Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस पक्ष देश वाचविण्याचा लढा लढत आहे सर्वांनी एकजुटीने या लढ्यात सामील व्हा – रमेश चेनीथल्ला

काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीथल्ला यांनी आवाहन केले की काँग्रेस पक्ष हा देश वाचवण्याचा लढा लढत आहे आपण सर्वांनी एकजूट होऊन या लढ्यात सामील व्हा.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 11, 2024 | 05:41 PM
काँग्रेस पक्ष देश वाचविण्याचा लढा लढत आहे सर्वांनी एकजुटीने या लढ्यात सामील व्हा – रमेश चेनीथल्ला
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : उत्तर मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिबिर साकीनाका चांदिवली येथे संपन्न झाले. या शिबिरात दोन्ही जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्ष बळकट करण्याची शपथ घेऊन येणाऱ्या आगामी सर्व निवडणुकांमध्ये हम है तयार अशा घोषणा दिल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीथल्ला यांनी आवाहन केले की काँग्रेस पक्ष हा देश वाचवण्याचा लढा लढत आहे आपण सर्वांनी एकजूट होऊन या लढ्यात सामील व्हा.

या कार्यक्रमात महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीथल्ला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री मो. आरिफ (नसीम) खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुवा, सोनल पटेल, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र कम्युनिकेशन विभाग प्रभारी सुरेंद्र राजपूत, सुनील अहिरे, मुंबई कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा आणि इतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थित राहून शिबिराला संबोधित करत मार्गदर्शन केले.

यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी उपस्थित सर्व मान्यवरचे स्वागत केले, जिल्हाध्यक्ष जगदीश आमिर व अब्राहम रॉय म्हणून यांनी चैनीथल्ला यांचे स्वागत केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई प्रदेश महासचिव प्रभाकर जावकर यांनी केले तर या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शरीफ खान, गणेश चव्हाण, मो.गौस शेख, शरद पवार, वजीर मुल्ला, रामगोविंद यादव यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगदान दिले.

Web Title: Congress party is fighting the fight to save the country everyone join this fight unitedly ramesh chenithalla political party government of india mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2024 | 05:41 PM

Topics:  

  • Government of India
  • Mumbai
  • political party

संबंधित बातम्या

Mumbai–Ahmedabad Bullet Train Project : ‘बीकेसी ते शिळफाटा’ बोगदा अंतिम टप्प्यात, एनएचएसआरसीएलकडून मोठी अपडेट समोर
1

Mumbai–Ahmedabad Bullet Train Project : ‘बीकेसी ते शिळफाटा’ बोगदा अंतिम टप्प्यात, एनएचएसआरसीएलकडून मोठी अपडेट समोर

Mumbai News: मुंबईतील शेकडो कुटुंबांसाठी दिलासादायक! प्रलंबित LIC इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग होणार मोकळा
2

Mumbai News: मुंबईतील शेकडो कुटुंबांसाठी दिलासादायक! प्रलंबित LIC इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग होणार मोकळा

Mumbai Crime: किरकोळ वाद अन् ॲसिडचा घात…! कामगारांनी एकमेकांवर फेकलं ॲसिड, बेकायदेशीर कंपनीला वेढा
3

Mumbai Crime: किरकोळ वाद अन् ॲसिडचा घात…! कामगारांनी एकमेकांवर फेकलं ॲसिड, बेकायदेशीर कंपनीला वेढा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश
4

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.