Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: मुंबईमध्ये ४० अंशांपुढील दिवस वाढणार! २०४० पर्यंत ४० अंश पार करणाऱ्या दिवसांत होणार मोठी वाढ

२०३६-४० मध्ये उच्च उत्सर्जनाच्या परिस्थितीत ४० अंशांवरील दिवसांचे प्रमाण मध्यम उत्सर्जनाच्या तुलनेत सुमारे ३४ टक्क्यांनी अधिक राहील.तज्ज्ञांच्या मते, उष्णतेच्या लाटा वाढल्यास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, बांधकाम कामगार आणि खुल्या वातावरणात काम करणाऱ्या व्यक्तीना अधिक धोका निर्माण होऊ शकतो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 31, 2026 | 09:18 AM
मुंबईमध्ये ४० अंशांपुढील दिवस वाढणार! २०४० पर्यंत ४० अंश पार करणाऱ्या दिवसांत होणार मोठी वाढ

मुंबईमध्ये ४० अंशांपुढील दिवस वाढणार! २०४० पर्यंत ४० अंश पार करणाऱ्या दिवसांत होणार मोठी वाढ

Follow Us
Close
Follow Us:

मुंबईत पुढील दीड दशकात उष्णतेच्या लाटांचा प्रभाव अधिक तीव्र होण्याची शक्यता असून ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असणाऱ्या दिवसांची संख्या लक्षणीयरीत्या वाढणार असल्याचा इशारा हवामान प्रक्षेपण अहवालातून देण्यात आला आहे. अजीम प्रेमजी विद्यापीठाच्या ‘क्लायमेट प्रोजेक्शन्स व्हर्जन २.०’ अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, १९६० च्या दशकात वर्षभरात ४० अंशांपेक्षा जास्त तापमानाचे दिवस जवळपास नगण्य होते. मात्र २०३६ ते २०४० या कालावधीत मध्यम उत्सर्जनाच्या (एसएसपी२-४.५) परिस्थितीत हे प्रमाण वर्षाला १.९५ दिवसांपर्यंत पोहोचेल. उच्च उत्सर्जनाच्या (एसएसपी५-८.५) परिस्थितीत ही संख्या २.६१ दिवसांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. विशेष म्हणजे २०३१ नंतर दोन्ही परिस्थितींमधील फरक स्पष्टपणे दिसू लागणार आहे.(फोटो सौजन्य – AI)

हरित क्षेत्रांची वाढ आणि शीतल आश्रयस्थळांची उभारणी

२०३६-४० मध्ये उच्च उत्सर्जनाच्या परिस्थितीत ४० अंशांवरील दिवसांचे प्रमाण मध्यम उत्सर्जनाच्या तुलनेत सुमारे ३४ टक्क्यांनी अधिक राहील.तज्ज्ञांच्या मते, उष्णतेच्या लाटा वाढल्यास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, बांधकाम कामगार आणि खुल्या वातावरणात काम करणाऱ्या व्यक्तीना अधिक धोका निर्माण होऊ शकतो.त्यामुळे शहर पातळीवर उष्णता कृती आराखडे, हरित क्षेत्रांची वाढ आणि शीतल आश्रयस्थळांची उभारणी यावर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.

गिरगावात पाणीटंचाईचा फायदा घेणारे टँकरचालक नशेत ! ‘मृत्युदूत’ बनलेल्या चालकांवर पोलिसांकडून कारवाई; पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष

‘तापमान वाढ व्हावी असे घडवले जात आहे, त्यात नवीन काही नाही. आपल्याला प्रकल्प हवे असून सगळे प्रकल्प तापमान वाढवतात, जंगले झाडे तोडतात, कॉक्रिटीकरण वाढवतात. स्थानिक पातळीवर कार्बन उत्सर्जन वाढवले जात आहे. मोटारींना प्रोत्साहन दिले जातेय. हे मुंबईतच नव्हे तर, सगळीकडे घडवले जातेय. मग तापमान वाढणारच, १९९५ सालपासून सुरू आहे. अनेक मजल्यांच्या इमारती म्हणजे विकास आहे का? पाणथळ जागा, मोकळ्या जागा, मंगरुज तोडली जात आहेत. तापमान वाढतेय हे फक्त सांगून चालत नाही, असे मत गिरीश राऊत, भारतीय जीवन व पृथ्वी रक्षण चळवळ यांनी व्यक्त केले आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: 40 degree days will increase in mumbai by 2040 there will be a large increase in days exceeding 40 degrees mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • Mumabi
  • Mumbai News
  • summer heat

संबंधित बातम्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाघोबा खिंडीत एसटी बसचा अपघात; सहा प्रवासी जखमी
1

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाघोबा खिंडीत एसटी बसचा अपघात; सहा प्रवासी जखमी

गिरगावात पाणीटंचाईचा फायदा घेणारे टँकरचालक नशेत ! ‘मृत्युदूत’ बनलेल्या चालकांवर पोलिसांकडून कारवाई; पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष
2

गिरगावात पाणीटंचाईचा फायदा घेणारे टँकरचालक नशेत ! ‘मृत्युदूत’ बनलेल्या चालकांवर पोलिसांकडून कारवाई; पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष

CNG Price Hiked : मुंबईत CNG च्या दरात पुन्हा वाढ; तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागला गॅस
3

CNG Price Hiked : मुंबईत CNG च्या दरात पुन्हा वाढ; तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागला गॅस

Mumbai News: कांजूर डम्पिंग; विषारी विळखा! पालिकेच्या निष्क्रियतेबाबत नाराजी; जागतिक प्रदूषणात १२ व्या स्थानावर
4

Mumbai News: कांजूर डम्पिंग; विषारी विळखा! पालिकेच्या निष्क्रियतेबाबत नाराजी; जागतिक प्रदूषणात १२ व्या स्थानावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.