Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही’; मुख्यमंत्र्यांचं महत्त्वपूर्ण विधान

लोकशाहीत कोणालाही आपले मत मांडण्याचा व मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलनासाठी जे नियम व निकष देण्यात आले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 29, 2025 | 09:22 AM
'मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही'; मुख्यमंत्र्यांचं महत्त्वपूर्ण विधान

'मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही'; मुख्यमंत्र्यांचं महत्त्वपूर्ण विधान

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी उपोषण-आंदोलन केले जात आहे. त्यानंतर आजही हे आंदोलन होणार असून, मुंबईत याचे नियोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ‘इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) यादीत आधीच ३५० पेक्षा अधिक जातींचा समावेश आहे. मराठा समाजाला स्वतंत्रपणे १० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. अशा वेळी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले जाणार नाही’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईतील आझाद मैदानावर मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक जमत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी ते आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. मात्र, पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना केवळ एकाच दिवसासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी देखील अनेक अटीशर्तींसह देण्यात आली आहे.

मनोज जरांगेंच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘लोकशाहीत कोणालाही आपले मत मांडण्याचा व मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलनासाठी जे नियम व निकष देण्यात आले आहेत. त्या नियमानुसार हे आंदोलन झाले, तर आम्हाला काही अडचण नाही. मुंबई उच्च न्यायालयानेही निकष ठरविले आहेत. त्यामुळे आता सरकारच्या ते हाती नाही’.

तसेच ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण हवे असल्याची मागणी आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न माझ्या आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सोडवला आहे. इतर कोणीही तो सोडवला नाही. अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत भरीव आर्थिक मदत देऊन उद्याोजक तयार करण्यात आले. विद्यार्थी व इतरांना मदत देण्यात आली. आमच्या सरकारने दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिले असून ते आजवर टिकले आहे आणि त्याचा लाभ विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आणि तरुणांना नोकऱ्यांसाठी होत आहे.

Web Title: Maratha community will not be given reservation from obc quota says cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 09:22 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maratha Arakshan
  • Maratha community

संबंधित बातम्या

“ऑपरेशन सिंदूर’मध्ये जगाने…”‘; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी काढले गौरवोद्गार
1

“ऑपरेशन सिंदूर’मध्ये जगाने…”‘; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी काढले गौरवोद्गार

Purandar Airport बाबत सरकार सकारात्मक; प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत फडणवीस लवकरच…
2

Purandar Airport बाबत सरकार सकारात्मक; प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत फडणवीस लवकरच…

Maharashtra Politics: “शिंदेंच्या आमदारांना घेऊन काय…”; ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांचा पलटवार
3

Maharashtra Politics: “शिंदेंच्या आमदारांना घेऊन काय…”; ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांचा पलटवार

महायुतीतील घटक पक्षांचे आता पुन्हा ‘जुळणार’; पक्ष बदलावर नागपुरात निघणार ‘हा’ तोडगा
4

महायुतीतील घटक पक्षांचे आता पुन्हा ‘जुळणार’; पक्ष बदलावर नागपुरात निघणार ‘हा’ तोडगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.