मतचोरीविरोधात काँग्रेस पक्षाने ‘वोट चोर, गद्दी छोड’, आंदोलन सुरु केले असून, नागपूर जिल्ह्यातील कामठी मध्ये उद्या बुधवार दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
काँग्रेस विचार सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे तो विचार कानाकोपऱ्यात पोहचवत समाजाला अभिप्रेत असणारे संघटन उभे करा, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
संघटना मजबूतीसाठी पावले उचलायला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली आहे. पुण्याच्या खडकवासला येथे महाराष्ट्र काँग्रेसच्या निवनियुक्त पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी अखेर काँग्रेसचा 'हात' सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का मानला जात…
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कमिटी का बसवतात? घोषणा केल्याप्रमाणे तातडीने शेतकऱ्यांची कर्जमाफी याच अधिवेशनात करा, नाहीतर सरकारच्या जुमलेबाजीला शेतकरी कधीच माफ करणार नाही, असं पटोले म्हणाले.
देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांच्या भेटीनंतरच हिंदी भाषेचा शासन आदेश कसा आला? यामागे एक षडयंत्र असून यामागे फडणवीस व राज ठाकरे यांची मिलीभगत असल्याचा गंभीर आरोप नाना पटोले यांनी…
महायुती सरकार हे भ्रष्टाचारी असून फक्त एका पाण्यातच मुंबई बुडते. कोट्यवधी रुपये खर्च करून देखील सरकार मुंबई स्वच्छ करू शकत नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
संग्राम थोपटे यांनी कॉंंग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे शनिवारी पाठवून दिला आहे. यासंदर्भात त्यांचा मेल आला असल्याच्या वृत्ताला सपकाळ यांनीही दुजोरा दिला आहे.
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच बाबा…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव…
राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार तयारीला लागली आहे. प्रचाराचा धुराळा उडाला असून पक्षश्रेष्ठींच्या बैठका वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी एकत्रित पत्रकार परिषद घेणार…
मोदींच्या हस्ते त्यांचा ड्रीम प्रोजक्ट मानल्या जाणाऱ्या वाढवण बंदराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भाषणामध्ये नरेंद्र मोदी यांनी राजकोट किल्ल्यावर घडलेल्या प्रसंगाबद्दल भरसभेमध्ये माफी मागितली आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. राज्यामध्ये कॉंग्रेसला सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्यामुळे नाना पटोले यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.
पुलावरील खड्ड्यांमुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह तर निर्माण झाले आहे. पुलावर पडलेला हा केवळ खड्डा नसून ‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे पडलेले हे भगदाड आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…
विधिमंडळाच्या लॉबीतच आमदारांनी एकमेकांना धक्काबुक्की, मारहाण करणे हे भूषणावह नाही तर महाराष्ट्राला लाज आणणारी घटना आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
मोदींच्या सभेचा खर्च भाजपाने करण्याऐवजी तो सरकारी तिजोरीतून करण्यात आला आहे. असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा झाली? ते जाहीर करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.