रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा खडप इथं मोबाइल शॉपीच काम सुरु होत. याचा ठेका रवी कुमार नावाच्या व्यक्तीला देण्यात आला होता. त्याच्याकडे तीन जण काम करत होते .
बुधवारी सकाळपासुन एक विडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला. या विडिओच्या खाली हा विडिओ पाचल गावातील असल्याचे त्याच्या खालील मेसेजमध्ये नमुद करण्यात आले होते.
कालांतराने जैतापूर प्रकल्पाचा मुद्दा काहीसा मागे पडला आणि तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील नाणार परीसरात तेलशुध्दीकरणाचा (रिफायनरी) प्रकल्प केंद्र सरकारच्या माध्यमातुन आला होता.
नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सर्व रिफायनरी समर्थकांच्या मान्यतेने ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर प्रल्हाद तावडे (विलये), पुरुषोत्तम खांबल (धोपेश्र्वर), संदेश आंबेकर (राजापूर शहर) यांची अध्यक्ष म्हणून निवड…
राजापूर बाजारपेठेतील अनेक व्यापारी आपले सामान राजरोसपणे रस्त्यावर ठेवत असल्याने व झड्या दिवसेंदिवस वाढवत असल्याने बाजारपेठेत एखादी अप्रिय घटना घडल्यास बाजारपेठेत अग्निशमन गाडी तरी जाईल का?
राजापूर तालुक्यातील वाटूळ ते पन्हळे या सुमारे 37 किलोमीटर लांबीच्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. दुतर्फा वाहतूकही सुरू आहे.
सरकारी यंत्रणांचा वापर करून देशातील विरोधी पक्ष संपविण्याची प्रक्रिया बिनदिक्कत सुरू आहे. सरकारच्या जनविरोधी धोरणांविरुद्ध बोलणाऱ्या, लिहिणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या लोकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले जात आहे.
सातत्याने ही होणारी वाहतुक कोंडी, अस्ताव्यस्त लावली जाणारी वाहने आणि काही रिक्षाचालकांची मनमानी यामुळे याठिकाणी किरकोळ अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
मुख्यरस्त्यावर असणाऱ्या सुपर बाजार जवळ याच सुपर बाजारातील माल उतरण्यासाठी मोठे ट्रक अर्ध्या रस्त्यावर आडवे लावत असल्याने कायम वाहतुक कोंडीचा सामना शहरवासियांना करावा लागत आहे.
सध्या क वर्गात असणाऱ्या राजापूर नगरपरिषदेला पाणी पुरवठ्यावर दरवर्षी ९२ लाख ४० हजार रुपये खर्च करावे लागतात. पण पाणी पट्टीच्या करातुन राजापूर नगर परिषदेला केवळ ३० लाख ६१ हजार ८००…