crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा खडप इथं मोबाइल शॉपीच काम सुरु होत. याचा ठेका रवी कुमार नावाच्या व्यक्तीला देण्यात आला होता. त्याच्याकडे तीन जण काम करत होते . त्यात भाचा आणि मामाचा समावेश होता . मात्र कामाच्या वेळी भाचा हा सतत प्रेयसीशी बोलतो म्हणून मामाने थेट कामावरच खून केला. त्यांनतर मामा फरार झाला .नीरज निषाद असं खून करणाऱ्या मामाच नाव आहे . तर प्रिन्स निषाद याचा मृत्यू झाला आहे . अशोक आणि हे एका मोबाइल शॉपीच्या दुकानात काम करत होते . काम करत असताना मामला राग अनावर झालं आंणि त्या नंतर त्याने थेट प्रिन्सचा खूनच ककेला . हे तिघे मुलाचे उत्तर प्रदेशचे रहिवाशी आहेत . रस्त्नागिरी जिल्ह्यात कामाच्या निमित्ताने ते आले होते . मात्र मामाने थेट भाच्याचा काटा काढला आणि त्याला कारण ठरला तो म्हणजे प्रिन्स चा कॉल , प्रिन्स हा फर्नीचर च काम करत होता . कामावर हे सगळे मिळून काम करत होते मात्र भांडण विकोपाला जक्ल आणि त्यात मामाने भाच्याचा खून केला . या घटनेनं रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा खडप हादरून गेलं आहे.
चेन हिसकावली, कपडे फाडले; दिल्लीत काँग्रेसच्या महिला खासदाराला लुटलं
का केली मामाने हत्या
प्रिन्स हा कामावर असताना सतत आपल्या प्रेयसीला बोलत असायचा . या गोष्टींचा राग हा मामला आला आणि मामाने प्रिन्स चा थेट खुन केला . आपल्या हातून चूक झाली आहे .असं, लक्षात येताच मामाने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोबाईल लोकेशन मिळवून स्थानकात रेल्वे स्थानकातून अटक केली . कामावर असताना सतत फोनवर बोलणे हे प्रिन्सच्या जीवावर उठल आणि त्यात त्याचा मृत्यू झाला . राज्यात अनेक परप्रांतीय हे कामाच्या निमित्ताने घर सोडून येत असतात मात्र कामावर झालेल्या भांडणाने प्रिन्सचा जीव घेतला . या प्रकरणाचा तपस हा सध्या पोलिसांकडून केला जातोय . पोलीस तापसत आणखी काय माहिती समोर येते हे पाहावे लागेल . नीरज प्रसाद याला रविवारी रात्री उशिरा न्यालयात हजार करण्यात आलं होत न्यायालयाकडून नीराजला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे .
जेजुरी हादरली! शेतात जायला वाट दिली नाही म्हणून भावानेच केला भावाचा केला खून
पुणे जिल्ह्यातील जेजुरी तालुक्यातील मावडी गावात दोन भावांमध्येच भांडण झाली. शेतात जायला वाट दिली नाही म्हणून सक्ख्या भावानेच दांडके आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत स्वतःच्याच भावाचा जीव घेतला. अनेक वर्षांचा जमिनीचा वाद भावाच्या जीवावर उठला आणि एका भावाने काही क्षणात दुसऱ्या भावाचा काटा काढला. चांगदेव भामे आणि ज्ञानदेव भामे यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून जमीन वाट्याचा वाद सुरु होता.
Mumbai Crime News: तीन हजाराच्या कर्जापायी मुलगी ठरली ऑनलाईन मॉर्फिंगचा बळी