Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात घडामोडींना वेग; उद्यापासून लागणार आचारसंहिता?

विधानसभेच्या उमेदवारांचीही लवकरच घोषणा होऊ शकते. भाजपची केंद्रीय नेतृत्त्वासोबत दिल्लीत बैठक होणार आहे. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतेही आज पक्षश्रेष्ठींची दिल्लीत भेट घेणार आहे.या बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचेही सांगितले जात आहे.  

  • By anuradha sagar
Updated On: Oct 14, 2024 | 08:52 AM
Maharashtra Assembly Election 2024: राज्यात घडामोडींना वेग; उद्यापासून लागणार आचारसंहिता?
Follow Us
Follow Us:

मुंबई:  आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा कधी होणार, आचारसंहिता कधी लागणार, याबाबत राज्यभरात उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातही हालचालींना वेग आला आहे. वेगवेगळे दावे केले जात आहेत. पण याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगच अंतिम निर्णय घेणार आहे.कोणत्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होऊ शकते. विशेष म्हणजे उद्यापासूनच राज्यात आचारसंहिता लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे  आज राज्य मंत्रिमंडळाची अंतिम बैठक होऊ शकते असेही सांगितले जात आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यातच महाराष्ट्राचा दौरा करत राज्यातील निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर  आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत २६ नोव्हेंबर पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही आयोगाकडून सांगण्यात आले होते. तसेच, आचारसंहितेचा कालावधी ३० दिवसांचा असल्यामुळे कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते.

हेही वाचा:  ‘भाजपने केला जनतेचा विश्वासघात’; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

दरम्यान, राज्यातील सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षांची महाविकास आघाडी यांसह इतर छोट्या-मोठ्या पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बैठका,सभा, दौरे, मेळाव्यांना वेग आला आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची आज महत्त्वाची बैठक होणार आहे. विधानसभेच्या उमेदवारांचीही लवकरच घोषणा होऊ शकते. भाजपची केंद्रीय नेतृत्त्वासोबत दिल्लीत बैठक होणार आहे. तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतेही आज पक्षश्रेष्ठींची दिल्लीत भेट घेणार आहे.या बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचेही सांगितले जात आहे.

हेही वाचा:  दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थाने, नाश्त्यात बनवा पालक थालीपीठ

Web Title: Election code of conduct may come into effect in the state from tomorrow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 08:52 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahavikas Aghadi
  • Mahayuti

संबंधित बातम्या

‘देर आए दुरुस्त आए’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा घरचा आहेर,
1

‘देर आए दुरुस्त आए’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा घरचा आहेर,

Viral Video : हरिभक्तांच्या गर्दीत मोदीभक्त! विठ्ठलाच्या नगरीत पंतप्रधानांची पूजा; चक्क चंद्रभागेत घातले स्नान
2

Viral Video : हरिभक्तांच्या गर्दीत मोदीभक्त! विठ्ठलाच्या नगरीत पंतप्रधानांची पूजा; चक्क चंद्रभागेत घातले स्नान

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात
3

काँग्रेसने गुंडाळलेल्या योजनांना मुख्यमंत्र्यांची गती, ‘७५ वर्षे शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवले’; रवींद्र चव्हाणांचा घणाघात

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सचिन सावंत यांची प्रतिक्रीया, म्हणाले; सरकारने आधीच ऐकले असते तर…
4

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सचिन सावंत यांची प्रतिक्रीया, म्हणाले; सरकारने आधीच ऐकले असते तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.