एलपीजी विभागात, १ ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत एचपीसीएलने ६२.८३ लाख सिलेंडर्स वितरित केले, पुरवठ्याची सामान्य पातळी राखून विश्वासार्ह आणि तत्पर सेवेची आपली वचनबद्धता पुन्हा अधोरेखित केली.
सध्यस्थितीत कोणत्याही विदेशी उद्योगांना एलपीजीचा पुरवठा झाला नसल्याबाबत तक्रार नाही. त्यामुळे उद्योजकांनी काळजी न करता सहकार्य करावे, असे आवाहन सचिव डॉ.गवांदे यांनी यावेळी केले.
७ मार्चला घरगुती सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांनी वाढवण्यात आल्या होत्या पण घरगुती वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या सिलिंडर्सच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे सरकारला तोटा सहन करावा लागत…
संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सामान्य जनतेला दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषतः, सोमवार, ३० मार्च रोजी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली.रेशन दुकाने आणि निवडक पेट्रोल पंपांवर रॉकेलची विक्री पुन्हा सुरू केली…
सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे, भारताला LPG आयात करण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे. भारत आपल्या LPG पैकी ६० टक्के साठा हा आखाती देशांकडून आयात केला जातो.
पोलिसांनी सदर कारची तपासणी केली असता कारमध्ये एचपी गॅस कंपनीच्या घरगुती वापराच्या सात तर व्यावसायिक वापराच्या तीन गॅस सिलेंडर टाक्या दिसून आल्याने पोलिसांनी सदर कार चालकाकडे चौकशी केली असता त्याने…
केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना व्यावसायिक एलपीजीचा अतिरिक्त २० टक्के साठा वितरीत करण्याचे अधिकार दिले आहेत. परिणामी, एकूण वाटप ५० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे...
गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा अत्यंत अपुरा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. अनेक ठिकाणी ग्राहकांना तासनतास रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळत नसल्याने संतापाचा उद्रेक झाला.
मुंबईत वाढलेल्या एलपीजी टंचाईमुळे ईद-उल-फितरच्या तयारीवर मोठा परिणाम झाला आहे. गॅसच्या अभावामुळे शेवया, मावा आणि इतर पारंपरिक पदार्थांच्या उत्पादनात अडथळे निर्माण झाले आहेत.
मुंबईतील भायखळा येथील कारागृहात गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे प्रशासनासमोर सुमारे ८०० कैद्यांच्या जेवणाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या संकटामुळे लाकडांची व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात आले.
एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाक करणे अनेकांसाठी आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत न शिजवता तयार होणारे हेल्दी आणि टेस्टी पदार्थ उत्तम पर्याय ठरू शकतात. हे पदार्थ केवळ सोपेच नाहीत तर पौष्टिकही…
राज्य स्तरावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून, ९७६९९१९२२१ हा व्हॉट्सअॅप क्रमांक जारी करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांना १०० टक्के गॅसपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यात सध्या जाणवत असलेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी विधान परिषदेत महत्त्वाची माहिती दिली. भुजबळ म्हणाले, गॅसपुरवठा हा केंद्राचा विषय आहे. त्यांच्याकडे मुबलक एलपीजी असल्याचे केंद्राने सांगितले आहे.
जिल्ह्यात गॅस सिलिंडरची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सध्या वितरणांच्या ठिकाणी रांगा पाहायला मिळत आहेत, याबाबत पालकमंत्र्यांनी नागरिकांनी आवाहन केलं आहे.
व्यावसायिक सिलींडर मिळेनासे झाल्याच्या वृत्तानंतर तात्काळ या संस्थांनी आपली मागणी प्रशासनाकडे नोंदविली असली तरी, अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झाली नसल्याने विद्यार्थ्यांची उपासमार टाळण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले असून काही हॉटेल्सनी मेनूतील सुमारे 60 टक्के पदार्थ बंद केले आहेत.