Manoj Jarange Patil reservation protest : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा देत, २९ ऑगस्टच्या अंतरवाली सराटी आंदोलनात मराठा समाज आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नसल्याचे म्हटले. रद्द…
एसईबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. हैदराबाद गॅझेट न्यायालयात टिकेल, अशी सक्षम कायदेशीर तयारी सरकारने केली आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली.
मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! ओबीसींप्रमाणे सवलती लागू झाल्यानंतर भरलेले शैक्षणिक शुल्क परत मिळणार असल्याची घोषणा आमदार प्रसाद लाड यांनी केली. सोमवारपर्यंत शाळा-महाविद्यालयांना आदेश दिले जाणार आहेत.
मराठा समाजासाठी ८ विशेष योजना सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णायावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी प्रतिक्रिया दिल्या असून "महाराष्ट्र म्हणजे फक्त मराठा समाजासाठीच आहे का?" असा…
राज्य सरकारने मराठा समाजच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. आता इतर मागासवर्गीय समजाप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती आणि इतर सोयी-सुविधा लागू करण्याचा मोठा निर्णय राज्य…
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनातील एका मागणीला राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत पावलेल्या आंदोलकांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली…
राज्य सरकारने जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मसुदा तयार केल्याचे समजत आहे. अश्यातच आता ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले असून, "जेवढं मी आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून मराठा समाजासाठी काम केलं तेवढं महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारने एवढं केलं नसेल," अश्या शब्दांत प्रत्युत्तर…
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे ३० मे पासून पुन्हा उपोषण करणार आहेत. यावरून त्यांचे पूर्वाश्रमीचे सहकारी अजय महाराज बारस्कर यांनी मुंबईत त्यांच्यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे.
मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर भडकले आहेत. मुंबईत झालेल्या आंदोलनात मराठा आरक्षणाचा सातारा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढणार असे आश्वासन देण्यात आले असले तरीही…
आरक्षणाचा लढा हा मनोज जरांगे यांनी खालच्या पातळीवर आणू नये, असे खडेबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी जरांगे यांना सुनावले आहेत.
मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे असलेल्या 'कोल्हापूर गॅझेट'ची अंमलबजावणी आणि प्रशासकीय पातळीवरील कायदेशीर लढाईसाठी बुधवारी खंडेनवमीच्या मुहूर्तावर कोल्हापुरच्या ऐतिहासिक भवानी मंडपात विशेष शस्त्र पूजन करण्यात आले.
आपण गावगाड्यावरील सर्व जाती-धर्मांबरोबर घेऊन जाणारे आहोत. शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात तोच विचारलं मांडला, अशा भूमीत हा मराठा मेळावा होत असून, हे आपले भूषण आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. सरकारने त्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या असून, मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून उपोषण करणाऱ्या जरांगे पाटलांनी अखेर विजयाचा गुलाल उधळत उपोषण मागे घेतले आहे. सरकारने त्यांच्या ८ पैकी ६ मागण्या मान्य करून मराठा आरक्षणाचा जीआर (शासकीय निर्णय) काढला आहे.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत मनोज जरांगे यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. गेले चार दिवस राज्यभरातून मराठे मुंबई कडे येत आहेत. काल न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबईतून आंदोलकांना…
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला चारपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. असे असताना सरकारकडून मागण्यांचा विचार केला गेला नाहीतर पाच कोटी मराठा बांधव मुंबईत धडकणार असल्याचा इशाराच त्यांनी यावेळी दिला.