Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karjat News : ऐन दिवाळी बळीराजाच्या घरात दिवाळं; वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान

कर्जत तालुक्यात 16ऑक्टोबर रोजी सरत्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे  तालुक्यातील कडाव परिसरात चक्री वादळ आले आणि त्यात भाताच्या शेतीचे मोठे नुकसान झाले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 19, 2025 | 02:36 PM
Karjat News : ऐन दिवाळी बळीराजाच्या घरात दिवाळं; वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान
Follow Us
Close
Follow Us:
  • चक्री वादळाचा शेतीला तडाखा
  • भाताच्या पिकावर मोठं संकट
  • वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतीचे नुकसान

कर्जत/संतोष पेरणे: दिवाळी म्हणजे रोषणाई आणि आनंदाचा सण या दिवसात शेतीची कामं पूर्ण होऊन पीक जोमने वाढलेलं असतं. मात्र यंदा ऐन दिवाळीत बळाराजाचं दिवाळं निघालं आहे.  कर्जत तालुक्यात 16ऑक्टोबर रोजी सरत्या पावसाने धुमाकूळ घातला. त्यामुळे  तालुक्यातील कडाव परिसरात चक्री वादळ आले आणि त्यात भाताच्या शेतीचे मोठे नुकसान झाले.कडाव पंचक्रोशीमधील दहा गावात शेतीचे मोठे नुकसान झाले असून दिवाळी सण सुरु असताना शेतकरी मात्र शेतात चिखलात भाताचे पीक काढण्यात व्यस्त आहेत.दरम्यान शेतीचे 15 दिवसात पुन्हा नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

आपत्तीग्रस्तांना 3258 कोटींचा निधी मंजूर; मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची माहिती 

कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यामधील 90% शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली असून पूर्ण संपूर्ण कापणीसाठी आलेले भात जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. वर्षातून एकदाच भारताचे पीक घेतले जाते त्यातच संपूर्ण शेतकऱ्याची वर्षभराची मेहनत ही अशी जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यातच सतत होणाऱ्या नुकसानी मुले शेतकरी शेती व्यवसायापासून दूर जायला लागला आहे.तालुक्यातील सहा मे पासून सुरू झालेला पाऊस थांबल्यामुळे नाव घेत नाही.कर्जत तालुक्यात दोन दिवस वादळी वारे आणि सोबत आलेला पाऊस यामुळे भाताच्या शेतीमध्ये उभे असलेले पीक संकटात आले आहे.भाताचे पीक शेतामध्ये कोसळले असल्याने भाताची शेती करणाऱ्या बळीराजा संकटात सापडला आहे.

त्यात आता 16 ऑक्टोबर रोजी आलेल्या चक्री वादळ आणि नंतर झालेला पाऊस यामुळे कडाव परिसरातील अनेक गावातील शेतकरी संकटात आले आहेत.कडाव,नसरापूर,अंजप,या तीन ग्रामपंचायती मध्ये चक्रीवादळ आले होते आणि त्यावेळी पिवळे सोने म्हणून पाहणारे भाताचे पीक शेतात कोसळले.भाताचे पीक पूर्ण बहरात असताना पावसाने त्यावेळी केलेली बॅटिंग यामुळे आजही शेतात पाणी भरले आहे.ते पाणी आजही शेतात असल्याने भाताचे पीक शेतात जमिनीवर कोसळले असून त्या भाताच्या पिकाला पाण्यात भिजल्याने मोड येण्याची शक्यता आहे.भिजलेले भाताचे पीक खराब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून यावर्षी कडाव परिसरातील दहा गावातील शेतकरी शेतात भाताची पीक बाहेर कादहन्यात व्यस्त आहेत. शेतकरी आपली दिवाळी शेतातील पाण्याने भरलेले पीक बाहेर काढण्यात व्यस्त असल्याने या शेतकऱ्यांची दिवाळी शेतात जात असल्याचे चित्र आहे.नसरापूर,सालवाड,चांदई,भातगाव,वडवली,वावळोली,कडाव,टाकवे,वंजारवाडी,अंजप या भागातील शेतकरी शेतात व्यस्त आहेत.

कर्जत तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा ठप्प; शेतीचे मोठे नुकसान

Web Title: Karjat news diwali brings disaster to balirajas house heavy rains accompanied by storms damage agriculture

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • karjat news
  • latest news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Bachchu Kadu : शेतकर्‍याला मूर्खात काढले तर सरकारला भोगावे लागेल; बच्चू कडू यांचा इशारा
1

Bachchu Kadu : शेतकर्‍याला मूर्खात काढले तर सरकारला भोगावे लागेल; बच्चू कडू यांचा इशारा

Kolhapur News : कागलमध्ये मतदार यादी घोळ, 822 दुबार नावे, 458 मृत मतदार कायम
2

Kolhapur News : कागलमध्ये मतदार यादी घोळ, 822 दुबार नावे, 458 मृत मतदार कायम

Raigad News: फेक नरेटिव्ह तयार करणारे विरोधक सावध रहा – हसन मुश्रीफ
3

Raigad News: फेक नरेटिव्ह तयार करणारे विरोधक सावध रहा – हसन मुश्रीफ

Karjat News : भिवपुरी रोडचा मार्ग मोकळा; रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी निधी मंजूर
4

Karjat News : भिवपुरी रोडचा मार्ग मोकळा; रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी निधी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.