राज्याच्या विकासासाठी शेतकरी, तरुण-तरुणी मागे राहू नये यासाठी आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार न सोडता सत्तेत सहभागी झालो आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात सर्वात आधी बेरजेचे राजकारण सुरू केले.
आमदार गणपत गायकवाड यांनी कट रचून गोळीबार केला. हे पोलिसांचे म्हणणे अतिशय हास्यास्पद आहे. गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड यांनी अतिक्रमण आणि बांधकाम तोडण्यासंदर्भातील तक्रार केली होती. ती तक्रार…
गणपत गायकवाड यांच्यासह सात जणांनी मधूमती जाधव आणि त्यांच्यासोबत असलेल्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ केली होती. या प्रकरणी आता गणपत गायकवाड यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘रौद्र’ (Raudra)या आगामी मराठी चित्रपटात एक नवी जोडी जमली आहे. ही जोडी आहे राहुल पाटील (Rahul Patil) आणि उर्मिला जगताप (Urmila Jagtap) यांची. ही नवी जोडी प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी सज्ज…