Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झेंड्यावरून राजकारण तापलं; अजित पवारांनी आता यापुढे आमचेही झेंडे लावण्याचा आयोजकांना सल्ला, तर मंत्री दादा भुसे म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही गोष्टींना वेळ लागतो असं म्हणत अजित पवारांना उत्तर दिले. तर शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी देखील हे पंधरा दिवसांपूर्वीच नियोजन असल्याचं म्हणत अप्रत्यक्षपणे पंधरा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्येमध्ये सहभागी होण्यापूर्वीच हे नियोजन असल्याच मत व्यक्त केल आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jul 11, 2023 | 07:24 AM
ajit-pawar-PC_d

ajit-pawar-PC_d

Follow Us
Close
Follow Us:

धुळे – शासन आपल्या दारी या धुळ्यातील (Dhule) कार्यक्रमादरम्यान झेंड्याचा प्रश्न चांगलाच गाजल्याचे बघावयास मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) झेंडा पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लावला नसल्याची खंत देखील अजित पवार यांनी आपल्या भाषणा दरम्यान बोलून दाखवली आहे, तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही गोष्टींना वेळ लागतो असं म्हणत अजित पवारांना उत्तर दिले. तर शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी देखील हे पंधरा दिवसांपूर्वीच नियोजन असल्याचं म्हणत अप्रत्यक्षपणे पंधरा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्येमध्ये सहभागी होण्यापूर्वीच हे नियोजन असल्याच मत व्यक्त केल आहे.

अजित पवार यांची नाराजी

शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री गिरीश महाजन हे या कार्यक्रमासाठी उपस्थित असताना या कार्यक्रमाची तयारी पालकमंत्री या नात्याने गिरीश महाजन यांनी केली असताना, कार्यक्रम स्थळाबाहेर भाजप व शिवसेनेचेच झेंडे फडकले होते, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे या ठिकाणी न लावल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली नाराजी उघडपणे आपल्या भाषणादरम्यान बोलून दाखवली. तसेच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या कार्यक्रमाची उत्तम तयारी केली परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा न लावल्यामुळे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचं काम चांगल असून, तुम्ही यात तरबेज आहात असं म्हणत नवनिर्वाचीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना आता तीन पक्षांचे सरकार असल्याची आठवण करून देत, या पुढील कार्यक्रमांमध्ये आमचे देखील झेंडे लावावेत असा टोला लगावला आहे.

काही गोष्टींना वेळ लागतो…

तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या भाषणातून अजित पवार यांच्या झेंड्याच्या मुद्द्यावर बोलताना काही गोष्टींना वेळ लागतो असं म्हणत, अजित पवार यांना शिंदे यांनी आमची गेल्या 25 वर्षापासून ची युती असल्याची आठवण करून देत यापुढील कार्यक्रमांमध्ये तीनही पक्षांचे झेंडे लावण्यात येतील असे आश्वासन दिले. या संदर्भात शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी देखील आपलं मत व्यक्त करत हा कार्यक्रम 15 दिवसांपूर्वीच नियोजित करण्यात आलेल होत असं म्हणत, पंधरा दिवसांपूर्वी अजित पवार हे सत्तेमध्ये सहभागी नसतानाच हे नियोजन असल्याचं स्पष्टीकरण मंत्री दादा भुसे यांनी या झेंडे वादावर दिले आहे.

Web Title: Politics heated up over the flag ajit pawar advised the organizers to plant our flags from now on while dada bhuse said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2023 | 07:24 AM

Topics:  

  • current maharashtra political news
  • Dilip Walase Patil
  • jayant patil
  • maharashtra
  • maharashtra politics today
  • Nationalist Congress Party
  • Prafull Pate
  • supriya sule

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.