मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हसू आवरले नाही. काही क्षणांसाठी संपूर्ण वातावरण आनंदमय झाले आणि उपस्थितांनी या प्रसंगाचा मनमुराद आनंद घेतला. मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी या प्रसंगाचा आनंद घेतल्याने काही काळ वातावरण…
शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने व एकदिलाने लढविण्याचा निर्धार पक्षाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
राज्यातील महायुती सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा वेग आला असून, त्यानिमित्ताने विविध खात्यांच्या वाटपाबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
कुकडी संयुक्त प्रकल्पांतर्गत असलेल्या डिंभे धरणातून मोठ्या प्रमाणावरील पाणी गळती होत आहे. याबाबत माजी मंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
आंबेगाव तालुक्यात पुन्हा गुरुवारी आलेल्या अवकाळी पावसाने शेतातील कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. कांदा काढणी सुरू असताना पाऊस आल्याने शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा आमदार दिलीप वळसे पाटील यांच्याशी समन्वय वाढला आहे. यामुळे मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
निवडणूक आयोगाच्या पूर्वीच सत्ताधारी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या दिलीप वळसे पाटील यांनी निवडणूकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील सुमारे २२ नागरिक उत्तराखंडमध्ये अडकले असल्याची प्राथमिक माहिती समजली असून, हे सर्व पर्यटक मागील २४ तासांपासून संपर्कात नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे.
एकिकडे मोदींनी ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार म्हटल्याबरोबर एनसीपीचे काही आमदार सत्तेत सहभागी होतात. तर दुसरीकडे ज्या मोदींवर शरद पवार टिका करतात, त्याच शरद पवारांकडून मोदींना पुरस्कार दिला जाणार आहे. एकाच…
देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब उत्तर देत यावर ट्विटद्वारे आपली संतप्त प्रतिक्रिया दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या ‘कलंकीत’ या टिकेवरुन जोरदार हल्लाबोल…
उद्धव ठाकरेंच्या टिकेनंतर राज्यभर भाजपा आक्रमक झाली आहे. ठाकरेंच्या विरोधात जोरदार आंदोलन होत आहेत, नागपुरात साडी चोळी आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत,…
कलंकावरुन वातावरण तापले असून, नागपुरात याचे पडसाद उमटले आहेत. आज भाजपा युवक मोर्चाकडून आंदोलन करण्यात येत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब उत्तर देत यावर ट्विटद्वारे आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त…
राज्यपाल (Governor) नियुक्त 12 आमदारांवरील स्थगिती उठवली आहे. सप्टेंबर 2022 पासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तींना कोर्टात स्थगिती देण्यात आली होती. आज ही स्थगिती उठवली गेली आहे.
काल उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कलंकित अशी टिका केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) माध्यमांशी संवाद साधताना शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टिका केली.
१७ जुलै रोजी राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार असून तत्पूर्वी समुद्रकिनाऱ्यालगत मलबार हिलमधील आपले आवडते बंगले मिळवण्यासाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. मलबार हिलवरील प्रतिष्ठेच्या बंगल्यांमध्ये कोणाची वर्णी…
अजितदादा गटाकडे ३० ते ३५ आमदारा असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं ५४ पैकी जर ३५ आमदार गेले तर १९ आमदार शरद पवारांसोबत राहतात. उद्धव ठाकरेंकडे १६ आमदार आहेत, काँग्रेसकडे ४४ आमदार…