्या सोडून होऊ वाटतंय नेता

पदाची लालसा कोणाला नाही चुकली? कार्यकर्त्याला सतरंज्या सोडून होऊ वाटतंय नेता

आता ऑस्ट्रेलियातूनही अवैध प्रवासी होणार हद्दपार; ‘या’ देशासोबत केला २२१६ कोटींचा डिपोर्टेशन करार

आता ऑस्ट्रेलियातूनही अवैध प्रवासी होणार हद्दपार; ‘या’ देशासोबत केला २२१६ कोटींचा डिपोर्टेशन करार

MPL Layoffs: MPL तब्बल 60 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार, रिअल मनी गेमिंगवरील बंदीचा परिणाम

MPL Layoffs: MPL तब्बल 60 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकणार, रिअल मनी गेमिंगवरील बंदीचा परिणाम

Last Minute Travel Hacks : अचानक ठरलेली सहल ‘अशी’ बनवा परिपूर्ण, फॉलो करा ‘या’ सोप्या ट्रॅव्हल हॅक्स

Last Minute Travel Hacks : अचानक ठरलेली सहल ‘अशी’ बनवा परिपूर्ण, फॉलो करा ‘या’ सोप्या ट्रॅव्हल हॅक्स

दहशतवादापासून ते सीमेवरील शांततेपर्यंत… India-China मध्ये ‘हे’ महत्वाचे करार, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

दहशतवादापासून ते सीमेवरील शांततेपर्यंत… India-China मध्ये ‘हे’ महत्वाचे करार, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती

लाँचपूर्वीच iPhone 17 Pro ची चर्चा, iPhone 16 Pro पेक्षा ‘हे’ फीचर्स असतील अधिक दमदार!

लाँचपूर्वीच iPhone 17 Pro ची चर्चा, iPhone 16 Pro पेक्षा ‘हे’ फीचर्स असतील अधिक दमदार!

‘भरदिवसा मुंबईत सुरक्षित वाटत नाही,’ आंदोलकांनी कार अडवून घातला गोंधळ; अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने शेअर केला अनुभव

‘भरदिवसा मुंबईत सुरक्षित वाटत नाही,’ आंदोलकांनी कार अडवून घातला गोंधळ; अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने शेअर केला अनुभव

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan News : कल्याणहून मराठा आंदोलनकर्त्यांसाठी जेवण-पाण्याची व्यवस्था

Kalyan News : कल्याणहून मराठा आंदोलनकर्त्यांसाठी जेवण-पाण्याची व्यवस्था

Manoj Jarange Patil : आरक्षण न देणाऱ्यांना विरोध दर्शविण्यासाठी ओबीसी संघटना आक्रमक

Manoj Jarange Patil : आरक्षण न देणाऱ्यांना विरोध दर्शविण्यासाठी ओबीसी संघटना आक्रमक

Parbhani : माजी मनपा सदस्य सचिन देशमुख यांची महापालिकेकडे दुरुस्तीची मागणी

Parbhani : माजी मनपा सदस्य सचिन देशमुख यांची महापालिकेकडे दुरुस्तीची मागणी

Nashik News : मराठा आंदोलकांसाठी अन्नाची रसद; वीस ते पंचवीस गाड्या भरून विविध खाण्याचे पदार्थ रवाना

Nashik News : मराठा आंदोलकांसाठी अन्नाची रसद; वीस ते पंचवीस गाड्या भरून विविध खाण्याचे पदार्थ रवाना

Mumbai : मराठा आंदोलकांची रविवारी गर्दी वाढली; शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Mumbai : मराठा आंदोलकांची रविवारी गर्दी वाढली; शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी

Wardha : गौरींच्या एकापेक्षा एक सुंदर, प्रसन्न, देखणे मुखवटे विक्रीसाठी दाखल

Wardha : गौरींच्या एकापेक्षा एक सुंदर, प्रसन्न, देखणे मुखवटे विक्रीसाठी दाखल

Mumbai : सायंकाळी 5 वाजता पुन्हा बैठक होणार, विखे पाटील यांचं विधान

Mumbai : सायंकाळी 5 वाजता पुन्हा बैठक होणार, विखे पाटील यांचं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.