जर एखाद्या नेत्याला राजकारणाच्या बुद्धिबळावर पाऊल टाकायचे असेल तर त्याला फसवे बनावे लागते. कोट्यवधींची संपत्ती जमवूनही स्वतःला साधे लोकसेवक म्हणवणाऱ्या नेत्यांची कमतरता नाही.
गेले काही वर्षे जम्मू काश्मीरमध्ये लोक शांततेत व्यापार करत होते. पर्यटक येत होते. सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. मात्र या घटनेमुळे वातावरण बिघडले आहे अशी चिंता सर्वांनी बैठकीत व्यक्त केली.
महायुती सरकारमधील भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी वेगळा पक्ष काढण्यासंदर्भात मत व्यक्त केलं होतं. त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. पंकजा मुंडे वेगळी चूल मांडणार का?
विधानसभा निवडणुकीत संबंधित उमेदवार अथवा राजकीय पक्ष करीत असलेल्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च संनियंत्रण कक्षामार्फत करडी नजर ठेवण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिले.
विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून आचारसंहिता कालावधी लागू झाला आहे. त्यामुळेच राजकीय पक्षांनी पोस्टर , बॅनर असतील तर ते स्वत:हून काढावेत अशी सूचना निवडणूक निर्णय अधिकारी जगदीश कातकर यांनी केली…
१० वर्षाच्या काळात देशाचे पंतप्रधान पायाला भिंगरी लावून काम करत आहेत. या देशात कधीच असा पंतप्रधान झाला नाही जो २४ तास काम करतो. माझा संपूर्ण देश परिवार आहे, मला जे…
कुठलेही आघाडीचे कलाकार पक्षाशी जोडले जायला तयार नसल्याने शेवटी जे लोक आधीच पक्षात होते, त्यांनी सुद्धा पक्ष सोडायला सुरुवात केली आणि नाईलाजाने देवानंद यांना आपला पक्ष विसर्जित करावा लागला.
काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चैनीथल्ला यांनी आवाहन केले की काँग्रेस पक्ष हा देश वाचवण्याचा लढा लढत आहे आपण सर्वांनी एकजूट होऊन या लढ्यात सामील व्हा.
प्रकाश आंबेडकर अनेक प्रयोग गेल्या चार दशकांपासून करत आहेत. त्यातीलच वंचित बहुजन आघाडी हा एक. या प्रयोगाला गेल्या निवडणुकीत यश आले. अर्थात त्यावेळी एमआयएमने आंबेडकरांना साथ दिली. यावेळी वंचित काँग्रेस,…
साऊथ स्टार थलापती विजयने आता राजकारणात एन्ट्री केली आहे. त्याने आपला पक्ष देखील स्थापन केलाय. 'तमिळगा वेत्री काझम' असे थलापतीने त्याच्या पक्षाचे नाव ठेवले आहे.
मनमानी करून जनतेला महागाईच्या खाईत टाकणे व कामगारांना हक्कापासून वंचित ठेवणे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाही! त्यासाठी प्रसंगी आम्ही मैदानात उतरू असा एकमुखी ठरावही या बैठकीत करण्यात आला.
श्रमिकांच्या बाजूंच्या ४४ कायद्यांपैकी २९ कायदे मागे घेऊन चार कमजोर कायदे आणू पाहत आहेत. त्यामुळेच आज प्रत्येकाला आरक्षणाचे गरज वाटते आहे हे दुःखदायक आहे.