Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MNS News: “औकातीवर आले, खरे रुप दाखविले…”, राजू पाटील यांचा नेमका कोणाला खोचक टोला?

एप्रिलमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आणि आता दोघांमध्ये लष्करी संघर्ष सुरू झाला आहे. भारताने हवाई हल्ल्यांद्वारे त्यांचे अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 09, 2025 | 06:26 PM
"औकातीवर आले, खरे रुप दाखविले...", राजू पाटील यांचा नेमका कोणाला खोचक टोला?

"औकातीवर आले, खरे रुप दाखविले...", राजू पाटील यांचा नेमका कोणाला खोचक टोला?

Follow Us
Close
Follow Us:

भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे. याच दरम्यान महाराष्ट्रातील भाजपच्या एका महिला पदाधिकारीने एक ट्वीट केले. ज्या ट्वीटनंतर मनसे नेते राजू पाटील यांनी रिट्वीट करीत भाजपला धारेवर धरले आहे. औकाती आले, खरे रुप दाखविले… आत्ता राजू पाटील यांच्या ट्वीटनंतर राजकीय वातावरण तापले आहे. भाजपच्या शिवानी गोखले यांच्या ट्वीटचा अर्थ असा काढला जातो, की त्यांनी ट्वीट बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर केला आहे. कारण त्यात ईव्हीएमचा उल्लेख आहे. युद्धाचा फायदा राजकारणासाठी घेतला जात आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.

काश्मीर पहेलगाव येथे अतिरेकी हल्ल्यात २८ भारतीय नागरीक मारले गेले. या हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान विरोधात एकच लाट उसळली. या हल्ल्याचे प्रतिउत्तर दिले पाहिजे अशी सगळ्यांच नागरीकांना वाटत होते. देशावर झालेला आघात पाहता भारतीय सैन्याने या हल्याचे चोख उत्तर दिले. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीर भागात हल्ले करुन पाकित्सातीन अतिरेकी अड्ड्यांचा खातपा केला. त्यानंतर सुद्धा भारतीय सैन्याकडून ऑपरेशन सिंदूर टू सुरु आहे. आत्ता भारत पाक युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या ऑपरेशन सिंदूर विषयी सोशल मिडियावर अनेक लोक व्यक्त होताना दिसून येत आहे. त्याविषयी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. त्यात भाजपचे लोक आघाडीवर आहेत. भाजपच्या महिला पदाधिकारी शिवानी गोखले यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ये मिसाईले ईव्हीएम से ही चलती है, बस आपको सही बटन दबाना पडता है .

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव! पुण्यात ‘श्रीमंत’ दगडूशेठ गणपती’ मंदिराच्या सुरक्षेत मोठी वाढ

देशात भाजपचे सरकार आहे. सरकार भाजपचे असले तरी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरचा कारनामा केला आहे. पहेलगाव अतिरेकी हल्ल्यात भारतीय महिलांच्या कपाळाचे कुंकू पुसले गेले. त्यामुळे या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर हे नाव दिले. भाजप सरकार २०१४ पासून देशात सत्तेवर आहे. भाजपला मिळालेले यश ईव्हीएम मशीन मुळे आहे अशी टिका काँग्रेस पक्षासह अन्य विरोधी पक्षांकडून वारंवार केली गेली आहे. याच ईव्हीएममशीनचा उल्लेख गोखले यांनी केलेल्या ट्वीटमध्ये आहे. त्यांनी मिसाईले ईव्हीएम से चलती आहे. बस आपको सही बटन दबाना पडता है असे बोलून होऊ घातलेल्या बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हे ट्वीट करुन तमाम भारतीच्या भावना दुखावल्या आहे. गोखले यांच्या ट्वीटला मनसे आमदार पाटील यांनी रिट्वीट केले आहे.औकातीवर आले, खरे रुप दाखविले असे म्हटले आहे. गोखले यांच्या ट्वीटने भाजपचे खरे रुप उघड केले आहे. मनसे आमदार पाटील यांचे रिट्वीट हे भाजपचा खरे रुप उघडे पाडणारे आहे. या रिट्वीटमध्ये पाटील यांनी खाली #बीजेपी, # शेम,#शी _ वाणी # पुलवामा # उरी, # कारगील # ईव्हीएम # बिहार असे नमूद केले आहे. त्यांचे हे रिट्वीट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.

Web Title: Raju patil on bjp shivani gokhale news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 06:26 PM

Topics:  

  • BJP
  • Maharashtra Political
  • raju patil

संबंधित बातम्या

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
1

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
2

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
3

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
4

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.