Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जो मागच्या जन्मात पाप करतो तो साखर कारखाना काढतो; नितीन गडकरी यांचं वक्तव्य

'जो मागच्या जन्मात पाप करतो तो साखर कारखाना काढतो. हा धंदा खूप बेकार आहे. आता या धंद्यात हात टाकला आहे तर शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेईल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 29, 2022 | 06:57 PM
जो मागच्या जन्मात पाप करतो तो साखर कारखाना काढतो; नितीन गडकरी यांचं वक्तव्य
Follow Us
Close
Follow Us:

गोंदिया : गोंदियामध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी साखर कारखान्यावर मिश्किल भाषेत वक्तव्य केलं आहे. गडकरींनी साखर कारखान्यावर भाष्य केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. ‘जो मागच्या जन्मात पाप करतो तो साखर कारखाना काढतो. हा धंदा खूप बेकार आहे. आता या धंद्यात हात टाकला आहे तर शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेईल, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. नितीन गडकरींनी आज गोंदियात राष्ट्रीय महामार्गाच्या भुमीपूजनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.

नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले? 

‘भंडारा जिल्ह्यातील दोन नेत्यांनी मला फसवून भंडारा जिल्ह्यातील देव्हाडामधील साखर कारखाना माथी मारला आहे, असे नाव न घेता तत्कालीन भाजपचे माजी खासदार आणि सध्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सहकार नेते स्वर्गीय दादा टिचकुले यांना टोला लगावला आहे. पण मी जे काम हाती घेतो ते पूर्णत्वास नेतो. आम्ही भंडारा जिल्ह्यात देव्हाडा येथे ६०० कोटी रुपये खर्च करून साखर कारखान्याचा विस्तार करतोय. साखर व्यवसाय हा बेकार धंदा असून आता हात टाकला आहे तर शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेईल’.

[read_also content=”चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्यावरून व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/chandrakant-patil-apologizes-for-his-statement-about-supriya-sule-said-nrdm-286188.html”]

दरम्यान यावेळी गडकरींनी रशिया -युक्रेन युद्धाचा भारतावर काय परिणाम झाला यावरही गडकरींना भाष्य केलं. रशिया-युक्रेन युद्धामुळे देशातील अतिरिक्त गहू आणि तांदळाची निर्यात झाल्याचे गडकरी यांनी सांगितले. भारतात मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि गव्हाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे देशातील गोदामे पूर्ण भरले आहेत. भविष्यात तांदूळ उत्पादकांना भविष्य नाही, असे गडकरी म्हणाले. ‘मात्र रशिया -युक्रेन युद्धाचा फायदा भारताला झाला असून भारतातून मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि गव्हाची निर्यात झाली, असंही गडकरीही म्हणाले.

Web Title: He who sins in a previous life pulls out the sugar factory statement by nitin gadkari nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2022 | 06:57 PM

Topics:  

  • congress nana patole
  • gondiya
  • NAVARASHTRA
  • Nitin Gadkari

संबंधित बातम्या

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही
1

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान
2

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी
3

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी

फक्त 3 मिनिटांत रिक्षाच बनेल स्कूटर! Hero कंपनीचं भन्नाट ‘इनोव्हेशन’; सरकारनेही दिला हिरवा सिग्नल
4

फक्त 3 मिनिटांत रिक्षाच बनेल स्कूटर! Hero कंपनीचं भन्नाट ‘इनोव्हेशन’; सरकारनेही दिला हिरवा सिग्नल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.