देशाची आर्थिक राजधानीतील मुंबईचे राजकारण सध्या अत्यंत संवेदनशील वळणावर आले असून, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.
प्रभाग क्रमांक ३ मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार ऐश्वर्या सुरेंद्र पठारे यांनी महिलांसाठी खास जाहीरनामा सादर करत प्रचारात ठळक वेगळेपण निर्माण केले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची घोषणा आज-उद्या होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा व दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
पुढील काळात ज्येष्ठ नागरिकांच्या तातडीच्या सेवेसाठी ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ थेट त्यांच्या दारी जाऊन समस्या सोडवेल, अशी घोषणा राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी केली.
महेश सुतार यांनी चंद्रकांत पाटलांच्या निवास्थानी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर भाजपच्या ‘जनसंवाद’ पदयात्रेचे जोरदार स्वागत केल्याने सुतारवाडीतील राजकीय वातावरण पूर्णतः ढवळून निघाले आहे.
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २६ मधील भारतीय जनता पक्षाच्या चारही अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेली ‘जनसंवाद’ पदयात्रा अत्यंत उत्साहात पार पडली.
तुळजाभवानी मंदिर हे धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे असलेले, महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि पवित्र शक्तीपीठ आहे, जेथे देवी तुळजाभवानीची पूजा होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ती कुलदेवता म्हणून ओळखली जाते.
Maharashtra MoFA vs RERA: महाराष्ट्र सरकारने MOFA आणि MahaRERA मध्ये एक रेषा आखली आहे. कोणते प्रकल्प MOFA अंतर्गत येतील आणि कोणते महारेरा नियमांचे पालन करतील हे सरकारने ठरवले आहे.
भारतीय सैन्यदलाने केलेली मागणी पूर्ण करत त्यांना शिवसेनेच्या वतीने ५० कंटेनर देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यातील ४६ कंटेनर यापूर्वीच सीमेवर रवाना करण्यात आले आहेत.
समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. देश काँग्रेसमुक्त करण्याची भाषा करणारा भाजप स्वतःच काँग्रेसमय झाल्याची टीका त्यांनी केली.
महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून विविध पक्षांचा प्रचारही शिगेला पोहोचला आहे. याचपार्श्वभूमीवर सोशल मीडियावर प्रचारासंबंधी विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.
२०४७ च्या विकसित भारताच्या संकल्पात युवकांची भूमिका महत्त्वाची आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झालेल्या महाराष्ट्रातील युवकांशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
Fake Certificate Scam Maharashtra: यवतमाळमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्रांचा मोठा घोटाळा उघड झाला आहे. १३०० लोकसंख्या असलेल्या गावातून २७००० दाखले देण्यात आले आहेत.
Maharashtra Tourism : महाराष्ट्रातील हे सुंदर हिल स्टेशन “भारताचं इटली” म्हणून ओळखलं जातं. रंगीबेरंगी इमारती, तलाव, हिरवीगार डोंगररांग आणि युरोपियन शैलीमुळे इथे गेल्यावर परदेशात असल्यासारखं वाटतं.
चिपळूणमधील कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमात भाषण करताना नारायण राणे यांना भोवळ आली.भोवळ आल्याने राणेंनी कार्यक्रम आटोपता घेतला.या कार्यक्रमाला नारायण राणेंच्या पत्नी निलम राणेही उपस्थित होत्या.
राज्यभरात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून राजकीय पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायल मिळत आहे. तर दुसरीकडे देवरुखमधून एक मोठी बातमी समोर येत आहे, भाजपचे पोस्टर जाळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
एचएसआरपी संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर येत असून, जुन्या गाड्यांना 'एचएसआरपी' लावण्यासाठी नवा कंत्राटदार शोधण्यासाठी परिवहन आयुक्तालय पुन्हा निविदा प्रक्रिया राबवण्याचे नियोजन करीत आहे.
आदित्य आणि अमित ठाकरेंनी वर्कशॉपमध्ये सादर केलेल्या घोषणांची माजी खासदार शेवाळे यांनी पोलखोल केली. पालकांनी युवराजांना थोडं समजावून आणि अभ्यास करुन वर्कशॉपसाठी पाठवायला हवं होतं, असा टोला शेवाळे यांनी उबाठाला…