Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधीच एफआयआर केली नोंदविली गेली असती तर हा प्रकार घडलाच नसता, गणपत गायकवाड यांच्या वकिलांचे म्हणणे

  • By Rahul Gupta
Updated On: Feb 14, 2024 | 01:56 PM
आधीच एफआयआर केली नोंदविली गेली असती तर हा प्रकार घडलाच नसता, गणपत गायकवाड यांच्या वकिलांचे म्हणणे
Follow Us
Close
Follow Us:

आमदार गणपत गायकवाड यांनी कट रचून गोळीबार केला. हे पोलिसांचे म्हणणे अतिशय हास्यास्पद आहे. गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड यांनी अतिक्रमण आणि बांधकाम तोडण्यासंदर्भातील तक्रार केली होती. ती तक्रार घेण्यास पोलिसांनी उशीर केला. त्यामुळे त्वरीत कारवाई केली असती तर हे प्रकरण घडले नसते असे आमदार गायकवाड यांच्या वकिलांचे म्हणणे आहे. गायकवाड सह पाचही आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पाचही जणांची रवानवगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.

हिललाईन पोलिस ठाण्यात द्वारली येथील जागेच्या वादातून आमदार गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर आमदार गायकवाड यांनी स्वत: गोळीबार केल्याची कबूली दिली होती. तसेच या घटनेचा संपूर्ण सीसीटीव्ही समोर आला होता. पोलिासांनी गायकवाड यांच्या सह प्रमथ तीन जणाना अटक केली होती. त्यांना न्यायालयाने १४ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंत या प्रकरणात आणखीन दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती. आमदार गायकवाड यांच्यासह पाचही जणांन आज उल्हासनगर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने या पाचही जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या पाचही जणांची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.

या वेळी बचाव पक्षाचे वकील निलेश पांडे यांनी सांगितले की, न्यायालयात आज पुन्हा पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. सर्व मुद्दे तपासून न्यायालायने पोलिस कोठडी देणे नाकारुन पोलिस कोठडीची गरज भासत नसल्याने न्यायालयीन कोठडी दिली आहे. पुढील तपास पोलिस करतील पहिल्याच वेळी गायकवाड यांनी कट रचून हा गोळीबार केल्याचा युक्तीवाद सरकारी पक्षाने केला होता. हे तपास यंत्रणेचे काम आहे. त्यावर आम्ही भाष्य करणे योग्य ठरणार नाही. जसे सगळयांना माहीती आहे की काय घडले. त्याला कट रचने म्हणार की, मानवी रिअ’क्शन म्हटले जाते. कट रचण्यासाठी काय काय गोष्टी लागतात. हे सगळ्यांना माहिती आहे. सिनिअर पीआयच्या केबीनमध्ये कट रचून गुन्हा करतो हे हास्यास्पद आहे. पोलिसांनी जी कामगिरि बजावयला हवी होती. पहिली एफआयआर नोंदविली गेली आहे. ती अतिक्रमण आणि बांधकाम तोडण्यासं दर्भात तक्रार नोंदविण्यासाठी गेले होेते. या प्रकरणाची एफआयआर गोळीबार प्रकरणाचा आधी नोंदविली गेली असती तर हा प्रकार घडलाच नसता.

Web Title: Had the fir been registered earlier this incident would not have happened said ganpat gaikwads lawyers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2024 | 01:56 PM

Topics:  

  • BJP
  • mahesh gaikwad
  • Rahul Patil
  • shivsena

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.