• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Should You Wear Glasses To Prevent Blue Light Damage To My Eyes

निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून चष्मा घालावा की नाही? जाणून घ्या सविस्तर

लॅपटॉप किंवा मोबाईल घेऊन बराच वेळ बसून राहिल्यामुळे आरोग्यसोबतच डोळ्यांचे सुद्धा नुकसान होते. जास्त वेळ काम केल्यामुळे डोळे दुखण्यास सुरुवात होते. सतत लॅपटॉप घेऊन काम केल्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते. डोळ्यांमधून पाणी येणे, अंधुक दिसणे, डोळे लाल होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात.लॅपटॉप आणि मोबाईलमधून येणारा निळा प्रकाश यासाठी दोषी असल्याचे अनेकदा बोलले जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 26, 2024 | 12:58 PM
निळा प्रकाश म्हणजे काय?

निळा प्रकाश म्हणजे काय?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कोरोना महामारीमध्ये संपूर्ण जगाची अर्थव्यस्था विस्खलित झाली होती. ऑफिस बंद असल्यामुळे अनेकांना घरातून काम देण्यात आले होते. वर्क फ्रॉम होम दिल्यामुळे तासनतास मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन काम करत बसावे लागत होते. अजूनही बऱ्याच कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले आहे. लॅपटॉप किंवा मोबाईल घेऊन बराच वेळ बसून राहिल्यामुळे आरोग्यसोबतच डोळ्यांचे सुद्धा नुकसान होते. जास्त वेळ काम केल्यामुळे डोळे दुखण्यास सुरुवात होते. सतत लॅपटॉप घेऊन काम केल्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते. डोळ्यांमधून पाणी येणे, अंधुक दिसणे, डोळे लाल होणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात.

लॅपटॉप आणि मोबाईलमधून येणारा निळा प्रकाश यासाठी दोषी असल्याचे अनेकदा बोलले जाते. निळ्या प्रकाशात जास्त वेळ राहिल्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमकुवत होते. डोळ्यांना त्रास होण्यास सुरुवात होते. डोळ्यांना त्रास होण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक लोक निळ्या प्रकाशापासून डोळ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून चष्मा घालतात. जेणेकरून डोळ्यांची दृष्टी चांगली राहील. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला निळा प्रकाश म्हणजे काय? डोळ्यांच्या आजारापासून डोळ्यांचे नुकसान होऊन म्हणून काय करावे? जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

निळा प्रकाश म्हणजे काय?

पांढरा प्रकाश वेगवेगळ्या भागांमध्ये विखुरला गेल्यानंतर त्यांचे वेगवेगळे रंग तयार होतात. लाल , नळा आणि व्हायलेट अशा सर्व रंगाच्या छटांनी स्पेक्ट्रम तयार होते. तयार झालेले स्पेक्ट्रम अगदी इंद्र्धनुष्यासारखे दिसते. या स्पेक्ट्रममधील निळा आणि व्हायलेट रंग हा जास्त प्रकाशित असतो. म्हणजे हा प्रकाश ज्या गोष्टींवर पडतो तिथे जास्त लाईट निर्माण होते. प्रकाशाची ऊर्जा सगळीकडे पसरते. तसेच हा प्रकाश डोळ्यांना जास्त प्रभावित करतो.

हे देखील वाचा: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सकाळी काय खावे?

निळा प्रकाश म्हणजे काय?

निळा प्रकाश म्हणजे काय?

निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांचे काय नुकसान होते?

निळ्या प्रकाश डोळ्यांवर पडल्यानंतर संपूर्ण डोळ्याचे नुकसान होते. कॉर्नियाआणि डोळ्याच्या वरच्या पृष्ठभागावर परिणाम दिसून येतो. तसेच डोळ्यांमध्ये सतत जळजळ होणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यामध्ये वेदना होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतता. या समस्या काही वेळा गंभीर झाल्यानंतर दृष्टी कमी होण्याची शक्यता असते. तसेच वय वाढल्यानंतर मोतीबिंदू किंवा काचबिंदू होऊ शकतो. निळा प्रकाश रेटिनावर पडल्यानंतर डोळ्यांचे नुकसान होते. यामुळे डोळ्यांना इजा पोहण्याची शक्यता असते.

हे देखील वाचा: ॲसिडीटी, पित्तापासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन,पोट होईल स्वच्छ

निळा प्रकाश टाळण्यासाठी काय करावे:

शरीरामध्ये विटामिनची कमतरता निर्माण झाल्यानंतर डोळ्यांवर सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतो. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात पुष्टी पदार्थांचे सेवन करावे. तसेच मोबाईल किंवा लॅपटॉप घेऊन बसल्यानंतर चष्मा वापरावा. काम करताना मोबाईल किंवा लॅपटॉपचा वापर करावा लागत असल्यास 20-20-20 नियम पाळले पाहिजेत. 20 सेकंदांसाठी 20 फूट दूर ठेवलेल्या वस्तूकडे पाहत राहिल्यामुळे डोळ्यांना त्रास होत नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Should you wear glasses to prevent blue light damage to my eyes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 12:58 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर
1

पोट साफ होत नाही, अन्न आतड्यांमध्येच सडून चाललंय? मग आजच डॉक्टारांनी सांगितलेला हा घरगुती उपाय करा; सटासट सर्व घाण पडेल बाहेर

Infertility: आठवड्यातून 2-3 वेळा इन्स्टंट नुडल्स खाल्ल्यास वाढू शकते वंध्यत्व, अन्य आजारांचाही धोका; मोठा खुलासा
2

Infertility: आठवड्यातून 2-3 वेळा इन्स्टंट नुडल्स खाल्ल्यास वाढू शकते वंध्यत्व, अन्य आजारांचाही धोका; मोठा खुलासा

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर
3

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम
4

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी! अगदी १८ वर्षांपासून ‘या’ वयोगटातील उमेदवार करू शकतात अर्ज

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.