• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • If Rehabilitation Is Not Done We Will Commit Water Burial Chaitanya Dalvi Warns

‘पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार’; धरणग्रस्तांच्या बैठकीत इशारा

कोयनानगर येथील नेहरू गार्डनजवळील शिवाजीसागर जलाशयात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा कोयना धरणग्रस्त, अभयारणग्रस्त संग्राम संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चैतन्य दळवी यांनी धरणग्रस्तांच्या बैठकीत बोलताना दिला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 30, 2025 | 01:13 PM
'पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार'; धरणग्रस्तांच्या बैठकीत चैतन्य दळवी यांचा इशारा

'पुनर्वसन मार्गी न लागल्यास जलसमाधी घेणार'; धरणग्रस्तांच्या बैठकीत चैतन्य दळवी यांचा इशारा (Photo : Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पाटण : कोयना धरणामुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ६५ वर्षांनंतर आजही ‘जैसे थे’च आहे. धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी आजपर्यंत अनेक आंदोलने, उपोषणे केली. त्यावेळी सत्तेवर असणाऱ्या राज्यकर्त्यांनी केवळ आश्वासनांच्या पलीकडे काहीच दिले नाही. त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून गुरुवारी (दि. २) गांधी जयंतीदिनी सकाळी दहा वाजता कोयनानगर येथील नेहरू गार्डनजवळील शिवाजीसागर जलाशयात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा कोयना धरणग्रस्त, अभयारणग्रस्त संग्राम संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष चैतन्य दळवी यांनी धरणग्रस्तांच्या बैठकीत बोलताना दिला.

कोयना व्याघ्र प्रकल्पाच्या अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये किती क्षेत्र घ्यायचे आहे, हे अद्यापही निश्चित नाही. त्यामुळे अनेक विकासकामांवर बंधने येत आहेत. बफर झोनमधील पर्यावरण विकास समिती संबंधित गावातील जनतेच्या निर्णयाचे व त्यांनी कायद्याच्या कक्षेत तयार केलेल्या आराखड्यानुसार चालल्या पाहिजेत. मात्र तसे न होता संबंधित निधी पडून रहात आहे, असे दळवी यांनी सांगितले.

अधिकारी नेत्यांना देतात खोटी माहिती

अनेक वेळा अधिकारी धरणग्रस्तांबाबत नेतेमंडळींना खोटी माहिती देतात. या अधिकाऱ्यांना धरणग्रस्तांचे काही देणेघेणे नाही. त्यामुळे या विरोधात धरणग्रस्तांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा दळवी यांनी दिला आहे.

जिल्ह्याच्या पुत्राकडे पुनर्वसन खाते

महाराष्ट्र राज्य पुनर्वसन व मदत खाते हे जिल्ह्याचे पुत्र मकरंद पाटील यांच्याकडे असतानाही कोयना धरणग्रस्तांना आंदोलन करावे लागते, ही खेदाची बाब आहे. त्यांच्या मतदारसंघातही कोयना धरणग्रस्त आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा कोयना धरणग्रस्तांमधून व्यक्त केली जात आहे.

हेदेखील वाचा : ‘अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत द्या’; रयत क्रांती संघटनेची मागणी

Web Title: If rehabilitation is not done we will commit water burial chaitanya dalvi warns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2025 | 01:13 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

Satara News : नुकसानग्रस्त भागांत पालकमंत्र्यांनी दिली भेट; पंचनामे करुन भरपाई देण्याचे थेट दिले आदेश
1

Satara News : नुकसानग्रस्त भागांत पालकमंत्र्यांनी दिली भेट; पंचनामे करुन भरपाई देण्याचे थेट दिले आदेश

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ
2

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Firecracker Factory Blast: कवठे एकंदला दारू कामात स्फोट; एक गंभीर, पाच जण किरकोळ जखमी, परिसरात भीतीचे वातावरण
3

Firecracker Factory Blast: कवठे एकंदला दारू कामात स्फोट; एक गंभीर, पाच जण किरकोळ जखमी, परिसरात भीतीचे वातावरण

सातारा पोलिसांच्या नवीन घरांचे दिवाळीत केले जाणार वाटप; पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती
4

सातारा पोलिसांच्या नवीन घरांचे दिवाळीत केले जाणार वाटप; पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची माहिती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Karnatak Crime : लग्नाला दोन वर्षेही पूर्ण नाही आणि…, आधी पत्नीची हत्या नंतर गळफास घेत आत्महत्या

Karnatak Crime : लग्नाला दोन वर्षेही पूर्ण नाही आणि…, आधी पत्नीची हत्या नंतर गळफास घेत आत्महत्या

‘लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात रंगेहाथ पकडलं…’, धनश्रीने चहलवर पुन्हा साधला निशाणा; केला मोठा खुलासा

‘लग्नाच्या दुसऱ्या महिन्यात रंगेहाथ पकडलं…’, धनश्रीने चहलवर पुन्हा साधला निशाणा; केला मोठा खुलासा

India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन

India Rain Alert: बाहेर असाल तर आसरा शोधा! पाऊस ‘या’ राज्यांवर कोपणार, IMD च्या अलर्टने वाढले टेंशन

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत

BSNL 4G आपल्या फोनवर कसा कराल Activate? सर्वात सोपी पद्धत

IND W vs SL W Live Update : विश्वचषकाचा शुभारंभ! पहिल्या सामन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात लढाई…कोण करणार विजयी सुरुवात?

LIVE
IND W vs SL W Live Update : विश्वचषकाचा शुभारंभ! पहिल्या सामन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात लढाई…कोण करणार विजयी सुरुवात?

PAK vs SA : बाबर आझम आणि रिझवानचे होणार पुनरागमन! पाकिस्तानचा कसोटी संघ जाहीर, नसीम शाहला वगळले

PAK vs SA : बाबर आझम आणि रिझवानचे होणार पुनरागमन! पाकिस्तानचा कसोटी संघ जाहीर, नसीम शाहला वगळले

पिंपल्समुळे खराब झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ हिरव्या ज्यूसचे सेवन, पिगमेंटेशन-फोड होतील नष्ट

पिंपल्समुळे खराब झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ हिरव्या ज्यूसचे सेवन, पिगमेंटेशन-फोड होतील नष्ट

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.