Maharashtra Tourism Statistics 2026: भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला मिळत आहे. गेल्या ३ वर्षांत ही संख्या दुपटीने वाढून ३.७ दशलक्षवर पोहोचली आहे.
महाराष्ट्रात किती टायर पायरोलिसिस कारखाने आहेत, याची माहिती खुद्द महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नाही. 'नवराष्ट्र'ने केलेल्या तपासात राज्यातील १०३ कारखान्यांचे वास्तव आणि वाढत्या प्रदूषणाचे गंभीर धोके समोर आले आहेत
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाकरिता बारामती तालुक्यात ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे.
एकल महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून विविध योजना राबविण्यात येणार आहेत. यासाठी जिल्ह्यात एकल महिलांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आहे.
जानेवारी महिन्या रहदारीस अडथळा आणल्याप्रकरणी दोन हजार २८५ केसेस करण्यात आल्यात. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त शहरातील पायाभूत सुविधांच्या कामांनी गती पकडण्यास सुरूवात केली आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामानाचा लपंडाव पाहायला मिळत आहे. परिणामी वायू प्रदूषणाची पातळी चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे.
करजखेडा ग्रामपंचायतीच्या तत्कालीन कारभाऱ्यांनी तब्बल सात कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे. त्या काळात सरपंचपद रिक्त असल्याने उपसरपंचासह तीन ग्रामसेवकांचे हात बरबटलेले असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
बालाजी अमाईन्स या रासायनिक कारखान्यामुळे परिसरात गंभीर प्रदूषण होत असल्याच्या तक्रारींनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून, या प्रकरणाची सखोल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कर्जत तालुक्याच्या परिवर्तनाच्या लढाईत माणगाव जिल्हा परिषद गटामधील सर्व तिन्ही विजयी उमेदवार विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस एकनाथ धुळे यांनी व्यक्त केला.
Karjat News : नेरळ मध्ये मोरे - चंचे म्हणजे विकासाचे समीकरण असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेरळ शहर अध्यक्ष गणेश खराटे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेरळ शहर प्रमुख…
महाराष्ट्रातील तब्बल 16,981 ऑफीसमधून 24 तास वीजपुरवठा खंडीत होणार आहे. १२ फेब्रुवारी रोजी २४ तासांसाठी वीज खंडित केला जाईल. महाराष्ट्रातील ही कोणती ऑफीस आहेत? जाणून घ्या सविस्तर बातमी...
हजरत पीर सिंकदर अली शहा ( र. अ ) पीरबाबा आकुसखा बाबा यांची दर्गा हे मुस्लिम धर्मियांची पवित्र स्थळ आहे. माघी पौर्णिमेला येथे भरणारा उर्स हिंदू -मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक मानला…
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विविध प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या भूसंपादनाचा आढावा घेण्यात आला.
करारांतर्गत नऊ जिल्ह्यांतील पाच हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
ठाण्यातून मोठी बातमी समोर येते, एका १८ मजली निवासी इमारतीत (तळमजला आणि १८ मजले) भीषण आग लागली. मिलन हिल बिल्डिंग नावाची ही इमारत शास्त्री नगर नाका जवळील शास्त्री नगर परिसरात…
125 पंचायत समित्यांमध्ये शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीमध्ये राज्यातील तसेच राज्याच्या सीमेलगतच्या सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा सुट्टी जाहीर करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी एकला चलो रे चे भूमिकेमुळे माणगाव तर्फे वरेडी गटामध्ये मोठे वातावरण निर्माण केले आहे.भाजपचे उमेदवार राधिका ठाकरे यांच्या मतदार संघ पिंजून काढण्याच्या कार्यपद्धती मुळे विरोधकांसाठी जमिनीवर येण्याची…
Mumbai Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी जाणवू लागले आहे. परिणामी कमाल आणि किमान तापमानात वाढ होताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ…
२४७ मतदान केंद्रांवर वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनची कमिशनिंग आणि सिलिंग प्रक्रिया उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली. या प्रक्रियेत २७४ कंट्रोल युनिट ४८ सीयू यांचा समावेश होता.