अपघातात जखमी झालेल्यांना भाविकांना तातडीने उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात इतका भीषण होता की, अनेकजण जागीच मृत्युमुखी पडले तर जखमी भाविक दुखापतींनी विव्हळताना दिसून आले.
नंदुरबार आणि समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी आहे. ऐन दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र…
नंदुरबार हिल्यातील तळोदा तालुक्यातील ढवळीविहीर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या रोझवा प्लॉट येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावात नदीवर पूल नसल्यामुळे मृतदेह वाहत्या नदीच्या पाण्यातून नेण्यात आल्याचे समोर आले आहे.
मुंबई आयटी आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांना औषध साठा पोचवण्यात येणार आहे. यासाठी ड्रोनची मदत मिळणार आहे. त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
शहादा-प्रकाशा रस्त्यावरील अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील करजई टोलनाक्याजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात शहादा येथील रहिवासी असलेले हरजीत सिंग राजपाल (वय ६०) यांचा मृत्यू झाला.