Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात शरीराला येणाऱ्या घामाच्या वासाने त्रस्त आहात? अंघोळीच्या पाण्यात ‘हे’ पदार्थ मिक्स करून मिळवा तात्काळ आराम

घाम आवारंवारल्यानंतर तो शरीराच्या काही भागांमध्ये तसाच साचून राहतो, ज्यामुळे शरीरावर काळे डाग पडून त्वचा खराब होते.सतत येणाऱ्या घामामुळे अंगाला घाण वास मारू लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 20, 2025 | 05:30 AM
घामाच्या वासापासून आराम मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा हे पदार्थ

घामाच्या वासापासून आराम मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मिक्स करा हे पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

वाढत्या उष्णतेमुळे सर्वच नागरिक त्रस्त आहेत. उन्हाळा वाढल्यानंतर त्वचा आणि आरोग्याची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळा वाढल्यानंतर घामाच्या धारांमुळे नागरिक कंटाळून जातात. सतत येणाऱ्या घामामुळे अंगाला घाण वास मारू लागतो. कारण शरीरातील विषारी घाण घामावाटे आणि लघवीवाटे बाहेर पडून जाते. त्यामुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर डिहायड्रेशन, सतत चक्कर किंवा अशक्तपणा जाणवणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्या उद्भवू नये, म्हणून पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट आणि निरोगी राहते.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्यात घामामुळे अंगाला सतत खाज येते? ‘या’ आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करून घरीच बनवा केमिकल फ्री साबण

घामामुळे अंगाला वास येऊ लागतो. याशिवाय तर काहीवेळा कपडे पूर्णपणे ओले होऊन जातात. कडक उन्हामुळे शरीरातून येणारी घामाची दुर्गंधी काहीवेळा आरोग्यासाठी घातक ठरते.  घाम आवारंवारल्यानंतर तो शरीराच्या काही भागांमध्ये तसाच साचून राहतो, ज्यामुळे शरीरावर काळे डाग पडून त्वचा खराब होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात घामाच्या दुर्गंधीपासून आराम मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात कोणते पदार्थ टाकावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

कोरफडचा रस:

घामाच्या वासापासून सुटका मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात कोरफड जेल टाकावे. कोरफड जेल टाकल्यामुळे त्वचा कायम हायड्रेट राहते. या पाण्याचा वापर अंघोळीसाठी केल्यास शरीरावर जमा झालेले बॅक्टरीया नष्ट होऊन त्वचा स्वच्छ राहील. अंघोळ केल्यानंतर तुम्हाला फ्रेश आणि चांगले वाटेल. कोरफडचा रस उन्हाळ्यात वापरल्यामुळे घामाचा वास नष्ट होईल.

गुलाब पाणी:

घामाच्या वासापासून सुटका मिळवण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा. अंघोळीच्या गरम पाण्यात किंवा कोमट पाण्यात गुलाब पाण्याचे काही थेंब टाकून मिक्स करा. त्यानंतर अंघोळ केल्यास तुम्हाला कायम फ्रेश आणि आनंदी वाटेल. गुलाब पाण्याचा वापर त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी केला जातो. यामध्ये असलेले घटक त्वचा सुधारण्यासाठी मदत करतात.

सूर्याच्या किरणांपासून वाचण्यासाठी 40 हजार वर्षांपूर्वीही होते Sunscreen! मानवाची ‘ही’ हुशारी एकदा वाचाच

कडुलिंबाची पाने:

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली कडुलिंबाची पाने त्वचेसाठी अतिशय प्रभावी ठरतात. घामामुळे काहीवेळा शरीराला सतत खाज येऊ लागते. सतत येणाऱ्या खाजीमुळे चेहऱ्यावर लाल डाग येणे किंवा रॅश येऊ लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अंघोळीचे पाणी गरम करताना त्यात कडुलिंबाची पाने टाकून पाणी गरम करा. या पाण्याच्या वापरामुळे त्वचेच्या सर्व समस्या दूर होतील.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Mix these ingredients in bath water to get relief from sweat odor summer heat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • home remedies
  • summer care tips
  • summer heat

संबंधित बातम्या

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग दह्यात मिक्स करा ‘या’ बिया, झपाट्याने होईल केसांची घनदाट वाढ
1

Hair Care Tips: केस गळून पातळ झाले आहेत? मग दह्यात मिक्स करा ‘या’ बिया, झपाट्याने होईल केसांची घनदाट वाढ

केसांमध्ये कोंड्यामुळे चिकटपणा वाढला आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, केस होतील मजबूत आणि चमकदार
2

केसांमध्ये कोंड्यामुळे चिकटपणा वाढला आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, केस होतील मजबूत आणि चमकदार

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण
3

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे
4

चेहऱ्यावर हवा आहे इंस्टेंट ग्लो? मग कोरफडीच्या रसात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचेला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.