Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंघोळ करण्यात पाण्यात टाका ‘हा’ पांढरा पदार्थ, थकवा- तणावासोबतच त्वचेच्या सर्वच समस्या होतील कायमच्या गायब

महिनाभर नियमित मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. यामध्ये असलेले घटक मानसिक आरोग्य सुधारण्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा कायमच चांगले राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 11, 2025 | 03:18 PM
अंघोळ करण्यात पाण्यात टाका 'हा' पांढरा पदार्थ

अंघोळ करण्यात पाण्यात टाका 'हा' पांढरा पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना मिठाचा वापर केला जातो. मिठाशिवाय पदार्थाला चव लागत नाही. मीठ केवळ जेवणापुरतेच नाहीतर संपूर्ण शरीरासाठी प्रभावी आहे. याशिवाय मीठ खाल्ल्यामुळे शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीरात अशक्तपणा वाढू लागतो. तर काहीवेळा मानसिक तणाव वाढल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये अंगाला आलेल्या घामामुळे चेहऱ्यावर तेलकट किंवा चिकट थर जमा होऊ लागतो. यामुळे फँगल इन्फेक्शन होणे, त्वचा लाल होणे किंवा चेहऱ्यावर रॅश येऊन त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. अशावेळी अंघोळ करताना पाण्यात मीठ टाकल्यास शरीरात अनेक बदल दिसून येतील. आठवडाभर नियमित अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ केल्यास मानसिक तणाव कमी होण्यासोबतच शरीराला अनेक फायदे होतील. जाणून घ्या मिठाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे.(फोटो सौजन्य – istock)

महिलांमध्ये दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांमुळे कोणत्याही क्षणी करावी लागेल Angioplasty, वेळीच ओळख हार्ट अटॅकचा धोका

मिठाच्या पाण्याने अंघोळ करण्याचे फायदे:

त्वचेची गुणवत्ता सुधारते:

बऱ्याचदा घाणीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरुमांचे फोड येतात. हे फोड त्वचा पूर्णपणे खराब करून टाकतात. त्यामुळे त्वचेवरील डाग स्वच्छ करण्यासाठी मिठाच्या पाण्याने त्वचा स्वच्छ करावी. यामध्ये मॅग्नेशिअम, सोडियम आणि कॅल्शिअमसारख्या मिनरल्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात, ज्यामुळे इन्फेक्शनपासून त्वचेचा बचाव होतो. चेहऱ्यावर वाढलेले फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी मिठाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ करून घ्यावा. आठवडाभर नियमित मिठाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ केल्यास त्वचा अतिशय चमकदार होईल. तसेच त्वचेचा रंग सुद्धा उजळदार दिसेल.

केसांची गुणवत्ता सुधारते:

बऱ्याचदा धूळ, माती आणि घामामुळे केसांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोंडा होतो आणि केसांमध्ये खाज येणे, टाळूवरील इन्फेक्शन किंवा फंगल इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आठवड्यातून एकदा मिठाच्या पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यावे. मीठ शरीरसोबतच त्वचा आणि केस स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. यामुळे केसांमधील बॅक्टरीया कमी होतात.

शांत झोप लागते:

शरीरात वाढलेल्या मानसिक तणावामुळे झोपेची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते. झोप न येणे, झोपल्यानंतर अचानक जाग येणे, डोकेदुखी इत्यादी लक्षणे शरीरात दिसू लागल्यास मन शांत ठेवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून अंघोळ करावीत. मानसिक तणाव कमी करण्यासाठी मिठाच्या पाण्याने नियमित अंघोळ करा.

थंडीमध्ये त्वचा खूप जास्त ड्राय होते? मग ‘या’ डाळीचा वापर करून घरीच तयार करा सुगंधी उटणं, चेहऱ्यावर येईल ग्लो

FAQs (संबंधित प्रश्न)

मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे

मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि ताण कमी होतो. विशेषतः एप्सम सॉल्ट (मॅग्नेशियम सल्फेट) वापरल्याने स्नायू आणि मज्जासंस्थेतील वेदना कमी होण्यास मदत होते.

मिठाच्या पाण्याने आंघोळ कशी करावी?

एका बादलीत कोमट पाणी घ्या आणि त्यात चमचाभर मीठ मिसळा. आंघोळ करण्यापूर्वी हे पाणी वापरा किंवा गरम पाण्यात मीठ मिसळून आंघोळ करा.तुम्ही यासाठी एप्सम सॉल्टचा वापर करू शकता, जे साध्या मिठापेक्षा वेगळे आहे आणि विशेषतः स्नायूंसाठी फायदेशीर आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Put this white substance in bath water all skin problems along with fatigue and stress will disappear forever

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 03:18 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • mental health
  • Skin Care

संबंधित बातम्या

Women Health: ‘हे’ जीवघेणे आजार असतात सर्वच महिलांचे शत्रू! कोणत्याही वयात होऊ शकते लागण, वेळीच ओळख लक्षणे
1

Women Health: ‘हे’ जीवघेणे आजार असतात सर्वच महिलांचे शत्रू! कोणत्याही वयात होऊ शकते लागण, वेळीच ओळख लक्षणे

नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
2

नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर
3

फॅशनची आवड पडेल महागात! लांब नखांमुळे उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या सविस्तर

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या
4

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.