Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंब्याचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटलं! जाणून घ्या रसाळ आणि मधुर आंबा खाण्याची योग्य वेळ

चवीला खाल्ला जाणारा आंबा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. आंब्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या वेळी आंब्याचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 17, 2025 | 10:36 AM
जाणून घ्या रसाळ आणि मधुर आंबा खाण्याची योग्य वेळ

जाणून घ्या रसाळ आणि मधुर आंबा खाण्याची योग्य वेळ

Follow Us
Close
Follow Us:

मार्च, एप्रिल महिन्याला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणवर कच्च्या कैऱ्या आणि आंबे उपलब्ध असतात. आंब्याचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. चवीला खाल्ला जाणारा आंबा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. आंब्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. एप्रिल महिन्यात आंबे पिकू लागतात. कोकणात मिळणारे अस्सल हापूस आंब्याची चव खूप जास्त वेगळी आहे. आंब्याच्या आतील गराचे सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतात. जगभरात क्वचितच असा कोणी एखादा असेल ज्याला आंबा खायला आवडत नाही. आंबा हे फळ अनेकांच्या सर्वात आवडत्या फळांपैकी एक आहे. आंब्याचे लोणचे, आमरस, आंबा बर्फी, आंबा मिल्क शेक असे आंब्यापासून नानाविध पदार्थ तयार केले जातात आणि चवीने खाल्ले जातात.(फोटो सौजन्य – iStock)

महिनाभरात वाढलेले वजन कमी करण्यासाठी नियमित करा ‘या’ पिवळ्या पाण्याचे सेवन, पोटावरील चरबी होईल कमी

घरी असल्यानंतर अनेक लोक कोणत्याही वेळी आंब्याचे सेवन करतात. पण संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारी आंब्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे पचनसंस्था बिघडते आणि आंबा खाण्याची पुन्हा एकदा इच्छा होत नाही. आंबा खाण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळी किंवा दुपारच्या जेवणानंतर आहे. कारण रात्री आंबा खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होतात. रात्रीचे जेवण झाल्यानंतर आंबा खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारण सांगण्यात येते. तुम्ही रात्री जेवल्यावर आंबा खाल्लात तर अतिसार, उलट्या होऊ शकतात, यामुळेच रात्रीच्या जेवणानंतर आंबा खाणे टाळावे.

आरोग्यासाठी फायदेशीर:

बीटा-कॅरोटीन आंबा हा बीटा कॅरोटीनचा उत्तम स्रोत आहे, बीटा कॅरोटीनमुळे दृष्टी सुधारण्यास मदत मिळते.विटामिन सी आणि विटामिन ए आंब्यामध्ये विटामिन सी आणि विटामिन ए हे पोषक घटक असतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. आंब्यामध्ये मॅगिफेरिन नावाचे ऍटी-ऑक्सिडंट असते, ज्यात कॅन्सरविरोधी गुणधर्म असतात. मॅगिफेरिन पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवते आणि कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी मदत करते. आंबा हा पोटॅशियमचा एक स्रोत आहे, जो हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो, ज्यामुळे हृदयरोगाच धोका कमी होतो.आंबे फायबरसमृद्ध आहेत. फायबरमुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठता सारख्या पोटाच्या समस्या टाळण्यास मदत होते.

तुम्ही सुद्धा केमिकल असणारा आंबा खाताय का? ‘या’ सोप्या पद्धतीने ओळखा खरा हापूस !

जास्त प्रमाणात आंब्याचे सेवन किलयुगामुळे शरीरात उष्णता आणखीनच वाढू लागते. शरीरात वाढलेली उष्नत्या आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. याशिवाय आंबा खाल्यामुळे त्वचेचे जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. याशिवाय आंबा पचनासाठी हलका असाला तरीसुद्धा आंबे खाल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येऊ लागतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Know the right time to eat juicy and delicious mangoes health care tips marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 10:36 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • Health Care Tips
  • raw mango

संबंधित बातम्या

Kidney खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास किडनी होईल कायमची निकामी
1

Kidney खराब झाल्यानंतर चेहऱ्यावर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास किडनी होईल कायमची निकामी

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्मृती इराणींच्या घरी तयार केले जाते ‘हे’ स्पेशल सूप, रक्त वाढवण्यासोबत थकवा होईल कमी
2

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी स्मृती इराणींच्या घरी तयार केले जाते ‘हे’ स्पेशल सूप, रक्त वाढवण्यासोबत थकवा होईल कमी

उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, यकृतापासून फुफ्फुसांपर्यंत सर्वच अवयव होतील स्वच्छ
3

उपाशी पोटी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, यकृतापासून फुफ्फुसांपर्यंत सर्वच अवयव होतील स्वच्छ

सर्दी झाल्यानंतर लवकर बरी होत नाही? नाक सतत वाहतं? मग ‘या’ काढ्याचे सेवन करून मिळेल त्वरित आराम
4

सर्दी झाल्यानंतर लवकर बरी होत नाही? नाक सतत वाहतं? मग ‘या’ काढ्याचे सेवन करून मिळेल त्वरित आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.