Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण डोंबिवलीतील 773 जणांची अग्निशस्त्रे केली जप्त

निवडणूक गुन्हेगारी आणि भय मुक्त पार पाडण्याकरीता ही कारवाई केली जात आहे. कल्याण डोंबिवलीतील 773 जणांकडील अग्निशस्त्र जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 02, 2024 | 04:50 PM
लोकसभा निवडणुकीसाठी कल्याण डोंबिवलीतील 773 जणांची अग्निशस्त्रे केली जप्त
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण-अमजद खान : लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागू करण्यात आली आहे. कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघासाठी मे महिन्यात मतदान होणार असले तरी त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सुरुवात होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून कल्याण पोलीस परिमंडळाने विविध पोलीस कारवाई सुरु केली आहे. निवडणूक गुन्हेगारी आणि भय मुक्त पार पाडण्याकरीता ही कारवाई केली जात आहे. कल्याण डोंबिवलीतील 773 जणांकडील अग्निशस्त्र जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

फेब्रुवारी महिन्यात कल्याण पूर्वेतील भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील जमीनीच्या वादातून उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या दालनातच कल्याण शिंदे सेनेच्या शहर प्रमुखावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात किती जणांना अग्निशस्त्र दिेल आहे याची चर्चा सुरु झाली. कल्याण पोलीस परिमंडळाच्या हद्दीत 1 हजार 385 जणांकडे अग्निशस्त्र आहे. त्यांनी पोलीस परवानगी घेऊन अग्निशस्त्र बाळगले आहे. 16 मार्चपासून लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पोलिसांनी 1 हजार 385 जणांपैकी 773 जणांकडील अग्निशस्त्र निवडणूक काळापूरते जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. अग्निशस्त्र जप्त करण्यात आलेल्यांमध्ये राजकीय मंडळीची संख्या जास्त आहे.

पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सांगितले की, 2019 साली कल्याण पोलीस परिमंडळाने 524 जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. यंदा 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीकरिता १ हजार १६५ जणांच्या विरोधात कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यापैकी 593 जणांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे 119 जणांच्या विरोधात अजामीन पात्र स्वरुपाची कारवाई करुन त्यांची कारागृहात रवानगी केली आहे. या विविध स्वरुपाच्या कारवाईत सीआरपीसी, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Firearms seized from 773 people in kalyan dombivli for lok sabha elections maharashtra politics maharashtra government maharashtra political party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2024 | 04:50 PM

Topics:  

  • kalyan
  • lok sabha elections
  • Maharashtra Government
  • thane

संबंधित बातम्या

Thane Crime: कुटुंब न्यायालयाच्या आवारात कारमध्ये सामूहिक अत्याचार, केकमध्ये गुंगीचे औषध दिले… ; आरोपी युट्युब पत्रकार
1

Thane Crime: कुटुंब न्यायालयाच्या आवारात कारमध्ये सामूहिक अत्याचार, केकमध्ये गुंगीचे औषध दिले… ; आरोपी युट्युब पत्रकार

Thane Crime: हायवेजवळ आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा उलगडा; पत्नीनेच केली भावासोबत मिळून पतीची हत्या; कारण काय?
2

Thane Crime: हायवेजवळ आढळलेल्या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा उलगडा; पत्नीनेच केली भावासोबत मिळून पतीची हत्या; कारण काय?

Devendra Fadnavis: “संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी…”; मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन
3

Devendra Fadnavis: “संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी…”; मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

रत्नागिरी जिल्ह्यातील 2 हजारांपेक्षा बालिकांना ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ; तब्बल 1 कोटी 44 लाख…
4

रत्नागिरी जिल्ह्यातील 2 हजारांपेक्षा बालिकांना ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ; तब्बल 1 कोटी 44 लाख…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.