Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nandurbar: बाण–बांबू–ब्लेडने प्रसूती; दुर्गम भागांपर्यंत आरोग्य योजना न पोहोचल्याचा धक्कादायक दावा

नंदुरबारच्या अक्कलकुवा-धडगावसारख्या दुर्गम भागात आजही बाण, बांबू आणि ब्लेडच्या सहाय्याने प्रसूती केल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शासनाकडून कोट्यवधी निधी खर्च असूनही आरोग्य योजना तिथपर्यंत पोहोचत नाहीत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 11, 2025 | 01:51 PM
(फोटो सौजन्य: social media)

(फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • नंदुरबारच्या दुर्गम भागात पारंपरिक, धोकादायक पद्धतीने प्रसूती.
  • पुरुषदायींच्या मदतीने बाण, बांबू, ब्लेड सारख्या साधनांचा वापर.
  • अनेक जन्मांची शासकीय नोंदच नसल्याचे गंभीर वास्तव.
नंदुरबार: आज देशाला स्वतंत्र मिळून एवढी वर्ष झाली. मात्र काही भाग एवढे दुर्लक्षित आहेत की तिथे जुन्या रूढींचा पगडा असल्याचं जाणवत. नंदुरबार जिल्ह्यात आदिवासीं समाज मोठ्या प्रमाणावर राहतो. अनेक ठिकाणी दुर्गम भागात कोणत्याही सोयी सुविधा नसल्याच आपण पाहील आहे. मात्र एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे, इथे अक्कलकुवा, धडगाव या ठिकाणी बाण, बांबू आणि ब्लेडच्या सहाय्याने प्रसूती होत असल्याचं समोर आल आहे. शासनाच्या योजना अजून पोहोचत नसल्याचे हे वास्तव आपल्याला म्हणाव लागेल.

लेकाने केली बापाची निर्घृण हत्या, झोपेत असताना डंबेल्स घातले डोक्यात; कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

जन्मलेल्या मुलांची कागदावर नोंदच नाही

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून जन्म आणि मृत्यूची नोंद केली जाते. मात्र अनेक जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था ढिसाळ असल्याचं आपल्याला पाहायला मिळत. मात्र या जिल्ह्यात या भागात कागदावर नोंद होत नसल्याच समोर आल आहे. तिथल्या आरोग्य अधिकारी यांनी दावा केला आहे की, अनेक ठिकाणी जुन्या रुढीनुसार प्रसूती केली जाते. इथे पुरुषदायीच्या मदतीने प्रसूती केली जाते. मात्र अजूनही त्यांच्यात साक्षरता नसल्याने शासकीय कागदावर नोंद नसल्याने त्यांच्या शिक्षण त्याच बरोबर त्यांच्या जन्म आणि मृत्यूविषयी संभ्रम पाहायला मिळतो. मात्र आरोग्य विभागाकडून जन्म आणि मृत्यूचे नोंद केली जात असताना आरोग्य विभागाने दुर्गम स्तरावर योजना राबवल्या पाहिजे आणि पोहोचवल्या पाहिजे हे वास्तव आहे.

राज्य सरकार खर्च करते ७०० कोटी तरीही योजना नाहीत

राज्यात नवजात शिशू बालकांसाठी राज्य सरकार कोटींचा खर्च करते. त्यासाठी राज्य सरकारकडून कोटी रुपयांचे आकडे सांगितले जातात. मात्र नंदुरबार सारख्या जिल्ह्यात जर दुर्गम भागात अशी अवस्था असेल तर शासकीय यंत्रणा खरच पोहोचते का? हा सवाल आहे. या दुर्गम भागात जाऊन महिलांना या संदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे. बाण, बांबू आणि ब्लेडच्या सहाय्याने प्रसूती होत असेल तर महिलांच्या पण जिवाला धोका निर्माण होवू शकतो. या भागात आरोग्य विभागाने दुर्गम भागात गेल पाहिजे. त्यांची शासकीय कागदपत्रांवर जन्माची नोंद झाली पाहिजे. एकीकडे राज्य सरकारच हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यावर लोकप्रतिनिधी यांनी बोलल पाहिजे. दुर्गम भागात आरोग्याच्या योजना पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी आता आरोग्य विभाग काय कार्यवाही करते हे पहाव लागेल.

Nashik: 14 मुलांची आई; आर्थिक संकटामुळे सहा मुलं विकल्याचा संशय, 100 रुपयांच्या स्टॅम्पवर दत्तक दिल्याचं उघडकीस

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रसूती धोकादायक पद्धतीने का होत आहेत?

    Ans: दुर्गम भागांमध्ये आरोग्य सुविधा, जनजागृती आणि साक्षरता कमी असल्याने पारंपरिक पद्धती वापरल्या जातात. सरकारी यंत्रणा तिथपर्यंत पोहोचत नाही

  • Que: जन्मांची नोंद का होत नाही?

    Ans: बहुतांश प्रसूती घरात आणि पारंपरिक पद्धतीने होत असल्याने शासकीय नोंद करण्याची प्रक्रिया होत नाही. कुटुंबांना नोंदीचे महत्वही माहिती नसते.

  • Que: सरकार काय करू शकते?

    Ans: दुर्गम भागात आरोग्य पथके वाढवणे, जनजागृती मोहीम राबवणे, प्रसूती सुविधा उपलब्ध करणे, तसेच जन्मनोंदी अनिवार्य करण्यासाठी कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे

Web Title: Nandurbar a shocking claim that health schemes have not reached remote areas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 01:51 PM

Topics:  

  • crime
  • Nandurbar
  • Nandurbar News

संबंधित बातम्या

Rohit Shetty: रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील फायरिंग प्रकरणात मोठी कारवाई; हरियाणातून 9 आरोपी अटकेत
1

Rohit Shetty: रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील फायरिंग प्रकरणात मोठी कारवाई; हरियाणातून 9 आरोपी अटकेत

Satara Crime:’व्हॅलेंटाईन डे’ ला धक्कादायक प्रकार! शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीला केला ‘प्रपोज’; मुलीला थांबवले आणि…
2

Satara Crime:’व्हॅलेंटाईन डे’ ला धक्कादायक प्रकार! शिक्षकाने नववीतील विद्यार्थिनीला केला ‘प्रपोज’; मुलीला थांबवले आणि…

Chandrapur Accident: महाशिवरात्रीची यात्रा ठरली दुर्दैवी! दर्शनाहून परतताना वाहन पलटी; एकाच मृत्यू तर १७ जखमी
3

Chandrapur Accident: महाशिवरात्रीची यात्रा ठरली दुर्दैवी! दर्शनाहून परतताना वाहन पलटी; एकाच मृत्यू तर १७ जखमी

Nanded Crime: पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ
4

Nanded Crime: पूर्व वैमानस्यातून रक्तरंजित शेवट! १६ वर्षीय मुलाची खंजीराने हत्या; नांदेडमध्ये खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.