
https://www.navarashtra.com/web-stories/make-cafe-style-cold-coffee-at-home-in-5-minutes
राज्यातील अनेक जिल्ह्यांवर अवकाळीचे संकट; सलग दोन दिवस पावसामुळे गहू, ज्वारी पिकाला फटका
शहरातील अनेक रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि स्ट्रीट फूड स्टॉल्स बंद पडले आहेत. अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आता रौनकही कमी झाली आहे. व्यवसाय ठप्प कोळसा किंवा इलेट्रिक स्टोव्हचा वापर करून कसाबसा व्यवसाय चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण झाले आहे. या आर्थिक अडचणींमुळे ईदच्या बाजारांची झाल्याने मालक आणि कामगार दोघांवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक कामगार ईदसाठी गावी परतले, मात्र उत्पन्न बंद झाल्याने ते रिकाम्या हातानेच गेले.
घरगुती गॅस सिलिंडर मिळणेही बनले कठीण
घरगुती गॅस सिलिंडर रिफिल मिळण्यातही मोटा विलंब होत आहे. त्यामुळे शेवया, बिर्याणी, हलवा यांसारख्या ईदच्या खास पदायांची तयारी करणे कठीण झाले आहे. एका बाजूला घरातील स्वयंपाक व्यवस्था विस्कळीत झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला गैस टंचाईमुळे सणाची रंगत कमी होत आहे. चाजारात पैशांची कमतरता असल्याने ग्राहकांचीही वर्दळ कमी झाली असून व्यापाऱ्याऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.
गरजूंसाठी अन्न तयार करून वाटप करण्यात अडचणी
दरम्यान, मुस्लिम चॅरिटेबल संस्था आणि मशिदीच्या समित्या ईदच्या निमिताने मोठ्या प्रमाणावर “मास कम्युनिटी किचन सुरू करण्याच्या तयारीत आहेत, जिथे गरजूंसाठी अन्न तयार करून वाटप केले जाते. मात्र गॅस टंचाईमुळे या उपक्रमांनाही अडचणी येत आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.