पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे वाढत्या किमतींमुळे आता लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे Hero MotoCorp ने भारतात एक नवीन अनोखं 'इनोव्हेशन' आणलं आहे.
एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक वस्ती किंवा परिसरात भाजीपाला बाजार, मांस आणि मासे बाजार, फूड मॉल्स आणि फेरीवाल्यांसाठी समर्पित क्षेत्रे विकसित होणार आहेत.
कोपरगावातील रखडलेल्या पुलांच्या व रस्त्यांच्या कामांबाबत आमदार आमदार आशुतोष काळेंनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेतली.
रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि जबाबदार ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ग्रेड-आधारित ड्रायव्हिंग लायसन्स प्रणाली लागू करण्याची योजना आखत आहे. या अंतर्गतच नितीन गडकरी यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
‘शतक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अशातच हा चित्रपट पाहण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी देखील दिले आहे.
विदर्भासाठी अदानी समूहाकडून आनंदाची बातमी आहे. अदानी समूहाच्या पुढाकाराने लवकरच औद्योगिक पॉवरहाऊस होऊन नागपूरला ओळख मिळणार आहे. यासंबधित समूहाचे संचालक जीत अदानी यांनी माहिती दिली आहे.
महिंद्रा ॲड महिंद्रा कंपनीने नागपुरात एकात्मिक ऑटोमोबाईल क्षेत्रात १५ हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार करून आपल्या पुढील योजनेविषयी महत्वाची घोषणाही केली आहे, असे फडणवीस म्हणाले.
नवीन उत्तर-दक्षिण द्रुतगती महामार्गामुळे दिल्ली ते चेन्नई अंतर ३२० किलोमीटरने आणि प्रवासाचा वेळ अंदाजे १५ तासांनी कमी होईल. या ग्रीन द्रुतगती महामार्गामुळे कारने प्रवास फक्त १२ तासांत आणि ट्रकने २०…
अजिंक्य आणि विक्रम या दोघांनी या क्षेत्रात कौतुकास्पद प्रगती केली आहे. त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका व्हिडिओद्वारे या दोघांचे अभिनंदन केले.
Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २७ राज्यांच्या बैठकीत रस्ते सुरक्षिततेबाबत मोठे निर्णय घेतले. अपघातग्रस्तांना १.५ लाखांपर्यंत मोफत उपचार आणि मदत करणाऱ्याला २५ हजारांचे बक्षीस मिळणार आहे.
दिग्दर्शिका फराह खान तिच्या यूट्यूब चॅनेलमधून सेलिब्रिटिंच्या घरांची सफर चाहत्यांना दाखवत असते. अलीकडेच ती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी पोहोचली आहे
देश ८७ ठक्के ऊर्जा आयात करतो. ज्याची किंमत २३ लाख कोटींपेक्षा जास्त आहे. यामुळे केवळ आर्थिक समस्याच नव्हे तर वायूप्रदूषणही होते. म्हणूनच, सरकारने पर्याय शोधण्याची योजना आखली आहे.
भारतभर अस्सल दक्षिण भारतीय फिल्टर कॉफीचा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवणे आणि संस्कृती, चव व समुदाय एकत्र येतील अशी ठिकाणे निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे ईबीजी ग्रुपचे चेअरमन आणि संस्थापक…
नागपूर महानगरपालिकेच्या १५१ जागांसाठी भाजपकडे विक्रमी १,६५२ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. आकडेवारीनुसार, एका जागेसाठी सरासरी ११ दावेदार निवडणूक लढवत आहेत.
भारतामध्ये रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक व्यवस्था विस्कळीत आणि वाहन चालकांचा निष्काळजीपणा यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. भारतातील रस्ते अपघाताचे आकडे भयावह आहेत.
केंद्र सरकार देशातील रस्ते आणि वाहतूक पायाभूत सुविधांना पुनरुज्जीवित करण्याची तयारी करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, सरकारचे दररोज ६० किलोमीटर महामार्ग बांधण्याचे उद्दिष्ट आहे.
नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे की 2026 च्या अखेरीस देशभरात AI-आधारित डिजिटल टोल कलेक्शन सिस्टम पूर्णपणे लागू केली जाईल. यानंतर, टोल प्लाझावर थांबण्याची गरज भासणार नाही.
कॉंग्रेस जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान पदाबाबत धक्कादायक विधान केले आहे. यावेळी त्यांनी येत्या 19 डिसेंबर रोजी मराठी माणूस पंतप्रधान होईल असे वक्तव्य केले.