Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OBC अध्यक्षपदाचा राहुल पिंगळेंचा राजीनामा, ५ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने राजीनामा

Rahul Pingale resigns : ठाणे जिल्हा ओबीसी अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी त्यांच्या पदाचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष भानुदास माळी यांना यांच्याकडे सुपूर्द केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 05, 2025 | 04:17 PM
OBC अध्यक्षपदाचा राहुल पिंगळेंचा राजीनामा, ५ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने राजीनामा

OBC अध्यक्षपदाचा राहुल पिंगळेंचा राजीनामा, ५ वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने राजीनामा

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार, नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन एक दुसऱ्या फळीतील काँगेस कार्यकर्त्यांची सक्षम फौज भविष्यात तयार करता यावी, यासाठी ठाणे जिल्हा ओबीसी अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी त्यांच्या पदाचा ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्ष भानुदास माळी यांना यांच्याकडे सुपूर्द केला.

बारावीच्या परीक्षेत राज्यात ४५ टक्के विद्यार्थी ६० टक्क्यांच्या आत

काँग्रेस पक्षाचे निष्ठावान आणि तळागाळातील संपर्कासाठी ओळखला जाणारा मध्यमवर्गीय चेहरा अशी पिंगळे यांची ओळख आहे.त्यांनी अध्यक्षपदाच्या काळात ओबीसींच्या विविध प्रश्नांवर रॅली, सह्यांच्या मोहीमा, विविध आंदोलने यांच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून संघर्ष करत पक्षाचे संघटनात्मक जाळे देखील विस्तारण्याचे काम केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जात निहाय जनगणनेचा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. राहुल गांधी यांच्या मागणीमुळे सर्व बाजूंनी केंद्र सरकारवर दबाव वाढू लागल्याने अखेर केंद्रातील भाजप सरकारला जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या लढ्यावेळी मला ओबीसी विभागाच्या माध्यमातून ठाणे शहरात जातनिहाय जनगणनेचा मुद्द्यावर विविध आंदोलनाच्या माध्यमातून या लढ्याचा भाग होत राहुलजींचे हात बळकट करता आले याचा आनंद आहे.

पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी पदावर असलेल्यांनी पदे रिक्त करण्याचा राष्ट्रीय काँग्रेस ने पारित केलेल्या ठरावानुसार, नैतिकदृष्ट्या माझ्या पदाचा राजीनामा देत एक आदर्श घालून दिला आहे. पक्षातील इतर लोकांना देखील काम करण्याची संधी मिळायला हवी, केवळ एकाच व्यक्तीने पाच पाच वर्षे खुर्चीला चिकटून रहाणे हे मला पक्षाचा नियमानुसार अयोग्य वाटते. उदयोन्मुख तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आपण मोठ मन करून संधी दिली, तर आणी तरच काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त होईल असे राहुलजी गांधी यांच्या प्रमाणे माझेही प्रांजळ मत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Manoj Jarange Patil: “हे तर नुसती विमाने पळवत…”; मनोज जरांगे पाटलांची मोदी सरकारवर टीका

Web Title: Rahul pingale resigns as obc president after completion of 5 year term

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 04:17 PM

Topics:  

  • maharashtra
  • obc

संबंधित बातम्या

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर
1

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार
2

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार

Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो अडचणीत? महाराष्ट्र सरकारने सायबर विभागाकडे केली FIR ची मागणी
3

Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो अडचणीत? महाराष्ट्र सरकारने सायबर विभागाकडे केली FIR ची मागणी

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्रवेशाची संधी; संशोधनपूरक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची
4

Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्रवेशाची संधी; संशोधनपूरक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.